श्रीमन्महाभारत
५ च
या ग्रथाच
मर ठी सरस भापांतर
हाडा यय हा मह डेज
पुस्तक आठवे
9-7
हरिवंशपव.
परवांधं
शन
रा. रा. महादेव हरी मोड, वी. ए
यांनी लिहिला. ७७११ ११). ळक
१०.
, ९ 4:
क ही क 0 वि भू
की च) री
1 अ्रथ क कासा
डं य १ , रश
डं र ले ५ भ क ईं
डू ग ल्न 11 रक
म "भृ
र क
४7
प्रकाशकः--गणेश विष्णु चिपळुगकर आणि मंडळी,
बुधवार पठ, पुणे,
मुद्रेकः:--केशव रावजी गोंधळेकर, जगद्धितेच्छ छापखाना, पुगे.
शके १८२४ परिधांबींनाम संवत्सर.
हा ग्रंथ गणेश विष्णु चिपळुणकर आणि मंडळीचे व्यवस्थापक रा० बाळकृष्ण
पांडुरंग ठकार यांना पुणे पेठ शनिवार यथील रा० रा केशव रावजी
गोंधळेकर यांच्या जगद्धितच्छु छापखान्यांत छापवून पुणे
पेठ बुधवार, घर नंबर १५९, येथे प्रसिद्ध केला.
विमाहक्क ट ल डप
(या पुस्तकाचे सव माठकी हक सन १८६७ च्या २५ व्या अक्टाप्रमाणें नोंदून
प्रकाशकांनी आपणाकडे ठंविल आहत, )
वहशााामाप पि... अळळकाळडाकाकाडकावमवडमयाता ळक पी ७ळ्यो.७०००५०> «न
क. 26 जे |
क क
“
भे ग ौ
भे र » «८ री
क ही ,
भे
व क्ट ञ ४, ४८५- ॥९५७५८ ७ ६ ७०१ 2 3 ग ळे क्क *. क्लच ता अ मक्त भं ९१ तका ४८ 4५ 1 शत तजी री
क वक '
भ ञ
र 0 टत ही ! , त
%. 20 री ौ डर
कु श
[शौ. की क की कव
तक]
» क$ “ ४१७ » /७५, *
च १ ),७ /ँ४ झक हः
न की: म «४ ' कलमी
४ वी बक. १५ "१. (7 ज
षी 8. तती
वि र, कू १४ "य
प 1 > का,
कि र क (टत व “१
शू वि 1 * हे क हट १77. नी । त)
गी ह. शाळे ७ /८७४ *7 | धा वी धे > ७ ७८७,
क ब ४. रभ '् प 7 शप (त. कूपक ा केक!
व. "१६१६1. ८ श ह ल म आक
१ १ कह. स्की कट
षी र
ग शीय 7 भू
र रि हा > ् ; णे
प्क्भ "५. 4 कर
वी धं नि 1, प ना
| 1 (पां 0,
त्रै ड् भा दुक "क
गा ,
; “धे
वी ही
४, ७ १।४॥ ३१ ती]
का
/; क
0) भे 3
अ १४. र. ) २ धृ
ह र्ग गी ् क “१ ह र ह “कॉ ण.
"3. "नप हू १४ ७.४) प्न
. का व शू ही” पी 1 अ ह
क्स द शं डय गी ...१४
च्य मती ९, वी
रि चं द १ ४ 11070) शि ४“
ह यी 1 पक रक म (५) ५.
भे तय “| 0 ४) टं ग द भं
"णी ३. , र
द "५, ह. ७११ एक
भोर ग :- १५५५
वमी 3 की ता:
पक रा ६ पकी
५१५४४ , ७४: > 11 ग २ ०
शी न री ५ ७ तीरी ०
र (५ क हि अ. गप, ॥ ५ १७ र, वीन
र र रः १ . के,
ग वा टॅ शः ं प)
न्य ४ क क (४ ११! ता रक ी
त क डा ककी !».
२ मप, शा, (त... र. तह क शर ति 0
त क 9 अ २ कडी क. कग क शं क्र ल क च
«क 0 1॥ / ४. ॥ ५ "शी. तं ५ 1 षु शू
शे ४", १! 0000 '
क... र र्क र र शशी शी नग क्क
२ ६ १, ज) १ ठू क कहा, द्ध क. कत टे ४ । 1 । » |
€ १ १७४ वड । हट ल” क शश गल कुर "५ ह भु.) श। र र
1“. 1" "प्रे. ». र -भ ५४ (7 ग शीत ११?
२ न द १ ९ महड हपले. फा? शु
क कक , 0 क्ण तण 0४ ९
१1 प
शर ठी ती.
वेटोदायज्याधिपति श्रीमल्मकळगुणसयसंपन्ष श्रीमन्महागज सयाजीगव गायकवार
सनांखासगखेळ समर वहादृग, |
/ नारायणं नमस्क्रत्य नरं चेव नरोत्तमम् । र; |
(« देवी सरस्वती चव ततो जयमुदीरयेत ॥ टप,
(. ज्या अखिलत्रह्मांडनायकाच्या ढीलेने या जगाची यच्चयावत् ; न
य कार्ये घडतात, ज्याच्या कृपेनं ह्या अनिवार मायामोहाचे षी
निरसन करितां येतं व अल्पशक्ति जीवांना परमपद 2
प्राप्त करून घेतां यावें म्हणन जो त्यांस ल
ुदधिसामर्य देतो, तया न
(१ परमकारुणिक शु
क श्रीम्नारयणाचे प्रेरणेने (9
( र ट्र)
न र सकठगुणेशरयसंपन् हठ
| श्रीमन्महाराजसाहेव द
सयाजीराव गायकवाट यांनी ति
(र “ श्रीमन्महाभारताच्या भाषांतराचे (क |
हँ निर्विप्पर्णे पूणे प्रकाशन व्हावे म्हणून र
सरवोच्या आधीं अत्यंत मोठा आश्रय देऊन हे षी
प ग्रंथाच्या पर्णतेच श्रेय त्यांनींच संपादन केळे असल्यामुळें (४
(] प्रस्तुतचा हा भाग महाराजसाहेब यांची परवानगी घेऊन आम्ही ्ि
एं __ भेगवदंश श्रीमन्महाराजसाहेब यांचे चरणी हा
कृतज्ञतापवक समपंण केला आहे, त्याचा तं स्व्कार करोत (१
(;
क
श्री.
५: श्रीमन्महाभारताचे मराठी सरस भाषांतर '/ या ग्रेथांपेकीं प्रस्तत वाचकांचे हाती
असलेला हा आठवा भाग होय. यांत हरिवंशापर्वांचा पवाथे असन त्यांत हरिवंशमहात्म्य,
हरिवंशपब, विष्णपवे इतका विषय आहे. आजपर्यंत प्रसिद्ध झालेल्या पस्तकांत अधवट महा-
पर्वीत पृस्तक काढलं नव्हत; पण या. वेळीं हा ग्रेम फार मोठा असल्यामळे आजपरयेतच्या
नियमांविरुद्ध ह॑ काम करावे लागळे, कारण, एकंदर ग्रेथाचीं पान काम फार वाढल्यामळे एक
हजार होत आहेत. इतकया पानांचं एकच पुस्तक करणं आम्हांस बांधणीच्या दृष्टीनं प्रशस्त
न वाटश्यामळें एकाच पस्तकाचीं दोन पस्तके करणे भाग पडळे, पण या विचाराने-कामांत
सबकपणा आला असला तरी-वचाच्या दृष्टीनं आमच्या आपत्तीत आणखी भरच पडटी
आहे. म्हणजे बांधणीचा खच दपटीवर गेळा. आणि तो थोडा थोडका नसन प्रती द प्पट
झाल्यामुळे सुमार १६०० श॑ रुपये इतका खच वाढला आहे. तथापि कांही आश्रयदात्यांच्या
सचनेवरून दोन भागांत प्स्तक बांधण्याचे ठरवन तशी व्यवस्था केढी आहे. यामळे आतां
एकंदर महाभारताचे आठ भाग होणार होते ते नउ होतील
हरिवंशपवार्चे पणेप्ण प्रकाशन झाटे म्हणज अखिल महाभारताचे प्रकाशन झाटे
अशा वेळीं चिपळणकर मंडळीने आजपर्यंत अनभविलेल्या पारोस्थितीच सिव्हावलोकन करून
स्वानभव वाचकापढे ठेवण्याचा उपक्रम केल्यास तो अस्थानी होणार नाहीं. पण ती गोष्ट
यावेळी व्यक्त न कारेतां नवव्या भागाचे प्रस्तावर्नत करण्याचे योजिडे आहे.
या भागांत एकंदर आठ चित्रे आहेत. पकी तीन मागील भागांतीळ असून पांच
आठव्या भागांतील आहेत. हीं चित्रं कोणी काढलेली आहेत, हे त्यावरील नांवावरून "या-
नांत येईलच. याही वेळीं श्रीमंतसरकार बाळासाहेब ५त प्रतिनिधी यांनी आमचेकरितां
जे श्रम घेतले आहेत त्याबद्दद आम्ही त्यांचे अत्येत कणी आहे
या महत्कायांस आजपयंत द्रन्यद्वारा ज्यांनी साहाय्य कल त्यांची नांवे मागील
सवे भागांत आलेढीच आहेत. पण त्यानंतर ज्यांचेकडून मदतीदाखळ रकमा आल्या त्या
उदारधी गृहस्थांचा नामनिर्देश करणें आमचे अत्यचच कतेव्य आहे. श्रीमती महाराणी
आजीसाहेब, कोल्हापूर; श्रीमंत सरदार अण्णासाहेव महाराज भोंसळे, सातारा;
श्रीमंत सरकार मधाळकर, सं० मुधोळ; श्रीमंत सरदार भाउसाहेव पाटणकर, को
ल्हापूर; रा० रा० शेट विष्णुसा वाळकृष्णसा सावजी, मलकापूर, वऱ्हाड; व मुंबई
येथील डॉ. नानासाहेब देशमुख; वॅ. मकुंदराव रामराव जयकर; रा. रा, कृ
णाजी पांडुरंग फडके; रा, रा, अण्णासाहेब नेने, प, वा, माजी ओरिएंटल टान्स
लेटर् विनायक वासदेव यांचे चिरंजीव बाळकृष्ण विनायक वगेरेकडून यथाशक्ति
आश्रयार्थ रकमा आल्या आहेत. या ओदायीनें या सर्वे मेर्डढींनी महाराष्ट्वाचकवर्गास व
मरूयतः चिपळणकर मंडळीस कायमचं क्रागे करून ठेविळे आहे
वरील सवे आश्रयदात्यांचे आभार मानर्गे हे आमर्चे कतेव्य आहे,
ते आहा बनाबिळेच आहे परंतु या सर्वात श्रीमंत महाराज सरकार सया-
९
जीराव गायकवाड यांनीं आमच्यावर व परंपरेने महाराष्ट्रभाषेवर जे अस्यु-
कट प्रेम व्यक्त केळे ते॑तर खरोखर अवणेनीय आहे, इतकेंच नव्हे तर
त्यांनीं या कायीस सर्वाच्या आधीं व सवीत मोठें सहाय्य केळे. ते केळे नसते तर हे एवढं
अफाट ग्रंथप्रकाशनाचे काम तडीस लागणें सर्वथा अशक्य झालें असते, अथात् या कायोचें
बहुतेक श्रेय श्रीमंत महाराजसाहेब यांजकडेच निःसंशय आहे, व ह्याचें दिग्दशन करून
आपली अल्प कुतज्ञतार्बादधि ञ्यक्त करावी, या हेतन प्रस्तत ग्रथाचा आठवा भाग हणन
हरिवंश (पर्वोर्ध) आह्मी श्रीमंत महाराज सरकार यांस त्यांच्या परवानगीने अर्पण केला आहे
येथपर्यंत आह्यी शक्य तो प्रयत्न करून प्रत्येक पुस्तक सवीगसुंद्र करण्याचा प्रयत्न
केला आहे. तथापि, मानवीकृति सवथेव निदोप असते असे कस म्हणतां येइल? तेव्हां यांत जर
कांहीं हस्तनेत्रादि दोषाने उणीव राहिली असेळ तर तौबद्दळ सुज्ञ व सहृदय वाचक क्षमा
करतीळ अशी आशा आहे. अखेरीस श्रीदयाघन प्रमच्या चरणीं नम्र भावाने लीन होऊन
महाराष्ट्रवाचकवगीची रजा घेतो.
प्रकाशक,
अनुकमणिका,
९.१. र्ड ;] २.९...-
इैरिवंश ( पूवव ).
अध्याय,
हरिवेशमाहात्म्य,
१ ला, श्रवणादि विधिकथन 4६
मंगलाचरण.
२ रा. श्रवणादि विधि
३ रा. श्रवणविधि
४ था. श्रोत्यांचे नियम व ब्राह्मण
स्त्रीची कथा,
५ वा, ततोद्यापनविधि.
६ वा, दान व व्यासपूजन,
अघ्याय.
१ ठा. प्रस्तावना, आदिसगेकथन
कळकळ महवलमा्यकमतलळय
हरडिवशपवे.
व मंगलाचरण,
२ रा. दक्षोत्पत्तिकथन,
१ रा. मरुतांची उत्पात्ते,
४ था, पृथूचं उपाख्यान,
५ वा, वन राजा,
१ वा पथ्वोंदहन,
७ वा,
€ वा,
मनुवणेन,
मन्वंतर गणना,
९ वा, द्रादशादित्यांची उत्पात्त,
१० वा, वेवसत मनची सतात
(१
१ऱ्वा
११ वा.
१४वा
१५ वा,
घेघवधवणन
गालवोत्पत्तिवणेन
त्रिशकचारत्र
सगरोत्पात्तिवर्णन
सगरवंश.
पृष्ठे, अध्याय
१७ वा पितवणन
१ १७ वा, पितृभाक्तिवणेन.
१! १८ वा. श्राद्षफलकथन,
१, १९ वा, पितकल्पवणेन,
: २० वा. चटकापाख्यान.
, २९ वा. श्राद्धमाहात्म्य,
। २२९ वा. चक्रवाकवणेन,
। २९ वा, हुसवणन,
। २४ वा. ब्रह्मदत्ताचा वृत्तांत
वा. सोमोत्पत्तिवर्णन,
वा. एलोत्पत्तिवणेन,
वा. अमावमुवंशवर्णन,
वा, आयवशकथन
वा. कार्यवणन
वा, ययातिचरित्र,
? वा, कसेयवंशवणन
वा. पुरुवंशानकथन
वा,
ऱन्््ड
म्यााक स्त्र
र्र
अनम्यळर
डी 3 >). /.-९' ,>९' .4?
०0 ८२ ८. ६४७ “१
््ळ
च
कह “ह
५५१ ९
ची 6 ऱ्य
ह अडे
२५
फळळ्ळमीही
त्पात्त
वाष्णिवंशवणन
कृप्णवंशवणेन
क्रोष्ठवंशवणेन,
अभ्रवंशवणेन
स्यमंईकिमणि
अक्ररवृत्त
वराहोत्पत्तिवणेन
५४४वा
१५ता
र्श्वा
१७वा
टा
५९वा
४० वा
४१ वा,
क /. २१” 0... द... “८0. टच
ल्ट॑/»५४ “५-० 0 /४ ७८. »॥/८. »७/७ २०. »/० . ७७. ८ ०७6 >>
णा तण निशाशश्या णी? 0ीशी | एकफाणीणाणणण 00 शण 0ण ण 1 टीपी पट 0 पनल "वा न्न. -.
क
ट्ठी॑ ९) ४-५)
"७ ०८
यटवंऱॉ व कातर्वायाज
श्रीविष्णूर्चे अवतारवणेन,
पृष्ठ क
टर
टर्
९१९
९१
९९
१०९
१०६
(०८
(०९
११९
११२९
११९
११८
१९२
२ अनुक्रमणिका.
ह वकळााााककळ ्काळळाळमयाकनादावाााधाकाचदडवयळलकळकाभधधयाायडी टाय सळालव कता मसणमकाडालातवशा रड माळरय ाऊकाामय जातायत वडमतकयाणापायधमाळाया कद ाळधधापाणलयाक दतकयायक स कया तेमयाकल कळना
अध्याय पृष्ठ. अध्याय. षष्ठ
४२ वा, विष्णूचे इं्वरत्वकथन. १२९१. १३ वा. घेनकवध. २०९
४९ वा. देत्यसेनावणेन ११३. १४ वा. प्रलेंबवध. २१०
४४ वा. देवसेनावणेन. ११६: १५ वा. शक्रोत्सव. २१३
४५ वा, देवासुरसंग्रामव्णन. ११९ १९ वा. इंद्रयागनिषेध. २१४
४६ वा, देवांची सरशी. १४२. १७ वा. गिरियज्ञप्रवतेन, २१७
४७ वा. कालनेमीचा पराक्रम, १४७ १८ वा- गोवधेनोद्वरण. २१९
४८ वा. कालनेमी व विष्णु यांचे १९ वा. गोविंदाभिषेक, २२२३
युद्ध. १९०, २० वा. रासक्रीडा. २२८
४९ वा, विष्णुसंबंधी जनमेजयाचे ' २१ वा. वृषभासुराचा वध. २२०
प्रश्न, १५५ ' २२ वा. अक्ररप्रस्थान. २३९
५० वा. नारायणाश्रमवणेन, ४६५७! २३ वा. अंधकार्चे भाषण, २२७
५१ वा. श्री विष्णु व देवमंडळी , २४ वा, केशिवध. २२९
यांचा सेवाद १५९ ' २९६ वा, अक्ररागमन, २४२
५१ वा. पथ्वीची विनंति १६२. २६ वा, नांगलोककथन, २४६
५३ वा, देवतांचे अंशावतार १९५ २५७ वा, धनभंग. २४९
५४ वा. नारदवाक्यवणेन, १६९ २८ वा. कॅसवाक्य ( महछयुद्धाची
५५ वा, ब्रह्मवाक्यवर्णन. १७४. तयारी. ) २५३
. २९ वा, कुवळयापीडाचा वध (रंग-
विष्णुपव. | भर्माचें वणेन, ) २६०
अध्याय. . १० वा, कंमवध, २९र
१ ला, नारदारचे आगमन. १७९ १६१ वा. कंसाच्या स्त्रियांचा विलाप, २६७
२ रा. कंमाचा संकेत व आर्येला ४२ वा. उग्रमेनाचे समाधान व
वरदान, १८१. अभिपक्र आणि कंसाचा
१ रा. आयास्तव. १८४. प्रतसेम्कार. २७२९
४ था. श्रीकंप्णजन्मवणेन. १८७. १९ वा. रामकृप्ण गुरुगृही जातात
५ वा. नेदाचे त्रजनगराप्रत गमन, १९१ व विद्या संपादन करून
६ वा. श्रीकृष्णाची बाललीला व | परत येतात. २७४
पतनेचा वघ १९३१), १९४ वा. मथुरेचा वेदा. २७९
७ वा. यमलाजुनयंग. १९५ . १५ वा. यादव मागधांचे यद्ध. २७६
८ वा. वृकदशन. १९७ १६ वा. जरासधाचा पराभव व प्रयाण.२८२
९ वा वंदावन प्रवेश, १९९ ६३७वा. हय राजाची कथा १
१० वा. प्रावडणन २०१. यादवांची उत्पात्ते. २८४
१३ वा. यमुनावणेन ५२०३ ३८ वा. यदूचे वंशज व त्यांचे
१९ वा. काल्यामटटेन, २०६१. पराक्रम, २८८
४९ व.
, यमुनाकपेग.
, रुक्मिणीस्वसेवराची
. जरासंव व सुनीथ यांच!
, परशरामाची भेट.
, गोमंतवणन,
, बलरामार्चे सुरापान, जरा-
संभाचे गांमंताचलाकडे आ-
गमन.
, गोमंतदाह.
, जरासंधाचा पराभव.
: शृगाठवध.
, रामकृष्ण मथुरेला परत
येतात.
( रामाच
गोकुळाप्रत पुनरागमन, /
ग
स्तावना,
भाषण,
दुतवक्ताचे भापण व भाप्मक
राजाचा निश्चय.
, श्रीकृष्णराज्याभिषेक,
, श्रीकृष्णाचा राज्याभिषक.
, कालयवनाला बोलावण्याचा
संकेत.
, शास्बदेत्य-मरासंथाचा
व
सदरा,
, कालयवनाचे उत्तर ( अ-
नुमती ).
स्वारी व
द्वारकेला प्रयाण.
, कालयवनाचा वभ.
, द्वारकेची स्थापना.
, रुक्मिणीहरण.
, श्रीकृष्णाचा संसार.
. रुक्मीचा वभ.
अनुकमणिका.
२१४९
, द्वारावतीला जाण्याचा संकेत. ९४२
, कालयवनानी
१४९
२५०
१५४
२५८
१९२
१९८
टमजयययाभायचयेशामकााईाकडचलनडनकवकाधवभाडललालललीयटााडाडीीवचजजावभालीदॉशशाकजनीयायाायााकॉविकवणाळानयावयकलकमावादाजयडयाधयावडवयावायाआाडडडायायानधयाभााभवाचाडाधयाडभानहभाकाकाभयाययत गाळात काचाकायधयवाताकजाळयााजयाळायायायााा क यद
, बेलदेवार्चे माहात्म्य.
, नरकवध.
, पारिजातहरण,
. पारिजातकानिमित्त सत्य-
भामेचा कोप.
. सत्यभामेची समजूत वाट-
ण्याचा यत्न,
, पारिजातोत्यत्तिकथन.
, तारद-कृष्णसंवाद्.
, इंद्राचा कृप्णास परत निराप.३९
. नारदाचा इंद्राशी बुद्धिवाद. :
. नारद स्वगोहून परत करू
प्माकडे येतात.
. कश्यपकृत रुद्रस्तात्र.
, इंद्र व कृप्ण यांचं यद्ध.
, कृप्णकृत शिवस्तुति.
. स्वगोहून पारिजात आणिला. ८ !
. प्ररिजातक परत स्वगास
पोचाविला.
, पुण्यकविधि,
, एफ्यकत्रतवणेन..
, पुण्यकत्रत-चाळू
, शरीरसोदर्याथत्रतोपाय.
, उमात्रतकथन.
. षट्पुरवव.
, असुर यज्ञास विघ्च कारेतात.
. प्रश्न असुरांस गुहेत
कोंडतो.
, निकुंमाचा वव,
, नारद व अंधकासुर यांची
.भेट.
, अधकासुराचा वव, ।,
, यादवांची जलक्रीडा, *
ति
छालिक्यक्रीडावणन,
-> वा,
९५ वा.
५ वा.
€$ वा.
९७ वा.
९८ वा.
९२ वा.
अनुक्रमणिका.
. निकुंभवध
. वेज़नाभ व भानुमती.
हंस वज्ञपुरास जातात.
नटप्रभाव-प्र्युम़ प्रवेश
प्रभावर्तीपारणय.
प्रद्युम्ताचा प्रमावतीशीं विनोद.
प्रथम्नारचे असुरांशी यद्ध.
वज़्नाभाचा वध.
द्वारकेची विशिष्ट सधारणा.
द्वार$तील कृष्णगृहव्य-
वस्था.
. कृष्णाचा सभाम्रवेश.
. नारदकूत हृप्गप्रतापवर्णन,
, कृष्णप्रतापवशीन.
, कृष्णाची संर्ताते.
. प्रद्यम़रहरण.
. प्रद्युख्ताचा पराक्रम.
. प्रश्न व शांबर याची
झटापट,
. शुंबरासरवध.
. प्रद्यज्ञध व मायावती रुक्मि-
णीस भेटतात.
ज्र ४9.८ ७ क
, बलरामानं म्हटलेले आ-
न्हिक स्तोत्र.
, भन्योपाख्यान.
पृष्ठ, : अध्याय,
५
“9
०" 02८ ७- ७५ ७0, ७8 ट्ट:
ट्ट (“८4४७ ,4103 ४7७ _&9
११% (ष्टी ह) द ७४7... २० २
७0८. उन
€
१९.७ या.
॥१(२वा.
११८ वा.
(?क वा.
१५ र्या,
८. वा.
& वा. शिवाची जलक्रीडा व
*५/१
त अह र
/"९
9
क्री
वासुदेव माहाध्म्य.
अर्जुनाची फजिती.
ब्राह्मणाचा पुत्र कृष्ण परत
देतो.
गुढोद्माटन.
वासुदेवमाहात्म्य.
बाणासराचे आख्यान.
उपची मदनावम्था.
. उपास्वप्नत व चित्ररेखच
द्वारकेस गमन.
,. उपा-अनिरुद्ध-संगम व
अनिरुद्धांचे बाणसन्याशी
युद्ध.
, अनिरुद्धकृत देविस्तव.
, कृष्णाचे युद्धा्थ गमन,
वा. कृप्गाचे रुद्रानुचराशी युद्ध.
, उंवर-कृष्ण-संवाद.
, मद्र व कृप्ण यांचे यद्ध.
. हरिहरम्मव,
. बाणासुर वरप्रदान
. कृप्णांच अननेरुद्धासह
दारकेस प्रत्यागमन,
. उपाहर्ण-समापत,
चित्रांची सांच.
१ तो पाखडा वसदेव त्या मटाळा बेदोबस्ताने गरफाटन घेऊन राती
शादच्या घरा घेऊन गळा -्ह्ल
तरुण गोपकन्या जमवुन तो समयज्ञ ळृप्ण त्यांचे डरोजर आनंदाने
ण
खेळे ळागठा २२९
२ कंमाठा मागल्यानेतर रामकप्णांनीं वमदेव देवकीखी भेट घेतांच त्यांनी
त्यांना आलिंगन दिळं २६७
४ रुक्मिणी दवाळयांतून बाहेर येत असतां एकदम तिठा उचळून श्रीकृप्गाने
आपल्या सथ मध्य आणन बसावळ, «१!
५ कांडा, या कळकटंकाळा सत्वर मारून टाक. कारण याने माझ्या अनाळा
कळक लटायिळा आह. ५५२
कि याति ओर
मामाळ नागाताळ चित्र
सभापव भाग १ ळा,
$ भीप्मांकटून अनुल्ञा मिळतांच महदवाने श्रोकृप्णाची पूजा केडी ही गोष्ट
शिळपालास सहन झाली नाही, 3
उद्यागपव भाग ३ रा,
:: असल्या अजिक्य पुंडरीकालाला तूं बांधावयास पहातोस या तुझ्या मुर्ख-
त्वाला काय म्हणाव : च
भीप्मपव भाग ४ था,
, अस म्हणन तो कृप्ग हातच घोडे सोडन व सर्यतल्य तेजस्वी आपलं चक्र
उगारून रथाखाली उतरला व भाीप्मावर घांवन गेला १४
ट[प--या भागांत आट चित्रांची सूचि आहे पण यांतील खालील तीन चित्र पूर्वीच ढगरणाद
त्या या भागांत |भळाला नसल्यामुळं ता त्यांस या भागांत मिळतील अश. व्यवह्था वळ. अइ
यापुड ज ग्राहक होतील त्यांस त्या त्या भागांत ती मिळतील व त्यांना ८ वे. भागांत ग्रांट पाचर
'गळताल
18४
अध्याय
शुद्धिपत्र.
हरिवेशपवे
पान रकाना ओळ आशदाद्ध ग्द्ध
रे १ ३१० श्लवण केल्यावर कथन केल्यावर
बंशपायनाला. त्याला जनमजयार्न
ही ३४ सोते, वरपायना,
९४ र द पुरूचा पत्र हा पुरूचा पूत्र
जनमजय ₹?
हारवशमाहात्म्य
वटा” २५/८>*८* "०४-८0 र
अध्याय पहिल,.
श्रवणादिविधिकथन.
मंगलाचरण,
नागयणं नमस्करृत्य नर॑ चव नगेत्तममू ।
देवी सरस्वती चव ततो जयमुटीग्येत । ? ॥
( श्रीगणेशाळा वंदन अमा. ) ह्या अखिल करणांत ती स्फॉत उत्पन्न कळी आहे. तिन
ब्रह्मांडांतीळ यच्चयावत स्थावर जंगम पदा- साह्याने या मवत्ेधविमोचक जय म्हणज महा
थाच्या ठिकाणीं चिदाभासरूपानं प्रत्ययास भारत ग्रेथास आरंभ करिता.
येणारा जो नस्मंज्ञक जीवात्मा, नरसेज्क, प्रत्यक्र ब्रमंशीळ पुरुषाने सवेपुरुपाथ प्रति-
जीवात्म्यास सदासवकाळ आश्रय देणारा जो. पादक अशा शास्त्राचे विवचन करितांना प्रथम
नारायण नामक कारणात्मा, आणि नारायणा- ' नर, नारायण आणि नरात्तम ह्या भगवन्म-
त्मक कायकारणसष्टीहन एथक द श्रप्ठ असा, तीचे ध्यान करून नेतर प्रतिपाद्य विषयाचे
जा नरोत्तम संज्ञक संचिदानंदरूप परमात्मा, निरूपण करण्यास प्रवृत्त व्हावे, हं सवथव इष्ट
त्या सवास मी अभिवेदन कारेता; तसच, नर, ' होय. ज्याच्या मखरूप कमलांतन खवणार
नारायण व नरोत्तम या तीन तत्लांन यथाथ | शब्दरूप अभूत अखिळ जगत पिऊन राहिले
जात करत दणार जा त्वात्सरवताता तेलात. य त्यो णा तां
मा जामवदून कारता; आणि त्या परमकाराणक , असत्याने,महाभारताचेच मंगलाचरण खालाही व्या.
जगन्मातेनं 'ठोकहित करण्याविषयी माझ्या अंत:- सांना लागू केढे आहे
२ हरिवंशमाहात्म्य. » [अध्याय १.
आहे असा जो सत्यवतीच्या ( मातेच्या ) तला निःसंशय सांगता. ज्या स्त्रियांना आप-
हृदयाला आनंद देणारा पराशरमनीचा पत्र णांस पुत असावा अशी इच्छा असेळ त्यांनीं
व्यास त्याचा उत्कपे असो. अज्ञानरूप अंध- हे हरिवंशरूप श्रीविष्णूचे यश अवश्य श्रवण
काराने लप्त आलेली माझी दृष्टि ज्या श्रीग- | करावें. ज्या पुरुषाने पर्वमन्मीं कोणाचीं अभके
रून ज्ञानरूपी अंमनाची सळर फिरवन खली मारिलीं असतील अशाचीं अपत्ये या जन्मी
केली त्याला वंदन असो. ज्या दिव्य पदाचे | जगत नाहींत, तर अश्या पुरुषाने ( हा दोष
योगानें हे अनंत वतेलाकार चराचरविश्व ' टर होण्यासाठीं ) यथाविधी हरिवशाचं स्मरण
व्यापन गेले आहे ते पर्ट ज्या सद्रूने माझे ' करावे. जो कोणी गरू, चंद्र, अभि, किंवा
प्रत्ययास आणन दिले त्यास प्रणाम असो. सये यांचे समख मत्रोत्सग॑ किंवा रेतोत्सग
जनमेजय म्हणतो:---हे भगवन् ( वंरांपा- | करितो त्याचे वरोज टाकाऊ ( प्रजोत्पादनावि-
यना ), आपण मळा सामान्यतः भारत श्रवण ' पयीं असमथ ) होते. त्याचप्रमाणे जी स्त्री
करण्याचा विधि ऐकविळा, तथापि, भारतखंड फळपुप्पांचा किंवा अभंकांचा घरात करिते किंवा
जो हरिवंश याचे श्रवणाचा कांहीं विशिष्ट- फळ कापन टाकिते किंवा आईबापांची (त्यांच्या
वाधे असल तर तो मला एकवा | अपत्याशा ) ताडाताड कारंत, किवा अन्य
वशंपायन सांगतातः--( होय, हरिवंशाळा स्त्रियांचे गभखाव करविते किंवा गभाची हत्त्या
विशिष्टविधि असणं अवशयच आहे आणि अत- करिते, अशा या पांचही प्रकारचीं कर्मे कर
एव तझा प्रश्न समंजस आहे. ) हे राजा, णाऱ्या स्रिया पातकी असल्यामळ त्यांपकी
हरिवंश हा त्रह्मा; विष्ण आणि महेश्वर या ' कोणी पुप्परहित होतात ( त्यांना विटाळच
त्रिम्तींचे साक्षात् शरीरच आहे. हरिवंश हा येत नाही ). कोणाची पोरं उपजन उपजन
सनातन असं ज शाब्दब्नरह्म तट्रपच आह, आणि ' मरतात, अथवा त्यांना एकच पोर हाते, किंवा
प्रथम जेव्हां शब्दन्नह्मांत कोणताही पुरुष नि-| पोरीच पोरी होतात; नाहीं तर त्यांस सटा
प्णात होईल तेव्हांच त्याळा परब्रह्मप्राप्ति होत | भरपणी लागन गभेच ठरत नाही, अशा या
असते, ( अथात् परत्रह्मप्राप्तीची हरित की स्त्रीपुरुषांना उद्देशन हरि-
पायरांच आहे ). हे राजश्रष्ठा, हारवश श्रवण वेश गजंना करून सांगतो क|, माझ श्रवण
केल्याने कायिक, वाचिक व मानसिक ही ति- करा, म्हणज तुमचे हे सवेही दोप तत्काळ नाहीसे
विध पातक सर्योदयान ज्याप्रमाणे अंधकार त्या- होतीळ. जो पुरुष सुवणे, घरत व स्थल यांचे
प्रमाण नष्ट होतात. अष्टादश पुराण श्रवण के- दान करून हा हरिवंश दहा वेळ श्रवण करील
ल्यानं भज कांहीं फळ प्राप्त होत अमेळ तेंच त्याचें बीज ( वर सांगितल्याप्रमाणे टाकाऊ न
फल हं हरिवशरूप श्रीविष्णाचं यश जो काणी रहाता ) प्रजोत्पादनाविषयीं समथ होईल. ज्या
भक्तीने श्रवण करितो त्याळा प्राप्त होत; व स्त्रीला विटाळ येत नसेल तिने याच्या दहा
श्रोता स्री असो किवा पुरुष असो त्याळा विष्ण- आवात्ति एकाव्या; निचीं पोरं मरत असतील
पदप्रांप्त होते.. हे राजा; ' कलियगामध्ये जा तिने सात; जिचा गभसख्राव होत असेळ तिने
जंबुद्दीपांत असल ह उत्तम पुराण ऐकणारांची पांच; जिळा एकावर अपत्य होत नसेळ तिने
संख्या मात्र फारच विरळ होणार अष्हे हुं मी तीन; व जिळा सगळ्या पोरीच होत असतील
| १ ततः पदं तत्परिमार्गितब्यं । गीता, अ० १५. तिनं एक ऐकावी र म्हणजे या पांचही वगोच्या
हरिवंशमाहात्म्य. ३
न.“ “पकाश 0२ पपी. नर
स्त्रियांना पुत्न होतील. पर्वजन्मार्मित सवच पुप्कळमे जवस खावयास घाटन स्वतःही जव-
पातके नष्ट व्हावी अशी इच्छा असेल त्या | साचच अन्न करून पारणा करावी, याप्रमाणे
श्लीने आजन्म या ग्रंथाचं श्रवण करावें म्हणजे दर महिन्याच्या शक्क चतथींस व्रत करावे. हे
पुढीळ जन्मीं पुन्हा तिळा अनपत्यत्वादि दुःखे राजा, ज्याप्रमाण हे स्त्रियांचे गाजत मी तळा
प्राप्त होणार नाहींत. हरिवंशाचा अर्थासह सांगितळ, त्याचप्रमाणं पुरुपांनीही करावे. हें
पाठ करणें हा उत्तम पक्ष व अ्थावांचन नुस- | त्रत केळं असतां करणाराळा निश्चयाने सुपुत्र
ताच पाठ करणें हा मध्यम पक्ष, तथापि, होईल
अथोवांचनही कोणी बिनचक पाठ केल्यास ह, अ
त्याळाही साथेपाठाइतक श्रेय आहे. या समग्र अध्याय दसरा.
ग्रंथाचा नऊ दिवसांत पाठ करण हा उत्तम ल न
पक्ष, एकवीस दिवसांत करणं हा मझ्यम व! श्रवणादि विधि,
>
एकतीस दिवसांत करण हा कानेष्ठ होय. हे. वशंपायन सांगतात:--हे गजा; आतां
राजा, या काळेयंगामध्य कोणतीही उष्ट हा नऊ दिवसांत हरिवंश ऐकण्याचा
बहत दिवसांनांच सांवत असते. थाकारतां | वाध सांगता हा विथ बहधा अनक प्रकार
ज्याला नियमित काळांत होत नमेळ त्यान च्या मावनांचा अनकळता असल्याशिवाय
आपले सोडप्रमाण नित्य थाड थाड वाचन साधत नाही. असो; प्रथमारभा ज्योतिपाला
तर या ग्रथाच पारायण करावे, पणू, पाराय- | वाढावून चानला सुमहेत [नवडून दण्यास
णावांचन राहू. नये, असा व्यासनारायणाचा | सांगाव, व ळयनसमयी ज्याप्रमाणे जवळ पंशाची
अभिप्राय आहे. हे राजा, कलियगामध्य मजटक तयारी लागते तशी सिद्ध ठेवावी; व
वंध्यात्व दांप दर् करण्याचे कामी या हरिव- हा कथा एकण्याळा जो आरंभ करण तो
शाचे नऊ, एकवीस किंवा एकतीस दिवसांत | आपा, श्रावण, भाद्रपट, आश्रिन, कातांक किवा
पारायण करण हा एक यज्ञच आहेः वता मागेशीपया महिन्यांत करावा. कारण. हे
यज्ञ वैध्यात्त दर करण्याविषयींचे आपळ | महिने आरंभकत्योस उच्छित फळदाते आहेत
सामथ्य गेन सांगतो आहे. हे राजा, हा ग्रंथ या त्रताचे कामी असच -साह्यकत निवडावे
एकण तर आरंभी स्त्रीने गोत्त कराव व पुरु- का, जं आळशी नसतील, उघोगशीळ असताल
पाळा ( पतीळा ) घेऊन पारणा करावी. हे. आपळे घरी हरिवंश कथा-पटण होणार आहे, तर
राजा, या ग्रंथाचा पाट सरू झाल्यापासन ' करंबवत्सळ ळोकांनां ती ऐकण्यास अवऱ्य याव,
समाप्त होईपर्यत शभ असे मासव्रत करावे, | अशा आहायाच्या वातम्या देशादेशीं मद्दाम
व त्याचा विवि यथावत मी तला सांगतो. तो पाठवाव्या. तसंच बाहरगांवीं जे जे विरक्त
ऐक. अश स्त्रीने त्या महिन्यांतील शाक कितनात्सक विष्णभक्त असतीळ अशांनाच
चतथीच्या दिवशीं मोठ्या आनंदित मनान ' अर्श; पत्र पाठवावी की, आपले घरीं कधीं न
प्रातःकालींच उठन अन्नपाणी न घेतां सर्यास्त मिळणारा अस्ता नक दिवसपयेत अपूर्व संतमेळा
होईपर्यंत गोत्रत ( गाईची प्रतीक्षा ) करावं मिळणार आहे, तर वेप्णवांनीं भैगत्य यावे
आणि सूयोस्त होऊन गाय गांवांत परत आली बाहेर देशांहून येणाऱ्या पाहुण्यांसाठी निऱ्हाडां-
म्हणजे तिचे यथाविधि पजन करून तिळा! च्या जागा तयार करून ठेवाव्या हा श्रवण.
हरिवंशमभाहात्म्य. », | अध्याय २.
विन धजत मीता
-र---ाप----->-॥-॥॥५॥-८४-४॥ाा
विधि एखाद्या पवित्र तीथोचे स्थठीं किंवा वनांत ककत्याचे पाठीशीं त्याला साह्य करण्याकारितां
किंवा निदान ग्रृहांत उक्त धरिला आहे. या- | लोकांचे संशय फेडून त्यांचे ठिकाणीं सद्दोध
करेतां या तिहींपेकीं साध्य असेल त निवडून | उमटविण्याविषयीं कुशल अशा एका दुसऱ्या
जेथें हजारा लोक असं शकतील असं एखादे पंडिताचीही स्थापना करावी. त्रत घेण्याचे
विस्तीणे मेदान सन्निध पहावे. नंतर ती ममी | आदळले दिवशी वक्त्याने क्षोर करावे
झाडन लोटन व सडासारवण करून शुद्ध करा- व श्रोत्या पुरुषानेहो करावें. नंतर, आरंभ
वी व धातेनीं सशोभित करावी. घरांतीळ भांडीं- | करणें तो वकत्याश्रात्याला चन्द्रबळ किंवा
कुंडी असतील तीं सगळीं गोळा करून घरांतील | श्रोते देपत्यांना नक्षलबळ अनुकूल पाहन
एका कॉपऱ्यांत ठेवावी. मग केळीचे खांत्र' करावा. आरंभाचे दिवशीं यजमानाने अरु-
देऊन उंच असा मंडप उभारावा आणि त्या णोदयींच उठन शोचमखमाजमेन करून तत्काल
मंडपाच्या छताला सवेभर फळे, पप्पे व पल्लव ' सान करावे आणि नंतर नित्याची संध्यादि
टांगून शोभा आणावी. त्याच्या चारी दिशांना कर्मे थोडक्यांत आटपन घेऊन पुनरपि चांगले
वजा उभाराव्या, व त्याला तोरणही द्यावे. हातपाय घऊन शचिभत व्हाव. नंतर म्वास्त
मग त्याचे वर सात लोक व खालीं सात ळोक ' वाचनपवेक गाईचे शेणाने साराविलेल्या स्थलीं
आहेत अशी कल्पना करून त्या ठिकाणीं ' संवंतोभट्र नांवाचे मंडळ काढावे. नंतर,
विरक्त अशा ब्राह्मणांची समजत घाळन स्थापना आपल्या शाक्तीप्रमाण त्याचें सवे पजन
करावी; व त्यांना आसने देणं तीं त्यांच्या! कराव. नंतर कथेत येणाऱ्या सवे विघ्तांचा नाश
लोकांच्या अनक्रमाने द्यावी. ती कल्पन झाल्यावर | व्हावा म्हणन गणनाथाचे पजन करावे. नंतर,
वक्त्त्यासाठीं एकदिव्य आसन तयार करावे. त्याच उद्देशानं देवपजनपवेक पुत्रसहित
वकत्त्याने उद॒ड्मुख बसावे आणि श्रोत्याने लक्ष्मीसह श्रीगोपालकृप्णाची स्थापना
प्राडमुख बसावे किंवा वक्त्याने प्राडमख व्हावे. करून त्याची पजा करावी: आणि नंतर
आगि श्रोत्यानें उदइ्मुख बसावें. वक्ता नेमणे | संकल्प करावा. त्या संकल्पांत प्रथम देशकालाचा
तो विरक्त वृत्तीचा, विप्णुभक्त, जातीचा उच्चार करून मी अमक गोत्रांतील व अमक
ब्राह्मण; वेदशास्त्रांत निपुण, दृष्टांत देण्यांत ' प्रवरांतील अमक नांवाचा मनप्य जन्मोजन्मी
कुशळ, बुद्धिवान, अस्खलित भापण करणारा [ केलेल्या पापमंचयाचा नाश होऊनवत्या
व दयाळ असा असावा, कारण, वेदवेदांताची पातकांने या जन्मा माझ्या संततीला होत
तत्व जाणणार आणि त्रह्मवादाी अशा गरूना सणाऱ्या अपायांचा पारहार होऊन मला
उपदेश केला असता श्रात्याला त्याच तत्काळ आतां या जन्मा पुन्संतान होऊन त॑ शतायपी
फल प्राप्त हात, एरवा. चारचाघासारखेच व व्हाव व मलाही सकळ सखाची प्राप्ति होऊन व
केवळ नीति जाणणारे अशा गरूंनीं उपदेश माझं इहलोकी शरीर ॑ऱाद्ध होऊन मरणांत्तर मला
केल्यास फलासेद्धि कसी होणार £ अनेक इंद्रादि लोक ओलांडून त्याचेही वर असणारे जे
प्रकारचीं धर्ममते पाहन ज्संचे वित्तभ्रगिष्ट _.._ ___. __._______'___
झाळें अंसून* जे चोर व पाखंडवादी आहेत. १ हें एक चारा तोंडांनी सारखेंच दिसणारें असे
असे पुरुष धमेशास्त्राचें कथन करण्यांत किती- १९ १ ९च. रखासडल आहे. याच तम कार विसरत
असल्यामुळं येथ देतां येत नाहो. एस्वादे वोदिकास
जरी पंडीत असळे तरी ते वज्ये करावेत. ' विचारावे
ी हरिवंशमाहात्म्य. ९
श्रीविकुंठ तेथं गमन होऊन भक्त्युत्कंठेमुळे कल्पा- स्कार असो. या मंत्रानं व्यासास वंदन करून
वधी वर्षेपर्यत वसतीचा लाभ मिळन अंतीं प्रतिदिवशी पवित्रस्थलीं दर्भासनावर बसन
विष्णस्वरूप प्राप्ति व्हावी म्हणन आम्ही दोघे उल्हासवत्तीन॑ भक्तिपवेक श्रवण करावे
( दंपत्य ) (आणे कतो एकटाच असल्यास) श्रवण कारेतांना आपणास जर सकृतप्राप्त
मी यजमान या नात्यानं हरिवंशाचे श्रवण | पाहिने आहे तर पुराणिक पोरवय असो, बाप्या
करितो ( त॑ ) या प्रकारचा संकल्प करावा. असो; जरठ असो किंवा दरिद्री आगे दबेढ
नंतर, वेदाध्ययनसंपन्न अशा वक्त्याचे पजन ' असतो; तो सदा वंद्य आणि पज्यच मानिला
करून त्याची प्रार्थना करावी, आगि सुव« पाहिजे. कारण, ज्याअर्थी त्यांचे मुखांतून
मुद्रिका व विशेषतः सुवणे कुंडळे व पागोट्यासह | येणारी वाणी जीवांना कामधेन्सारखी फल-
उत्तरीय व नेसंचे वस्त्र व पुष्प, तांबल, चासतष्ट- दात्री होणारी आहे त्या अर्थी पुराणिका
तोळे सोने, सपारी व अक्षता हाती. घऊन विषयी केव्हांही नीच बुद्धि ठेवं नये. लोकां
संकल्प करावा. तो असा:-रीतीप्रमाण अद्येत्यादे मध्ये जन्मतः व गुणतः कांहीं पुरुप गुरु
वगरे म्हणन मग आम्ही अमक गोत्राच्या व म्हणन मानिळे असतात; परंत, पुराणिक
अमक नांवाच्या ब्राह्मणाडा तला हीं चन्दन, हा या सवे गरूपेक्षांही श्रेष्ठ आहे. कारण;
तांब, सवण व क्स्त्रे इत्यादि अपेण करून कोट्यवधी जन्मांत जो पनःपन: र्जावांना
म्हीं उभयतांना हरिवंशाच श्रवण घडावे या-| उपदेश करून पण्याकडे प्रवृत्त करितो, त्या
करितां हरिवंशाचा वाचक म्हणन वारिता असे ज्ञानदात्या पुराणिकापेक्षां अधिक श्रेष्ठ गरु
दुंपतींनीं म्हटल्यावर त्या वक्त्त्यांन “ बरं आहे, तो कोण असणार / याप्रमाणे वकत्त्याविषयी
मी तुमचा झालां” असं उत्तर दिल्यावर श्रोत्यांनी भावना ठेवावी; व वक्त्त्यानंही एक-
:: वृतेन दौक्षामाप्तोते ' हा मंत्र म्हणन दर्रात शास्त, दान्त, पवित्र, जितमत्सर, साध-
वक्त्याच्या उजव्या मनगटांत रक्षा-जंधन करावे शीळ, दयाद्रे व वाक््पटु असन सहुद्धीनं
व त्या वक्त्या त्राह्मणानं उल्ट श्रोत्यांना रक्षा- पुण्यकथा सांगाव्या; आणि जोपयंत तो
बंधन करावें. नंतर, श्रोत्यांनी चेदनादि उप- पुराणिक या नात्यानं व्यासपीठावर बसला
चार, वस्र, पुप्प, अक्षता, सवणाळंकार, आहे तोंपर्यंत त्यानं कोणासही नमस्कार
सुपाऱ्या व त्या क्रतूतील फळे यांचे योगाने करूं नये. जे कोणी धूत, दुर्वत्त किंवा पुरा-
पोर्थाचे पोडशोपचार पूजन करावें. या- णिकावर आपलो सरशी करावी अशा प्रकार
शिवाय कांही विद्वान् विद्वान् ब्ञाह्मणांचही पजन | कटिलवत्ति धारण कराणारे असतील अशां-
करून श्रवणास आरंभ करावा, म्हणजे तं पुढे त्याने पुराण सांग नये. जेथे देन,
श्रवण फलदायक होत असे म्हटळें आहे. | दाद्र किंवा श्वापद यांची गर्दी आहे अशा!
याकरितां वर सांगितलेल्या गोष्टी प्रदेशांत किंवा अपवित्र गहांत शहाण्याने
यत्नपचेक करून श्रवण आरंभावे. श्रवणारंभीं ( पूण्यकथा सांगं नये. सज्जनांनीं भर
: नमस्ते भगवन् व्यास सवेशास्त्राथेकोविद ॥ ' ठेल्या एखाद्या चांगल्या गांवांत, एखाद्या
ब्रह्माविष्णुमहेशानमर्त सत्यवतीसृत | १ ।॥' 'क्षेतांत, देवालयांत किंवा एखाद्या पवित्र
( अथे ) हे त्रिमूर्तिस्वरूप, सवे शास्त्रार्थज्ञ ' नदीचे , तीरी त्यानें कथा सांगावी. हे
सत्यवतीपुश्न भगवन् व्यास आपणास नम- राजा, आतांपर्यंत सांगितलेल्या सवे अटी
हरिवंशमाहात्म्य. ,_| अध्याय १.
“9 _
पाळणारा जो वक्ता असेळ अशाच्या मखां- 'व्यासरूपा, हे प्रबद्धा, हे सवेशास्त्रनिपुणा, आपण
तन कथा ऐकल्यास ती फल्दात्री होते; व या कथेचे प्रकाशन करून माझे अज्ञानाचा
तिजपासन इहपरलोकी कल्याण होऊन वेस करावा.' नंतर मोठ्या आनंदाने कांहीं तरी
पुत्रादिप्राप्ति होते. नियम करावा व आत्मकल्याणार्थ यथाशक्ति
हं हरिवंशपुराण महापापनाशक आहे, तोच नऊ दिवस पाळावा. कथेला भंग येऊं नये
व ज्यांना पुत्रांदे कामना असेल त्यांनीं जित- म्हणून पांच ब्राह्मण निवडून त्यांचेकडून यथाक्रम
न्द्रिय राहन तत्प्रीत्यथे याचा परिचय करावा; हरीचा द्रादशाक्षरी मत्र, संतानगोपाल मंत्र,
म्हणजे, पापनाशक आणि पण्यप्रद असे हे महारुद्र जप, पार्थीवपूजन व गणेशमंत्राचा जप
पुराण पणभक्तीनं एकावे ' करवावा. विप्णभक्त-ज्राह्मण व अन्य कतिनकार
| यांचे नमनपजन करून त्यांची आज्ञा घेऊन
अध्याय तिसरा ' नंतर स्वतः आसनावर असावे. श्रवणसमयीं
का मनांतील आप्तिमित्र, धनदोलत, वरदार,
श्रवणविधि ' इत्यादिकांचे सवे विचार सोडन देऊन शद्ध
हो |
वेशंपायन सांगतात :--ज्ञात्यांनीं जपाहनही चित्तान जो केवळ कर्थेतच गढन जाईल त्याला
हरिवंशश्रवण विशेष सांगितळे आहे. पितरांचे उतम फळ मिळेळ. श्रवण करणारं दंपत्य
संतपेण करून शाद्धयर्थ प्रायश्चित्त करावें. चांगठे असल्यास उभयतांनींही सारखेच शाद्धमनाने
मंडल करून तेथे श्रीकूप्णाची स्थापना करावी, व श्रद्धाभक्तीनें श्रवण करावें. कारण, सव
व प्रदक्षणा नमस्कारापर्यंत त्याची समेत्रक यथा- ' धार्मिक कृत्यांत श्रद्धा हीच मातेप्रमाणे कल्याण-
विधि पजा करावी; आणि पजान्तीं प्राथना करावी कती आहे. मनप्यांना उभयळोकीं सिद्धि
कीं; हे करुणानिधे, मी दीन असन या संसार- देणारी श्रद्धाच आहे. मनप्य श्रद्धेने परजन
सागरांत वडत आ रील तर त्याळा दगडही दष्टफळ देईल. मख
मला आपल्या जबड्यांत धरीत आहे. तर कां असेना, त्याच कोणी भक्तिपवेक पजन
अशा या भवाणंवांतून तेंच मला सोडव. अशी | करीळ तर तोही ज्ञानदाता गरु होईल. सामा-
प्राथेना करून श्रीहरिवंशग्रंथाची भाक्तेपवेक जपाने तोही
आस्थेने पोडशापचारविधीपरवेक पजा करावी. फलप्रद होता. नाचानही श्रद्धापवक पजा
नंतर, पोथीपुढ॑ नारळ ठेवन नमस्कार केल्यास देव त्याला दृष्टफल देतो. परंत, अश्रद्धेने
करावा; आणि प्रसन्न चित्ताने त्याची केलेली पजा, दान, व्रत, यज्ञ व तप हीं सर्व
स्तुती करावी, ती अशी:--'हे समथा, मी या वंध्यवृक्षाच्या पुप्पाप्रमाण निष्फळ होतात
भवसागरांत असतां मळा पुत्र व्हावा म्हणन सवत्र संशयाने भरलेला श्रद्धाहीन व अति-
तुजकडे आला आहे. तर तं हा माझा मनो चेचळ पुरुष परमाथापासन च्यत होऊन
रथ निर्विप्रपणे सिद्ध कर. कारण, ह केशवा, 'सेसाराच फेर््यांतून कधीं सटत नाहीं. मंत्र,
मी तुझा दास आहे. ” याशमार्णे टोनपणे तीथ, द्विज, देव, देवज्ञ, आपध व गरु हीं ज्याची
विनवणी करून नतर वक्त्याची पजा करावी; जशी भावना असेळ त्स त्याला फल देतात
व त्याळा वस्त्राने सुभापेत करून , नंतर यावरून पहातां सवे कांहीं भावनेवर अवलंबून
पूजान्ती त्याची स्लाते करावी कीं, ' हे आहे. पुण्य व पाप हे तरी भावनेचेच खेळ आहेत
हरिवंशमाहात्म्य, ७
८-:--:-:>५५५॥४ 0000000000 ी नी )1॥)00)1ी0]0)ी)ी)0॥)ी0ी0ी?!ी0॥)॥0000ण20 ण त १0 0000000000 णणीशीणहीश 0 ्ककक्क्लाकककणशणण णशा तश शकील कवक
पपप ण 0१२१20
भावहीनाला यांतन कांहींच प्राप्त होत नाहीं. मागाने शोच करावें. सांयकाळी गरस्रेष्ांचा
याकरितां, हे राजा, सवथा भक्तिश्रद्धा यांचा बांबवांसह सेतोप करून आपल्या स्त्रीपुत्रा-
आश्रय करावा, सर्योदयापासुन दोनप्रहर भरे- दिकांत सुखाने निजावे. मात्र पाप घडे नये
पर्यंत बद्धिवान् वाचकाने गंभीर सराने नीटपणे म्हणन इन्द्िये स्वाधीन ठेवावी. सवे काल
कथा वाचावी. दोनप्रहर भरतांच दोन घटका | विप्णुकडे चित्त ठेवून व्यवहार करावा व
विराम करावा. नंतर, दुसरी कांहीं कीतनं त्या पवित्र आणि निष्कपट मनाने राहन
कथेस अनसरून करावीं. याप्रकार॑ यथाविधे पत्रावळीवर भोजन करावे; व तेंही
श्रवण केळे असतां श्रोत्यांच्या सवे उच्छा पुरतील, ' त्रती-पुरुपान कथाश्रवण संपल्यावर करावें
के) 'इ्रिदळ धान्य, मध, तेल, जडान्न, दृष्टावलेलें
अध्याय चवथा. किंवा शिळे अन्न हीं त्रतस्थ श्रोत्यानं वजावीं.
वा त्याचप्रमाण वांगे, कलिंगड, करपटेळे अन्न,
श्रोत्यांचे नियम व ब्राह्मणस्रीची कथा, मुरा, पावटे, मांस, कांदा, ठसूण, हिंग, मुळा,
वशेपायन सांगतात:---आतां हं नवाहत्रत गाजर व कोहळा हींही खाऊं नये. काम, क्रोध,
धारणकर्त्या पुरुषांनी कोणते नियम पाळावे .मट, मान, मत्सर, लोभ, दंभ, द्रेषव मोह,
ते ऐक. या श्रोत्याने एक वेळ जेवावे, भुई .या सवीना दर ठेवावे, वेट, विप्णुभक्त ब्राह्मण
वर निजावे व ग्रंथसमाप्तीपर्यत ब्रह्मचयोनं गरु, गाई. त्रती, स्त्रिया व महात्मे यांची निदा
रहावे. हरिवंश चाळला आहे. तो. उपास आ्रतम्थाने वज्ये करावी. रजस्वला, म्टेच्छ किंवा
सोडतांना दरवेळीं पायस व चरू हींच भक्षावी; पतितस्त्री, त्रह्मद्रे्ट व वेदबाह्य जाती यांशी
कारण, मलमत्रांचे जयाकरितां लघु आहार त्याने भाषण करूं नये. सत्य, शोच. दया,
हितावह आहे श्रात्याने एक तर एकवेळांच मान, आजंव, विनय व उडदारचित्तता
हविप्यान्न खाव किंवा शक्ति असेळ तर नव- यांचा अवलंब करावा. श्रद्धाभक्तीनें
रात्र उपोपणच करावें. त॑ न साधेल तर असणारे, अन्यकायात मन न घालणारे, मानी,
केवळ दूध किंवा तूप पिऊन अथवा फळें शुचि व एकचित्त, अशा श्रोत्यांना पुण्य-
खाऊन रहावे. नाहीं तर एक-भुक्तच रहावे. ' प्राप्ति होते. जे अधम मनुष्य अभक्तीने
हे अनेक मागे आहेत. यांतील सोईचा पडेल, असल्या पुण्यकथा एकतात, त्यांना पुण्य न
तो करून कथा श्रवण करावी. मी असे सम- लागतां जन्मोजन्मी दःख मात्र होते. जे
जतो कीं, उपवासाने जर कथेकडे लक्ष धड, कोणी तांबूलादि सामुग्नीने पुराणाची पूजा करून
रहात नसेल तर त्यापेक्षां स्वच्छ जेवण करून | मग भक्तीने श्रवण करितात, ते दरिद्री किंवा पापी
स्वस्थ मनाने कथा ऐकणं हेंच अधिक बर. | रहात नाहींत. पण, कथा चालली असतां जे
ज्याला श्रवण करणें त्याने पवित्र व एकचित्त मध्येच उठन जातात अशांची स्त्री व संपत्ति
असाञ्े. स्रीपुत्रांसह प्रातःज्ञान करून कृप्ण- | ऐनभोगाच्या रंगांत त्यांना हिसका देते. जे कोणी
पजञनपवेक कथाश्रवण करावें. पुष्प, धप, | डोकीस पागोटे धाीलन असली पवित्र कथा ऐक-
फळ व योग्य प्रकारचे नेवेद्य हीं श्रद्धापवेक तात ते अधम पातकी बगळ्याचे जरँैमास जातात
श्रीकृप्णाला अपण करून फलेच्छनं गरुशश्रपा जे कोणी विडा खात खात ही पत्र
करावी; व यथेच्छ श्रवण झाल्यावर पुण्य- | कथा ऐकतात, त्यांजकडून यमकिंकर पुढे
हरिवंशमाहात्म्य. , [अध्याय ४
त्यांचीच विष्ठा खाववितात--खी जर आहिक आटपून व देवपूजा करून नंतर
तांड रंगवन कथा ऐकेल तर तिचे मख पुराणश्रवण मोठ्या तत्परतेने करीत असे
रजस्वळेच्या योनीसारखे होईल. भे दांभिक त्याची स्त्री मोठी दष्ट, ककेशा, भांडषोर,
उच्चासनावर बसन ही कथा ऐकतात ते सदा ' खोटे बोलण्यांत पटाईत व दसऱ्याचा द्रेष
नरक खाणारे कावळे होतात. ज कोणी करणारी अशी होती व ती पापिणी अमा-
वीरासनावर किंवा शय्यासनावर बसन कथा ' गोनें नवर््याविरहित आपला स्वतंत्र द्रब्याचा
ऐकतात ते अजन वृक्ष होतात. नमस्कार न | कृणगा करीत असे व नवऱ्याला कोरडं अन्न
करितां ऐकतात ते विषवृक्ष होतात. पासळे | वाढून आपण तेवढी बाजारांतून स्वतः दही,
पडन ऐकतात ते अजगर होतात. व्यासाचे | टघध, साखर, तप, लोणा, इत्यादि आणन
बरोबरीच्या उच्चासनावर बसन जो करिल | नित्य एकांतांत भल्षीत असे ती मोठी हट्टी,
मनप्य कथा ऐकेल त्याला गरुस्त्रीशीं गेल्याचे दष्ट मनाची, पातिनिंदक, मोठी पापाचरणी
पाप लागन तो नरकास जाडेल. जे मनप्य व खशाळ दसऱ्याच्या घरांत जाऊन निज-
असल्या पापघ्न कथेची निंदा कारेतात ते| णारी अशी होती. आपडी कधीं बर
शांभर जन्म कत्रे होतात. कथा चाळली ' बोललीच नाहीं. नित्य नर्वे कभांड लोकां-
असतां जे उरुत्तर बोलतात ते प्रथम गदेम ' वर त्रेण्याला तयार. पंक्तीत वाढावयाला आली
होऊन नंतर सरडे होतात; व जे तरी नित्य प्रतारणा करून कठोर भापण जाळा
असली पुण्यकथा कधींच ऐकत नाहांत वयाची, अतिथीशी तर तिचे सदा हाडवर
ते घोर नरक भोगन शोवटीं रानड्कर होतात. याप्रकारे धमेकृत्याचा नाश करणाररी माठी
जे पाजी लोक कथा चाळली असतां वित्र पटाईत हाती. तिठा पाति सज्जन; गणी, साम्य
आणितात ते कोटवर्षपे नरकांत राहन शेवटीं 'वत्तीचा व सन्मान्य असा होता. परंत, तो
ग्रामडुकर होतात. कथेत बळें नये, तशाने पुराणश्रवणाळा बसला कीं, या बयान बिनचूक
नरक मिळतो. कथा ऐकतांना पारे खेळव नये, तेथें जाऊन नित्य त्याची निंदा करावी कीं, तूं
थट्टामस्करी करूं नय, स्त्रियांशी बोळं नये, एखाद्या संन्याशाप्रमाणं सव उद्योग टाकून
त्याने कथेचा विच्छेद होतो. हे मनिश्रेष्ठा, रिकामटेकडा कथा ऐकत बसलास, आणि मोठं
विच्छेदकत्योळा त्रह्महत्त्येतल्य पातक लागत, व्यासाचे अनकरण करिता असें समजतोस,
म्हणन स्त्रियांनी किंवा पुरुषांनी मध्ये अन्य पण, आला तो दिवस मला हीं तश्नीं पोरं खाण्या-
गोष्टी करूं नयेत; त्याने नरक प्राप्त होतो. हे | साटी तोडतात, याला मीं काय करावे!
मानदा, या कामीं मी तुला एक जुनी गोष्ट त्यांच्या खाण्याची तजवीज मी कशी
सांगतो, ती ऐक. म्हणजे तीवरून कथा चालली | करावी सांग तर्रा ! तुझ्या घरांत मूठ-
असतां मर्ध्ये कोणीच कां ओळ नये, ह तजे भर अन्न नाहीं, वीतभर वस्त्र नाहीं. किंवा
ध्यानीं येड दांतावर मारायला कवडी नाहीं. तेव्हां मीं
पवे काठी जनस्थान क्षेत्रत एक सदाचार- | करावें तरी काय आणि जांबे तरी कोठे: त्या
संपन्न वेढपारग व अमशास्त्रांत अति- | मेल्या दष्टपापी अह्मदेवाने माझ्या कपाळीं
निपुण असा ब्राह्मण रहात असे. तो नित्य तुझेसारखा मुखे, अळपसडा, दरिद्री, निष्ठ्र,
गंगास्नान करून नेतर मध्याह्ृपर्यैत । पोरांबाळांविषयीं ममताहीन असा अंसून कथा-
हारेवशमाहात्म्य,
ह. 6
वणांत मात्र गढलेला असा पति
सा! मला वाटतं, मजसारखी दभोगी या
“बीत मी एकर्टाच असेन, कारण, माया
हिला तरी स्त्रीचे डातेहासावरून मी तळा असं सांगता
कीं, पुरुष असो वा स्त्री असो; कोणीही हरि-
कथा श्रवण करीत असतां मध्ये विघच आणे
. तदरिद्याच्या घरी आल्यापासन मळा कधीं नये. कथाश्रवणाचा विघात किंवा अव्हर कर-
टभर अन्नसद्धां मिळाल नाहीं. ज्यांच पाते
द्योगी असन धनभान्यादि संपत्तीने शोभित
सितील त्या स्रिया खचित धन्य होत. किती तरी ' २
रुप बायकांच्या आज्ञेत राहातात, त्यांच्या
रांचे संगोपन करितात व नित्य बरी राहून
णारे पुरुष कितीही चतर असले तरी या
पापामळे जन्मांतरी ते माती खाणारे कि
हंस किंवा जक यांच्या वत्तींचे, बोके,
कावळे, ळांडगे व चिखलांतील जळवा यांच्या
सारखे अथवा सच्छिद्र कंभ किंवा जलनिधीं-
पल्या स्त्रियांना संतष्ट ठेवितात, त॑ घरांत! तीळ दगड, या प्रकारचे होतात. जो कोणी
ंगळ चमचमीत खाण खात असल्यान चांगले | दारदरी, क्षयी, रोगी, अभागी, पापी, अनपत्य
एट असतात; आपल्या स्त्रियांचा शळ्द मळतात, किवा ममक्ष असेळ त्यान ही कथा अवश्य
- तकंच नव्हे तर इतके जद्भिवान्ू असतात कीं, | ऐकावी. जी काणी स्त्री पुप्पहीन, काकवंध्या,
पापल्या बायकांचा कामधंदा देखील वंघ्या, मताभका किंवा खवदभा असेल तिने
'राकेतात. नाहीं तर, मला मिळाला आह तर ही कथा खटपट करून ऐकावी. कारण;
1 मख व दळभद्या: घराकडे कमा तो ही श्रीहरीची कथा ऐकल्यास व्यासाचे वचना-
ळींच बघत नाहीं ' आजच पहा का, माझे प्रमाण, ह राजा. त्या स्त्रीला सत्पुत होऊन
रांत तेळ नाहीं, सपण नाहीं, मिठाची चिमटी इतरही सव तिच्या इच्छा पण होतील.
गहीं. बरें, म॒ठमर भाजी नाही किंवा कसा तो -
॥न्याचा दाणाही नाहा; असळा हा दादला अध्याय पांचवा.
ळा मिळाळा, आतां मीं करावे तरी कर्मे ?
रें पाह्मतां घरांत 'ान्यादिक मवे कांहीं
“४२ “*-”
कामाक, हजे हु गाचा
व्रताद्यापनविधधि.
संतांना ती मिथ्या भापण करणारी ककेशा, वेशेपायन सांगतात:---याप्रमाण त्रत-
नेचा बिचारा सदाचरणी पति कथाश्रवणाला विथि झाल्यावर मग उद्यापन करावे. ज्यांना
एसला असतां नेमाने राज तेथे येऊन याप्रमाणें फलाकांक्षा असेळ त्यांनी त्रताप्रमा्णच अत्यंत
थेला विघ्च आणीत असे. नंतर कांहीं काळाने आमस्थेनंच हं उद्यापन करावे. ज्या भक्तांपाशी
! दृष्टयुद्धि स्री मरण पावली तेव्हां यमदूतांनी , दव्यसाह्य नसेल अशांनी उद्यापन केले पाहिजे,
ळा बांधन यममंदिरी नेले, व तेथे यमाचे असा आग्रह नाहीं. नसत्या श्रवणानेच ते पवित्र
॥जझेवरून ठीधकालपथत नरकांत ढकळलन होतात. कारण, ते विप्णुभक्त असन निष्काम
ले. नरकांतून सटल्यावर ती एका भयाण ' असले म्हणजे पुरे. असो; वर सांगितलेला
1 निज्लन अरण्यांत राक्षसी हाऊन पडली, व त्रतरूपषी नऊ दिवसांचा यज्ञ पुरा झाला
थेपूवे पापाच्या जोराने तिला अन्नपाणी कांहीही म्हणजे श्रोत्यांनी वक्ता व पुस्तक यांचे अति-
मेळत नसे व ती भकेतान्हेने तडफड भक्तीने पजन करावे; आणि सवे श्रोते मंड-
उफड करी ळीळा प्रसादादाखळ तळशीमाळा वांटाव्या
वैशंपायन म्हणतातः--हे राजा, या वरील नंतर तालमरटंगाने रंगलेले असं उत्तम कोतेन
ह्रि०
णारे
१० हरिवंशमाहात्म्य. , [ अध्याय ५.
करावे; कौर्तनांत जयशब्द, नमःशब्द व यज्ञफल मिळते. कोणीही श्रद्धाळ, आस्तिक,
शाखशळ्द यांचा गजर करावा. नंतर ब्राह्मण व जितेद्रिय असा पुरुष हरिवंशाला आरंभ करूं
व याचक यांस द्रव्य व अन्न द्यावे; व श्रव- | लागला म्हणजे त्याच्या पातकांना धाक पडतो
णांतीं चार तोळे सोन्याची अंकावर लक्ष्मी व तीं त्याला विध आणितात. परंत, या
घेतलेली अशी श्रीकृष्णाची मर्ती द्यावी; व | विघ्चांस न जमानितां जो कोणी हा हरिवंश ग्रंथ
अखेर्रीस वाचकाला समारंभाने रेशमी वस्त्र आरंभन पलुयास पांचवितो, त्या पुरुषाच्या
द्यावे; ही गोष्ट ज्ञात्या मनींनीं या स्थळीं द्शनस्पशेनाने प्रत्यक्ष श्रीविष्णचे दर्शनस्पशे
विशेष म्हणन सांगितली आहे. नंतर, संहिता | नाचे पुण्य लागतं, आणि, हे राजा, त्याच्या
जाणणाऱ्या त्या पुराणिकाने सवे अनष्ठान तीन जन्मांच्या पातकांचा तर निश्चयानंच
संपून योग्य दिवशीं स्वतः शुभ्र वस्त्र नेसन व झाडा होतो. हरिवंशाची फलश्रति ग्रेंथसमाप्ती-
रेशमी अंगावर घेऊन व अलंकार घालन | नंतर ऐकावी. पुरुपाला प्रथम भारत ऐकावेसं
पवित्रपणें त्या संहिता पुस्तकाची पवित्र स्थानीं | वाटणं हीच त्याच्या पुण्याची पहिली खण
स्थापना करून गंधमाल्यादि मित्र उपचारांनी | आहे. कारण, भारताचे यागानें ओघरानंच
मन लावन पजा करावी, व त्या ग्रंथापुढे त्याला हरिवंशश्रवण करण्याची इच्छा होते
नानाप्रकारचे संदर संदर घृतपक्व व इतर महर्षि व्यासाने सव पुराणं, वेद व स्मति यांचा
भक्ष्यभाज्य पदाथे अपण करावे; व सवणे आणि सारांश हरिवंशांत बांधन टाकिला आहे
इतर द्रव्य यांची दक्षिणा द्यावी ( अशी या ग्रंथाची महती आहे ) व म्हणन-
जे कोणी ही पुण्यपुराणकथा मनप्यांस च, हे राजा, श्रतिस्माति व पुराणं, यांची निदा
ऐकवितात ते साग्र-शतकोटि कल्पपर्यंत वकृ- करणारे पाप्यांना हा ग्रेथ वाचकांनी ऐकवं
ठवास करितात, जे कोणी पुराणिकाच्या बट- नये. असो; जे लोक हा ग्रंथ ऐकतील त्यांनी
कीसाठीं लांकरीचे आसन, कृप्णाजिन वस्त्र प्रसन्न चित्ताने जितंद्रिय, यशस्वी, मनोहर,
किंवा चाकी किंवा पाट देतात; ते स्वर्गी | शद्ध व स्पष्ट असा अक्षरोच्चार करणारा,
जाऊन मनसोक्त भोग भागून नंतर त्रह्मलोकीं कायावाचामनान शाद्ध, सदाचारी, शान्त व
राहून अखेर अक्षय पदास पांचतात. ज पुरा- वाटपराड्मख अशा वाचकार्चे पनञन करून
णिकाळा कोरं सुती वस्त्र देतात, ते भाग्यवान त्याला एखादा भरवस्तीचा गांव इनाम द्यावा
पुरुष जन्मोजन्मी ज्ञानी होतात. जे कोणी | शिवाय कणेभषणं, पागोटे, माळा, पाटुका,
पंच महापातक किंवा क्षद्र पातक यांनी यकत | जोडा, छत्री व चांदवा किंवा मंडपी हो
असतात तेही श्रवणानेच परमपदाला पांचतात. विधीने दान द्यावी. खेरीज अनकल असल्यास
जो कोणी हरिवंशाची पोथी ठिहन वाचकाला | मोठ्या आनेदाने सपत्नीक व कटेंबवत्सठ
देईल, त्याला भमिदानाचे फळ मिळेल. जो अशा त्या वाचकाला बलगाडी, घोडा, हत्ती;
कोणी समग्र हरिवंश ऐकेल त्यानं, हे राजा, रेशमी वस्र, रत्नखचित आसन, आगीसारख्या
राजसूय आणि अश्वमेध यज्ञ केन संवे प्रकार- लाल तांब्याची भांडी, कमळे व अजिने हीं
चीं दाने दिल्यासारखे होईल, राजमसय व द्यावी, व त्याला उत्तम वस्त्र नेसवन व अल-
अश्वमेध हे यज्ञ पृक्युगांत प्रत्यक्ष करणे, भाग | कार घालन त्यांचे व्यासस्वरूपाने ध्यान
होते. परंतु, कळियुगांत हरिवंशश्रवणानेंच । करून त्यास मक््तिपवक नमस्कार करावा
हरिवंशमाहात्म्य. १९
वाचक तष्ट झाल्यानं सवे देवता संतृष्ट होतात, पक्षांत पणी, नंदा, भद्रा किंवा जया या तिथींना
यास्तव हरिवंशश्रवणाचे फळ मिळाव अशी गरु, शक्र, चंद्र किंवा बघ यांतील कोणता तरी
ज्यांना इच्छा असेल त्यांनीं या कामी द्रव्य वार, व श्रवण, हस्त, पुप्य, मळ, पुनर्वम,
खर्चेण्यांत आळस करूं नये. तोळा, दोन तोळे, किंवा इंद्र, चंद्र व पूषा या ज्या नक्षत्रांच्या
चार तोळे सवण वर घाळन एखादी शाभ- देवता आहेत अशांपेकीं म्हणजे ज्येष्ठा, मग
लक्षणी सवत्स गायही ब्राह्मणाला द्यावी. सारांश, व रेवती यांपकी कोणते तरी किंवा अश्विनी
कांहींतरी करून मोठ्या आस्थेने वाचकाचा 'यांपकी एखाद्या नक्षत्रावर व सोमाग्याठि
संतोप करावा. कारण, हे राजा, वाचक तृष्ट ' योगावर व विष्टिरहित करणावेर वकता
झाल्याने सवे देवता तृष्ट होतात व देवता तृष्ट 'व श्रोता या उभयतांना अनकल अपे चंट्रबल
झाल्यानं सवे कार्ये सफल होतात. हरिवश- पाहून पूर्वीही किंवा मध्याही मज्ञांनीं हरिवं-
समाप्तिनंतर वाचकाची पजा करणारे पुरुष शाळा आरंभ करावा. प्रथम गणपतिपजन
क्रणत्रयांतन मक्त होऊन त्यांचे पितर, हे. करून नेतर कळशपजन करावे व ग्रंथ
राजा; अक्षय्यलांक प्राप्त होऊन आनंदांत ' समाप्त होटपर्यंत प्रति दिवशीं चेदन,
रहातात. हरिवंशाचा आरंभ करून ज्याने तो ' अगरू, कापर, केशर, यांचे सवासिक लेप, कमल,
निर्विघ्न संपाविला असा पुरुष निप्पाप होऊन ! चंपक जाती व इतर सग्ी पुप्पं, तळशी;
आपल्या पितरांसह इच्छित त॑ फल पावतो. बिल्वपत्रे, आंवळीची पाने, दसरे नतन
शिवाय वर सांगितल्याप्रमाणे विधान कळ पल्लव, नानाप्रकारचे धरपदीप, नारीकेलांदिक
असतां मनप्याला संतति, थन, आरोग्य, आयप्य, ' फळे, तांबळादि मखवासनं, अखेड शाभ्र तंदल,
साभाग्य व गुणांचा गारव हीं उत्तम प्रकारे चामर, व्यजन व प्रेटानाद इत्याटिकांही
प्राप्त होतात. या. म्हणण्याच्या खरेपणाजद्ळ ' देवतापजन करावे; व व्यतिपाढादि टोप
कोणीही संशय घेऊ नथे. नाहींत अशा एखाद्या शभ वारी पुराण श्र
प ' रापेण करून पजा करावी. व समाप्तीचे वेळी
अध्याय सहावा, आरभाप्रमाणच चंदन, अगरू, कपुर, कंक
ल गाडीची इत्यादिक सवासिक द्रव्यांनी पजा करून
दान व व्यासपूजन, गायन, वादन, नंतेन यांच्या योगाने महो
जनमेजय विचारितो:--हे मुनिश्रेष्ठा वेशं- त्सव करावा. नंतर पोथीची पज्ञा करितांना
पायना, या अनष्ठानाला प्रा कसा करावा; दान कसकस यावे त एंक
याचा पूजावर्धा कसकसा सागतला आहे; «५ प्रतिपदादितिथीना क्रमाने नंदा, भद्रा, जया
व्यासाची बोळवण कशी करावी व कशा- रिक्ता व पणा, अशा पुनःपुनः नांवें दिला आहेत
प्रकारें सर्वांतम फळ मिळेल हे मळा विस्ता- यांतील रिक्ता तिथी म्हणजे चतुर्थी, नवमी व
रून सांगा चतदशा या यथ वज्य आहत अस समजाव १
वदपायन सांगतातः-हे राजा, ऐक. मौ । अमावास्याहदी वजय समजावी
२ पंचागाचीं तिथि, वार, नक्षत्र, यह्ग व करण
तुला वंध्येस निश्चयाने संतति कोणत्या विधिने होच त यात बया ह यात जत
होईल ७ ते सांगतो. वेशाख ! माव, कातिक, तात. त्यांची नांवेः--बव, बालव, कोलव, तोतिल
अश्नरवा अशाच दसऱ्या शभ मासांतील शाक । गर, वणिज, विष्टि:-_ह शेवटले वर्ज्य
१२ हरिवंशमाहात्म्य, , | अध्याय ६
हे जनमेजया, उत्तम पक्ष म्हणजे अशा ' तरी तीच फलसिद्धी होईल. अनष्ठानांत न्यून
वेळीं पुराणिकांस अठराशे राजमद्रा द्याव्या, तिरिक्तता, किंवा स्वलनादि दोष झाळे अर
बाराशं देणे हा मध्यम पक्ष, व सहारा देणे तील त्यांच्या शांत्यथे विष्ण्सहखनामार '
हा कनिष्ठ पक्ष सांगितला आहे. यांपैकीं पाठ करावा, त्यायोगाने सवे कांहीं सफल हो
अनुकूलतेचे मानानें कोणता तो स्वीकारून कारण, सहस्रनामापेक्षां अधीक फलदाय:
व्यास व त्याची पत्नि या उभयतांना उंची असे कांहीं नाहीं. नंतर, आदराने चोवी
कोरीं वस्रे देऊन प्रेमाने पजावे म्हणजे उत्तम | हणे जेवावयास घालावी. नेतर ब्राह्मणांन:
फल मळत. शवाय पारघानाथ इतर वस्त्र, गधमाल्यांनां भपवन दक्षणा, सवण, धान्य.
अलकरणाथे सुदर कुंडळ, मुकूट, बाहुभूपण, रत्न इत्यादिकांनीं सेतृष्ट करावे. त्राह्मणांँ्
सलकडीं इत्यादी द्यावी. पाडस वासरू बरो- जेवण झाले म्हणजे, हे भारतत्रेष्ठा, ग्रंथ वान्
बर असलेल्या अशा गाभण्या कापेला गाई कालाही पत्नीसह भोजन देऊन वसतालंकारांर
द्याव्या. _अश्यादक वाहन, दासदासाहा | संतुष्ट करावे. कारण, ज्यावर त्राह्मण प्रस
याव्या. हे पुरुषव्यात्रा, याखेराज आसन त्यावर देवता प्रसन्न, व त्यांतही वाचक संतः
द्यावे, धूपदिपाची पात्रे द्यावी. उशीसकट आल्याने देवतांची अतिदायच प्राति होते
६ राय्या याव्या; आत छाडू वाढून स्थाठा | त्रताच्या सेपूर्णतेकरितां मुवणे व धेनु द्याव
द्यावी. जल्पात्र द्यावे. शिवाय तरसण्यासाठी | अनकुळता असेळ तर वारातोळे सोन्याचा मि
पिढे द्यावं, पुष्कळसे अन्न ( धान्य ), तसंच
करून त्याचे पाठीवर संदर अक्षरांनी लिहि
मीठ, तप, तेळ, हीं सवे व्यासपीठावर बस न
लेळा हरिवंशाचा ग्रेथ ठेवन त्याची आवाहाना
लेल्या विप्रश्रे्ठाला वपोच्या बेगमीचीं द्यार्व ही
पामन दल्तिणेपर्यंत वस्त्रभपणांसह सर्वोपचारांन
नतर, त्याच मखातन अभाष्ट वर घऊन, अर्प
_ च पजा करून सज्ञान ता ग्रथ आचायाना ३
त्याला पदक्षणा करावा, ह रामनद्रा, पार-, "--
ण्याच्या शेवटी रुद्रजप करणाऱ्या ब्राह्मणाठा 117 ३ 00 तहात
वस्त्र व मद्यांनां अळकूत करून नवीन, या प्रकार वान केळ असता ह॒ सवक,
शाभ्र कंबळ व ताम्रपात द्याव व प्रत्येक ब्राह्म- माथे सोद देणार पुराण अखिठ पाप नवा
णाला पुष्कळशी दक्षणा द्यावी, नेतर आपल्या ' रण करील, एवढच नव्हे पण हे राजा, य
पुरोहित गरूस अभिषेकयक्त पजन करून प्रमाणे जो शेवटपर्यंत प्राणश्रवणाचा वि
वस्त्र व दक्षणादान देऊन संतुष्ट करावें. मग | करीळ त्याची खरी एका महिन्याचे आंतच ग*
उरलेल्या सव ब्राह्मणांना दक्षणने सेतष्ट करावे. वती होईल. हे राजा, आतां सांगितळेल्र
नंतर कमेशांत्यथ॑ हवन करावे. खीर, मध, विधीने जो काणी दान-मानान व्यासाची पूज
तूप, तीळ व भात हीं सवे. एकत्र करून प्रति | करील त्याची स्त्रीही गभिणी होडेळ. मी
"छोकास एक आहत्री किंवा दर छोकास एक | तीन प्रकारचे पूजा विधान सांगितलें ते भक्ति
आहुती या माबांने गायत्री* मंत्लाने हवन पर्वक केल्याने कत्योच्या स्रीला सयांसारख'
केरावे, : ' कारण “ह श्रेष्ठ पुराण तत्वदृष्टीने तेजस्वी पुत्र होईल, आणि वांझ असेल तिलाह.
पहातां"गायत्रीमयच आहे. होमाचे सामथ्ये गभ राहील, असे व्यासमनींचेच हणणे आह
नसल्यास ज्ञात्याने. त्याचे एवजीं* सवणे द्यावे, जो कोणी आह्यणाचे रत्न चोरिशे त्या*
हारिवशमाहात्म्य, १९
निसंतान होते. अशाने शुद्धयथ महारुद्र जपा- जो पुरुप पुरातन भारत इतिहासासह हा
दि करावं हरिवंश ऐकता त्याच्या पवपश्चात् दहा पिढ्यांचा
नंतर जनमेजय राजा यानं श्रद्धायक्त ' उद्घार होता. हे नरश्रेष्ठा, ज्याच केवळ श्रवणानेच
मनाने, सत्यभावनेनं व एकाग्रचित्ताने निश्चय- मनप्य पापमक्त होतो तं हें माहात्म्य मीं तला
पर्वक हे हरिवंशपुराण दंभ व शठता सोडून सांगितळे, या पुराणश्रवणाने निपुत्रिकास
श्रवण केळे, आगि भक्तीनं व्यासांचे पूजन पुत्र होतो, निधेनास भन मिळते; इतकेंच नव्हे
करून पुष्कळसे दान दिले व व्यासांचा आशि- तर नरमेध व अश्वमेध यांपासन मिळणारं
वोद मिळविला. आणि नंतर आनंदयक््त सव फळ हरिवंशाच्या पुराणश्रवणानेंच प्राप्त
मद्रेने आपले संदर स्रीशीं रममाण झाला. हे ' होते. त्रह्महत्त्या, भ्रणहत्त्या, गोहत्त्या, सरापान
राजा, बहधा या व्रताचे बलाने पवेजन्माजित व गरुस्त्रीगमन असलीं महापातके करणारा
पापाचा क्षय झाळा म्हणजे त्या मनप्याची | या प्राणाचे एकवार श्रवण केल्याने शद्ध
स्री प्रथम क्तचे वेळीच गभ घारण करित. होता, हं ह्मॅणणे मिथ्या नव्हे
पहिली वेळ हुकलीच तर दुसर्या, तिसर्या, ।_ मी तुला श्रीकृप्णाचें अपार व अद्भुत असे
चवथ्या, पांचव्या, सहाव्या, सातव्या, आठव्या, माहात्म्य सविस्तर सांगितले. ह ऐकणारा व
नवव्या निदान दहावे महिन्याचे आंत तिचे ' वाचणारा यांस या लोकीं तत्काल फल प्राप्त
ठिकाणीं गभचिन्ह् स्पष्ट दिसे लागतात. सा. हात असन ते फळ या लोकीं ( इतरांना )
रीतीनं वंध्येला गभ राहाण हे एक पुण्याचेच अत्यंत दलेभ अशा प्रकारचे उंची असते
लक्षण आहे असं व्यासांचे म्हणण आहे
हरिवशपवे
अध्याय पहिला.
-“ 9: 8०9 ॥--
प्रस्तावना व आदिसर्गकथन.
मंगलाचरण,
नारायणं नमस्क्रृत्य नरं चेव नरोत्तमम् ।
देवीं सरस्वती चेव ततो जयमुदीरयेत ॥ १
श्राकृष्णद्रपायन व्यास मनीच्या ओष्ठ
पुटांतून निघाठेळ, अद्भत, धमेवृद्धिकर, पावन,
पापनाशक व सुखक असे हं भारत जो
श्रवण करील, त्याला पुप्करादि पवित्र
तीथोच्या स्नानाने अधिक लाभ तो काय
होणार? ज्यांच्या मखकमलांतन सत्रवणार
अमत स जग पिऊन राहिळे आहे असे जे
माता सत्यवतीच्या हृदयास आनंद देणारे
पराशर पुत्र व्यास मुनि त्यांचा जयजयकार
पंचे असे म्हणणं आहे. कीं, शताश्रमेध
किंवा इंद्रपदप्राप्त्यथे करावे लागणारे करतु
किंवा अक्षय्य अन्नदान यांच्या योगानं म॑
फल प्राप्त होत, त्याच्याही अनंतपट फल
हरिवंशाचे पुस्तक दान करणाराला मिळते
तसच वाजपेय किंवा राजसय यज्ञ केल्यानं
अथवा हत्तींचा रथ दान केल्याने मिळणार ज
पारलाकिक फल, त हरिवंशाचे योगानें मिळतं
याविषयीं व्यासमनि व वाल्मीकि मर्हाषे या
असो. बहुश्रुत व वेदवेतत्या आह्मणाला सुवण- , उभयतांची वचने भ्रमाण आहेत. जो कोणी
णां युक्त अशा शभर गाई देणाऱ्याला तपस्वी यथाविधि हरिवंश ग्रंभाचे लेखन
जे फळ मिळते तेच फल ही पवित्र भारत- करीठ, तो रसळब्य भ्रमराप्रमाणे तत्काल श्री
कथा श्रवण' करणाराला मिळते. व्यास मॅह- हरीच्या चरणकमलाप्रत पावेल. पितामहा
श्रीमन्महाभारत. [ अध्याय १.
र (०.
हि ०. ८० २ कक पता
-->> “४५४४५00007
11 य यी
पासन सहावा, अनंत योगेश्वर्याने युक्त, नांवचे आख्यान मला सांगितल, व माह ते
साक्षात् नारायणाचा अंशभत व शुक मुनि सविस्तर ऐकिले. त्या. आख्यानांत आपण
हा ज्यांचा एकच पुत्र आहे, अशा व्यास वृप्णि आणि अंधक या दान कुलांतील नाम-
महषींला मी ब्रह्ममावारने वंदन करितो कमीने प्रख्यात अमे अनेक शर महारथी
नेमिपारण्याचे ठायी परम धार्मिक. सर्वी” यांचे व्णेन केळे, तशींच टिकटिकाणीं त्यांची
शासत्रनिपण, महामनि, कलपति शोनक हे पवित्र अशी कमही थाडयाबटतान आपण
चराचरगरु, सर्वाचा आरिपरुष, सरवेशक्तिमान् . सांगितळी, परंत काय असट ते असा. या
बहनामयकक्त, अनेकांनी स्तवन केलेला. सत्य- जन्या गोष्टी एके ळागळ म्हणले किला. एकल
स्वरूप, अंस्कारपदवाच्य, व्यक्ह्काव्यकत, सना- तरी माझी तेप्तीच होत नाहे!. माझ्या समज”
तन, अनिर्वचनीय, सदसताहून पळीकडे अस- तीन वृष्णि आणि पांडव हे एकाच कठूबतिळे
णारा, जीवेश्वराचा कता, पुराण, पर, अव्यय, , वाटतात. आपग वेशांने पुर माहितगा
मंगलकारक, मंगळ, व्यापक, भक्तप्रिय, निमल, असून विशेषत: या वष्णि कळा आपला
पवित्र, सर्वेद्रियांचा प्रवतेक व सवे पापांचा समक्षच परिचय भाहे. वाकारता हे तपा-
नाश करणारा जो परमात्मा, त्याळा वंदन घना. या कटाची हकीकत मळा 3कप
करून सोतीला विचारतात :---हे साते. भरत- विस्तागनं सांगा. या. कळाताट ज्या ज्या
कुलोत्पन्न व इतर राजे यांचा सविस्तर इति- शाखेत ज जे कागी शिशष्ट पुरुष झा
हास तं आम्हांस सांगितळास: तसंच देव, दानव, . असतीळ त्यांनी हकीकत पळा सकम्नर मांगा
गंधवे, सपे, राक्षप, देत्य, सिद्ध व गह्यक व तशीच प्रजापद्वापासन त्यांच्यापवत याप्णि
याच अत्यद्धत कम, पराक्रम, वमानष्टा, कळापथत. सवे पथजाचहा उत्पत्ती कथन
नानाप्रकारच्या कथा. अयोनिसेभवजरम- इत्यादि करा, मानि म्हणाळा, यापमाण मारा
जुन्या पवित्र अमततल्य गोष्टा ज्यांच्या त्रव- आदराने प्रश्न कल्यमळ 6. बहातपर्यी
णाने मनाला व कणाला आल्हाद हाता. अशा महात्मा नदोपायन याने येवाकम व सविग्नर
मनोहर वाशान सांगतल्यास, त्यातच केरळचे जस वडावत मागण्यास जरब का
जन्महा सविस्तर कथन कम, परत सप्रामद् वशपायन मणनात ह राना, पापापामन
जे वृष्णि आणि अंध्रक, त्यांचा रतिहास मांग- मकन करणार ही माऱ्य, अनका्थ यकत
ण्याचा राहून गेळा आहे; तर तेवदा ते करपा विलित्र, दिव्य व पण्यकारक अशी कथा पी
करून आम्हांस मांग तुळा सांगी, ती खरवण कग, या कथन मामश्य
साति शानका, व्यासांचा. अस आहे की, ही जा म्यगणरूपाने किवा
मज्ञ शिप्य वशंपायन याने भागेनिहाम म पुस्तक रूपाने जापल्यापाशी सवल, किवा
विस्तर श्रवण केल्यावर वशंपायनाळा वष्णि- वारंवार तरवण कराळे त्याचा नश म्ह
कुलावपरया प्रश्न केळा होता; तीच हक ग
र क. हं पि | न ल्काकत ढाका असर गा न स्वगे टाकाल त्याचा मोटा
७४, सागता. गार हारट, ह गाना, ज्यांना हँ"
६: र यांना ** ह '' म्हणन
जनमेजय विचारतो:--हे मोते, आना- अंगठा नि शान किवा डोळ्यांनी बोथ कता
पर्यंत आपण वेदांचा मतेळ विस्तारून सांग- यत नाही. अश प्रका व नत्य, अव्यक्त व
णा
रिं व अनेक अर्थोनी यकत अगे महाभारत सद्मैदात्मक जे मायादाजल आह्र विवा प्रकृति-
१ हरिवशपव, ]
संवळित परुप, तं सष्टाचे आदिकारण टाय
त्यापासन ह इश्वरात्मक जनगतू उत्पन आल. ,
हा जा अव्यक्त सैज्क आमित तैमम्वी पुरुष हान
ब्रह्मा हाय; हाच सवे भतांचा उत्पत्तिकता व
नारायण जा विष्णु याच तंत्राने वायणारा असन
महत्त्वाचा ( बद्धींचा ) अभिमानी होय
या महत्तत्वापामनच अहकार उत्पक्न आला
अहंकारापासन आकाशादि महामने व महा
भतांपासन जरायन, स्वदज. वगर संव भत
साष्टे या क्रमानं हा स्टांच उत्पतीचा आध
अखंड चाळ आहे. असा; ते पवित्र व एक
ण्यास पात्र व मीही. पावित्र असन वंश
कीर्तनाम समव, असा योग जळून आलण्या-
मुळे वेदालला न सोडता. माझ
बद्धिसामथ्यानुरुप सृष्टीच्या आदिपासन तो
वष्णिवेश्ञाच्या आरंभागयन अत्यत्तम जी
भतसाषएट तिथ वणन अवयवशा: विस्तरून म
तळा मांगर्ता, ह्या वणनांत ज्यानी ज्यांनी पवित्र
कर्मे केळी त अमरामर कात मंपॉदिट
अशा अनक पुरुषांचे उलललण थणार आहेत
यामळे हे. वणन पदांची कोत. वार
विणारे, यशादायक, शव्रचा नि:पात कग्णार
स्वग देणारे, आयप्य व सेपालि वाडविण
असे आहे. याकरितां त टक्ष टडन एक
भगवान स्वयंन याने मझ्ममनांची अटंका-
रादि सृष्टि निमाण केल्यावर नानातऱ्हेची स्ट
प्राणिसाष्टि निमोण करण्याचा सेकल्प करून
प्रथम उदक निमाण केळे, य त्या उदकान
ठिकाणी आपल वीय माडे, आप म्हण
उदक याळटान * नारा" अशी मज्ञा आहे. यार
कारणु नर म्हणन इर यापासन त आले;
व इंथ्वरालांच नारायण अर्स म्हणतात. यान
कारण नारा म्हणज उदक हच त्याचे अयन
म्हणजे आश्रयस्थान होय. असो, इंधरानं
उदकांत वीय सोडल्यावर कांही कालानें तं
८ हरिवंश.
मान्याच्या वणाचे एक अड झालं
मन, वाणी,
' वेरीळ , सात
त्या अड्या-
तून त्रह्मदेव आपण होऊनच उत्पन्न मला
म्हणनच त्याला *' स्वयभ '' म्हणतात, अम
आमच एकिवांत आहे. अमा; भगवान ब्रह्मट
वान त्या अंडांत अनक वप वसती करून
नेतर त्या अडाची दान शकर कर्ली, त्य
पका एका शकळाने म्वग व एकाने पर्वा
बनावटी आणे उभय लाकांमधील मा
अवकाश त्यालाच त्यानं आकादी अशी
संज्ञा दिळी, परथर्वी ही पाण्यावर तरती ठवन
निज ठिकाणीं दहा दिशा निमोण कल्या
नेतर सूष्टिकत प्रनापॉते निमाण करावे
असा सेकल्प करून त्यांच्यापर्वी काट.
काम. क्रोथ, विपयप्रीति व
व्रत्पांडाच्या थर्नीवर पिण्ड-रसा£ि ही निमाण
कळी, एवर् झाल्यावर मर्रीचि, अत्रि. अंगिरा,
पलम्त्य, पळह. कत व वसिष्ठ अस सात
मानसपत्र उत्पक्न कळ. यांच पत्री केवळ
नारायणपरच ज्यांचा वृत्ति आह असे मनक,
सनेदनप्रभति त्रत्देवाचे मात पत्र होते.
त्यांनी जरी समार मिथ्या आहे जशी या
मरीच्यादिकांची कानटबाडणी कळी तरी तिला
न नमानतां त्यांनी कममागच श्रष्ठ मानन
गहस्थाश्रम स्वीकारला. आतां ज सनकादिक
साते मरीच्यादिकांच्या पदांचे ब्रह्मपुत्र म्हणून
सांगितळे त्या सवात सनत्कुमार हा ज्येष्ट
हाता. 'शोवाय या. सातांत रुद्र म्हणन एक
होता.तो त्रहदेवाने आपल्या रोपापासन निमाण
केला होता
हे जनमेजया, रुद्र त मरीच्यादि सांत
यांनी पुद साष्टि उत्प्न कली आणि स्कंद व
सनत्कुमार' ह॒ आपलं तेज सािनिमाणाचे
कामी खर्ची न घालतां तसेच राखन राहिले
प्रभापतींना सात दिव्य
महावश निमाण झाले. या वंशांत यक्ष
४ श्रीमन्महामारत. [ अध्याय २.
-- ------------ ---पपप----पपपाा---५--मामा भाया
मिशाचादि देवगण जन्मास आले, व ६ अध्याय दुसरा,
मोठे कर्ते व संततियुक्त निपजले. शिवाय कमती
याच वंश्ञाला आदित्यादिक देव व कशयपादि दक्षोत्पत्तिकथन,
महर्षि हे अलंकृत करिते झाळे. नंतर त्याने वेदपायन सांगतात:--याप्रमाणें प्रजा
विजा, वज्ञ, मेघ, सरळ व वक्र अशीं उत्पन्न केल्यावर त्या वसिष्ठ प्रजापतीला
इंद्रधनष्ये, पक्षी व पेन्य हीं उत्पन्न अयोनिसभव अशी शतरूपा नामक खरी
केलीं. त्याचप्रमाण यज्ञाचे सोईकारेतां केद प्राप्त झाली. जनमेजया, हिला अयोनिसंभव
यजवेंद, सामवेद हे निमोण केले. नंतर म्हणण्याचे कारण ही स्वतेजाने स्वगोलाही
आपल्या मुखापासून देव व वक्षस्थठापासून व्यापून राहाणारा जो वसिष्ठ प्रजापाति त्याच्या
पितर उत्पन्न केळे. उपस्थापासून मनुप्य व योगप्रभावापासूनच उत्पन्न झाली होती
जघनापासून असुर, साध्य व इतर देव निमोण हिने आपल्या उत्पत्तीबरोबर प्रथमतः अयुत
केले. त्याच्या इतर गाव्रांपासन लहानथोर भत-, वर्षपयेत परम टश्चर अशी तपश्चयी केली
सृष्टि उत्पन्न झाली. वसिष्ठसज्ञक प्रजापति व नंतर आपणास संताति व्हावी अशी जेव्हां
याचे मनांत प्रजावद्धि करावी अस आलें. म्हणन तिला उत्केठा झाली, तेव्हां ती महातेनस्वी
त्यानं प्रथम कांहीं मानसप्रजा उत्पन्न केली; परंत जो वसिष्ठ प्रजापति त्याच्या सन्निध त्याला
तीपासून जेव्हां पढे पिढी चाट होईना तेव्हां आपला पति मानन जाऊन राहिली
त्यांन आपल्या देहाचे दांन भाग केले. पका एका जनमेजया, हा जो पुरुप याला स्वायं
भागाचा पुरुष केला व दसऱ्याची स्त्री बनविली. मव मन असं म्हणतात, व याचा काढ एका-
नंतर तिचे ठायी पुरुषानं नानाविध प्रना निमाण हत्तर यग असतो. या वसिष्ठप्रमापतीपासन
केली. याप्रमाणे त्या पुरुषाने आपल्या महिम्यान शतरूपेळा वीर नामक पुत झाला, या वीराला
स्वगे व परथ्वी; ही. भरून टाकली. भगवान कटेम प्रजापतीची मळगी काम्या नांवाची
विष्ण याने विराट पुरुष निमाण केला; त्यान ( पत्नीत्वानं प्राप्त साठी. तिजपासन त्याला प्रिय
मनुनामक पुरुष उत्पन्न केळा. या मनूचा जो जत, व उत्तानपाद असे दोन पुव झाले. पुढे
काळ त्याळा मन्वंतर म्हणतात. याप्रमाणे या कन्येला सम्राट, कलि, विराट व प्रभ
मन्वंतर म्हणजे वसिष्ठ प्रजापतीची द्वितीय असे चार पुत्र झाले. हे पुत्र तिळा प्रियत्रत
सृष्टि होय. याप्रमाणे या समथे विराट परुपान पतीपासन झाळे. अत्रि नामक प्रमापतीने
प्रजा उत्पन्न केली व स्वतः तो नारायणापासन 'वसिष्ठाच्या दोन पुल्लांपकीं उत्तानपाद हा दत्तक
उत्पन्न झाला असल्यामळ त्याची स्टि तीही घेतला, त्या घरीं उत्तानपादाला सनता नामक
अयोनिसंभव झाली स्रीपासन चार पुत्र झाले. ही सनता म्हणजे
याप्रमाणे सांगितलेली जी ही आद्यसष्टि धमेप्रजापति यानं अश्वमेध केला असतां जी
हिजप्रत जो पुरुष जाणतो त्याळा दीघोयप्य, अति संदर कन्या निर्माण झाली तीच. हीच
कोर्ते, धन्यता, संतती, *विद्या व यथेच्छ प्रसिद्ध भक्त ध्रुव याची माता होय. उत्तान
लोकप्राति ही. लाभतात पादाळा सनतेपासन जे चार पुत झाले म्हणन
कनल सांगितळे त्यांचीं नाव:---घुव, कौर्तमान्,
आयप्माना आगि वस हीं 'होत. या
१ हरिवंशपव | ८ हरिवंश, ९
शेवटल्या दोहोंच्या ऐवजी कोठे कोठें मुळे क्रपिजन फार क्षव्ध झाळेवत्यांनीं पुर्ाळ
शिव आणि आयस्वती अशींहि नांवें संततीसाठीं वेना्या उजव्या हाताचे मेथन
आढळतात. सनतेच्या ठिकाणीं उत्तान- केले. त्या मंथनापासून प्रथुनामक पुत्र उत्पन्न
पादाने बरव नामक जो पुत्त उत्पन्न केला झाला. त्याला पाहतांच क्रापेजनांना फार
म्हणन सांगितळें त्याम तीन सहस्र दिव्य आनंद होऊन ते म्हणाले, हा महातेजस्वी
वर्षे तपश्चयी केली. तपश्चर्येचा हेत त्रह्म- राजा आपल्या प्रजेहा फार आनंद देईल व
प्राप्ति हा होता. असो; त्याच्या तपश्चयरने त्रह्म- | यांचे यश फार वाढेल. क्र्षींच्या या भाकि-
ठेव प्रसन्न होऊन, भतळावर ज्याळा उपमा तोम्रमाण एथु हा ठपजतच धनुप्य, खड व
नाहीं असे अढळस्थान सपतक्रपींच्या अग्रभागी कवच धघारणकतो असन तेजार्न जाळतो
त्याने त्याला दिळे. या तपाचे खोगाने अवाची कीं काय इतका उग्र असे. हा वैन्य पुजन पथ
अतिशय वाढलेली कौर्ति व संम्रद्धि पाहन देव ' सव क्षत्रिय जातीचा प्रथम पुरुष असन राज-
आगि असुर यांना मान्य जे शाक्ताचार्य यांनींही सूय यज्ञाचे पार्यी ज्यांना अभिषेक केला
[र काढिळे की, ' काय हो या. अवाच्या अशा भूमिपाठांतही प्रथमच होय. याने
तपाचा प्रभाव ? कोण तरी चाचे तेज कीं वैनाच्या दुराचाराने गांजलेल्या पृथ्वीचे रक्षण
सप्तपींना देखील याढा आपला अग्रेसर केळे. या पएरथूमुळे राजयश गाण्यांत निपुण
पतकरून राहावे लागे, ! या ध्रवाला श्िष्टि, जे सूत मागध ते अस्तित्वांत आळे. हे जनमे
मव्य व दभ अस्ते तीन पुत्र झाठे. यांपैकी | र्या? आपल्या प्रभेढा उपजीविकेला विपुल
दृष्टीला सच्छाया नामक स्त्रीचे ठिकाणीं धारस मिळावे म्हणून यानं देव, क्रपि, पितर,
निमेळ असे पांच पुत्र मठे. त्यांची नांवे;--- (नत) गंधवे, अप्सरांसहित सर्प, यक्ष, वछी व
रिपु, रिपुंजय, पण्य, वकळ व वकतेजस हीं पतत यांच्या साह्याने पएथ्तीपासून थान्य रूपाने
होत. यांतील रिपळा वृहतीनामक पत्नीचे टस काढले. एथ्वी नेही ठिकठिकाणी धान्यरूपी
ठर द्ल्य प्र कु
ठिकाणीं अत्यंत तेजस्वी चाक्षप नामक पुत्र 2. 9 (पट परजामताचे अळया
णधारण पृ थळ
झाला, चाक्षपाला वीरणप्रजापतीची कन्या (१ रस्ट अतायवे पाहत
आ.
पुप्करिणी नांवाची स्री मिळाठी, हिचे ठायी»... (९ साल. पा अता
चाक्षपार्ने मनसंज्ञक प्न उत्पन्न केळा, या. रिलेडिनीपासून हविधोन नामक पुत्र झाला
च धपण क येकर
मनन भरण्यपनापत चर्या चेरा वाता व घीनाळा धिपणा नामक अग्निकन्येपासन
ह सहा पुत्र झाले. त्यांची नाव: प्राचीनबर्हि,
चे ठायीं दहा पुत्र उत्पन्न केले. त्यांचीं नांवें: गक, गय, कृप्ण, त्रज व अनजिन, यांपैकी
ऊर, पुरु, शतद्युत्र, तपस्वी, सत्यवान, कावे, प्राचीनबार्हे हा हविर्भानाचे पोटीं मोठाच परा-
आझडुतू, अतिरात्र, वसुद्युज्न हां नऊ; व दहा- क्रमी पुत्र निपजला. कारण त्यानें प्रजावृद्धि
व्याच अभिमन्य. यांपकी ऊरूला आझेयी ' फारच केली
नामक स्त्रीचे ठिकाणीं अंग, समनस, ख्याति, हे जनमेजया; या प्रजापतीला मराचीन-
केतु, अंगिरस् व गय असे सहा पुत्र झाले. यां- बार्हि असे नांव पडण्याचे कारण असे
पेकी अंगाला सनीथिपासन वेन नांवाचा एकच होते की$ याचे यज्ञममीचे ठायीं भे बहि
पुत्र झाळा, हा वेन फार दुराचारी निघाल्या- म्हणजे दभे वाढळे होते त्या सवाची झग्रे
श् श्रीमन्महामारत. [अध्याय २
टटटटटटटटटटटटनााटाााााामयााकायायचाळायाााााकककककत हणण ११23?
प्राची म्हणजे पूर्वेदिशेकडे होतीं; व हे दर्भ आंवरा; या अश्िवायूंनी प्रथ्वी बहुतेक ल्या
इतके वाढले होते कीं, त्यांनीं सवे एथ्वीचे पृष्ठ करून टाकली आहे, कॉरेतां आतां हे आ
आच्छादून गेले, ह्या प्राचीनबहींने प्रथम व वायु शांत होऊं न ; व पुढील भविष्य मर्
दीरषैकालपर्यत अतिशय मोठें तप करून कळत असल्यामुळें मी ही रत्नासाररू
नंतर सवर्ण नामक समुद्रकन्येळा आपली | दिव्य व अतिसुंदर अशीही मारिष
पत्नी केळी. या सवणी नामक समुद्रकन्येला | नांवाची वृक्षकन्या माझे गमोत धारण करू
या प्राचीनबहीपासून दहा मुढ्गे झाले. हे ठेविली होती. ही मी तुम्हांला देतों; हिला तुम्ह
सवेही धनुविद्येत मोठे निपुण असून त्या सर्वो- आपली बायका करा, व हिजपासून सोम
नाही प्रचेतस् हेच नांव होते. तसेंच या दाही वंशाचा विस्तार होऊं था. या कन्येच्या ठिकाणं
जणांचे आचारविचार एक जातीचेच अस- अर्धे माझे व अर्धे तुमचे अशीं तेजे मिळू
ल्यामुळें त्या सर्वानींच समुद्राच्या पाण्यांत दक्ष नांवाचा अशितुल्य तेजस्वी पुत्र हो ड्ढ'
राहून दहा सहस्र वर्षेपर्येत मोठें कडक तपा- तुमच्या तपस्तेजाने । बहुतेक जळन गेठेल्र
चरण केळे. हे सवे प्रचेतस् बंधू तपाचरणांत या प्रथ्वीला पुन्हा संजीवन करून प्रजावृरि
गंतळे असतां एथ्वीवर कोणी देवरेख करणारा करील. गि |
नाहींसा झाल्यामुळे सवे प्रथ्वीवर वृक्ष इतके. सोमाची ही प्रार्थना ऐकून त्या प्रचेत्यांन
माजळे कीं, सर्वच जंगळमय होऊुन ' वृक्षांवरीळ आपला राग आंवरून ती वृक्लकन्र
जाऊन धान्यादिक पिकेनासे झाळे. मारिपा हिशीं धर्मविधीनं लस लावले, नेत
आणि सवेत्र आकाश अत्युच्चवृक्षांनी व्यापून दाहो प्रचेत्यांनीं मिळून त्या मारिपेच्या ठिकाए
गेल्यामुळें वाऱ्याला राहाण्यास रीघ नाहींशी आपल्या मनोबलाने गर्भ स्थापित केला. याः
होऊन प्राण कोंडल्यामुळें प्रजा पटापट मरूं गर्भाचे टिकाणी सोमानेही आपल्या तेजान
लागली; व दहा सहस्र व्षेपर्यत प्रजेचे सव अंश ब्रातला. मग या. उभय तेजांच्ट
व्यापारच बंद पडल्यासारखे झाळे. नंतर तपाने संयोगाने दक्षप्रजापति नांवाचा महातिजस्व
पूणे झाठेळे असे सवे प्रचेते तप पुरे करून पुत्र उत्पन्न झाला. यानें सोम वंशाची वृद्वि
एथ्वीवर आळे व प्रथ्वीची अवस्था पाहुन करण्यासाठीं नाना जातींची अनेक सष्टि निमा.
त्यांना अत्यंत क्रोध आला. मग त्यांनीं ण केली, त्यांने केवळ संकल्पमात्राने अनेक
आपले मुखापासून रागाचे आवेशांत वायु व स्थावर वस्तु, जंगमवस्तु, द्रिपाद व चतुप्पाद-
अभि निर्माण केले. पेकी वायूने ते वाढलेले | ही निर्माण केळे व नंतर मनोबळानेंच त्या
सव वृक्ष उल्थून पाडून शुप्क करून टाकले, त्या जातीच्या स्रियाही निमीण केल्या. या
व अशीने ते जाळून खाक केले. या रीतीने स्रियांपेकी त्याने दहाजणी धर्गमरतीना
वृक्षांचा बहुतेक फन्ना झाला. या प्रकारचा हा दिल्या; तेरा कश्यपाढा दिल्या व उरल्या
1 चाढलेला पाहून दैक्षांचा राजा जो सार्या नक्षत्र नांवाच्या त्या सोमराजाला
सोमप्रजञापाते तो आती कांही थोडेच | दिल्या, या कन्यांपासून देव, खग, नाग, गाई,
व्ष रांहेढे. आहेत. असे पाहून, देत्य, दानव, गंधये, अस्परा व अन्यही अनेक
त्या प्रचेत्याकडे आला व म्हणाला, “ हे जाति निर्माण झाल्या; व ह्या वेळेपासन, हे
प्राचोनबहीच्या पुत्रांना, आतां आपला क्रोध ; स्रीपुरुषांच्या मेथुनसंबंधापासून त
हरिवंशपते. ] ८ हरिवंश. ७
दिकांनीं घातलेले जे सापिंड्यादि कृत्रिमप्र-
तिबंध ते त्यावेळीं नव्हते. व यामळेंच ही गोष्ट
वेडेपणाची किंवा चकीची होती असा क्रषि
केवा ज्ञाते लोक तरी त्यांवर आरोप करीत
नाहींत. हे राजा, हे दक्षादिक सारे दर य॒गा-
रंभीं नवीन निमाण होऊन अशीच प्रजा वाढ-
वीत सुटतात व पुढ प्रजा अनावर वाढली
त्प्न झाली. या वेळेपर्वीची साष्टि मात्र
कल्पापासन, दृष्टीपासन किंवा स्पशापासन
त्पत्न झाढेली असे
जनमेजय विचारतो:---आपण देव, दानव,
धवे, उरग, राक्षस, तसाच महात्मा दक्ष याची
। उत्पात्ते यापर्वींच सांगितली. त्या वेळीं
आपण असे सांगितले कीं, दक्ष हा त्रह्मदे
घाच्या उजव्या अंगठ्यापामन निमाण झाला
तशीच त्याची स्त्री ब्रह्मदेवाच्या डाव्या अंग-
ठ्यापासून झाली. असे असून आतां आपण
अर दक्ष झाला असंही सांगतां,
यामळे मळा मोठा घोटाळा पडला आहे. तरी
डे ब्राह्मणश्रेष्ठा, ह्या माझ्या संशयाचा आपण
उलगडा केला पाहिजे. दसराही एक संशय
म्हणजे तिळा आळा घालण्यासाठी प्रतिबधक
नियम केळे जातात. याप्रमाणे या नियमांतळ
रहस्य ज्ञात्याला ठाऊक असल्यामुळे तो
त्याला भलत नाहीं. त्याचप्रमाण, हे राजा,
सृष्टीच्या आरंमीं आरंभीं वडील धाकुऱ॒पणाचा
नियम हलींप्रमाणं वयावर अवलंबन नव्हता
जो तपाने किंवा प्रमावाने अधीक तोच वडील
आहे. तो असा कीं, हा दक्ष जर सोमान स्व- असा तेव्हांचा नियम अपे
'गर्भा वरलेल्या मारिषेचे ठिका असो; टक्षाचीही वर सांगितलेली चराचर
म्हणजे अथोतच सोमाचा हा दहितृपुत्र किंवा ' सृष्टि कशी झाली हे जो जाणतो त्याचीं या
नात होता, तर त्या टक्षानच आपल्या नक्षत्र | लोकीं संकटे दर होऊन त्याला पुष्कळ
संज्ञक कन्या आपला आजा जो सोम त्याला | संताते होईल व स्वगेळोकीं त्याचा बहुत
देऊन त्याचा हा सासरा झाला या घोटाळ्याला ' गोरव होईल
फाय म्हणावे !
वेशंपायन उत्तर कारेतातः--हे राजा,
भळीकडल्या नियमांप्रमाणे पाहातां तझ्या शका |
थाथ आहेत. कारण, सांप्रत उत्पत्तीचा निय- मरुतांची उत्पात्ति,
1 म्हटला म्हणने पश्चादिक ज्या ति्येकयोनि| जनमेजय विचारतो:-हे वैशंपायना, देव,
भाहेत, त्यांत प्रमोत्पादनाचे कामीं सहज । दानव, गंधवे, सप, राक्षस, इत्यादिकांची उत्पत्ति
वत्तीपळीकडे दसरा निबंध नाहीं. परत मन- विशेष विस्ताराने सांगा
यांमध्ये सरपिडांतील मळगीचे ठिकाणीं उत्पात्ते वेरांपायन सांगतात:-हे राजा, पर्वी त्रह्म-
रू नये; असा शास्त्राचा निरोध आहे, व हा देवाने दक्ष प्रजापतीला ' तं आतां प्रजा
दिव कायम राहावा हें इष्टच आहे. तथापि | निमोण कर ' अशी आज्ञा दिली असतां
ष्टीच्या आरंभीं जे क्रपि व ज्ञाते होऊन त्यानं कसकशी साशि निमाण केली,
गंठे त्यावेळीं त्यांना होईळ तिकडन प्रजेची ऐक. त्या समथ दक्षाने त्रइषि, देव,, गंधर्व,
उत्पत्ति वाढादिणें हीच गोष्ट मख्य साध्य अस- असर, राक्षस, यक्ष, भत, पिशाच; पक्षी, पशु
ल्यामुळे, प्रजा पुष्कळ वाढल्यानंतर ती अति- व सपादि, हे सवे मनापासनच उत्पन्न केले
राय फाजील होऊं नये, या उद्देशाने मन्वा- | परंतु दक्षाचे व शंकराचे वांकडें असल्यामुळे
*५_ /४ “९. "५. ”५../*-. /५-€४-”
अध्याय तिसरा.
०-०
श्रीमन्महाभारत. [ अध्याय ३.
त्यांने ही प्रजा वाढ नये असा संकल्प केल्यानें पुन्हा नारद उत्पन्न करावा. मग या करारा-
ही मानससष्टि पुढे प्रजावृद्धि करू शकेना; प्रमाणें दक्षानें आपली एक कन्या ब्रह्मदेवाला
तेव्हां आतां प्रजावृद्धि कशी करावी अशा दिली व अह्मदेवानंही टक्षाच्या शापभयास्तव
मोठ्या विवंचनेत दक्ष पडला असतां मेथन- पुन्हा तिचे ठिकाणीं नारद उत्पन्न केला
धमाने साष्टि वाढविण्याची तोड त्याला सचली.| जनमेजय विचारतो:-हे वेशंपायना, नार
मग त्यानं वरण प्रजापतीची कन्या आसेक्नी दाने दक्षप्रजापतीचे पुत्र संसारांतत फुकट
नांवाची होती, तिळा आपली पत्नी केली, ही घालविले म्हणन ज॑ आपण वर सांगितले, ते
असिक्नी पिपल प्रजा धारण करण्याविषयी | कसकशा रीतीनं ते मला सविस्तर सांगा
समथ अथात अत्यंत सशक्त व मोठी तप-' वैशंपायन उत्तर करतातः-दक्षाचे महा-
स्विनी होती. दक्ष प्रजापतिही मोठा वीर्येवान् पराक्रमी पुत्र प्रजेची विशेष वद्धि करण्याच्या
असल्यामळे त्यांने स्वतःच असिक्नींचे ठिकाणीं नादांत आहेत अशांत त्यांची व नारदाची
पांच हजार पुत्र निमाण केले. पुढं हे पांच | सहज गांठ पडली.
सहस्र पुत दक्षाप्रमाणंच प्रत्येकजण झपाट्याने | तेव्हां नारद त्यांना म्हणाला:-मला तम्ही
प्रजावृद्धि करणार असं पाहून बातमी देण्यांत फार मख दिसतां; कारण, तुम्हीं प्रजा वाढवि
कशल देवर्षि नारद हा त्यांचा नादा करण्या- ण्याचे मनांत आणिले खरें, परंत ज्या
कारितां व स्वतःला शापप्राप्ति करून घेण्या-| या प्रथ्वीवर राहून तुमच्या प्रजेला उदर-
साठींच कीं काय, त्यांना पुढीलप्रमाणे बोळला, | भरण करावयाचे ती पथ्वी किती विस्तृत
आतां हा नारद म्हटला म्हणजे दक्षाच्या| आहे, खालीं वर चोहोंबाजंनीं तिचा परिघ
शापभयास्तव मुनिश्रेष्ठ कश्यपाने दक्षाच्या केवढा आहे, म्हणजे प्रजा फाजील झाली
असिक्नी नामक पत्नीची भाकटी बहिण जी | असतां तिचे धारणपोपणाला ही पथ्वी समथे
वीरणी तिचे ठायीं पुन्हा उत्पन्न केलेला पुत्र होईल कीं नाहीं, याचा अंदाज काढण्यापूर्वीच
होय. पुन्हा म्हणण्याचे कारण प्रथम नारद हा तुम्ही प्रजावाह्री करूं पाहातां. नारदाचे हे
ब्रह्मदेवानं भापलळा मानसपुत्र म्हणून उत्पन्न बोलणे त्या दक्षपुत्रांना खरे वाटलें व त्याचे
केला होता. असो; या नारदाने हयेश्व नांवाने सचनेचा अंगीकार करून पशश््वीचे प्रमाण
प्रख्यात असलेळे टक्षाचे सवे पुत्र सशस्त्र शोधण्याकारेतां ते निरनिराळ्या दिशांकडे
सक्तीने फसवन संसारांतन उठवन लाविळे, चालते झाळे. ते आपल्या कामास इतक्या
ही गोष्ट नारदानेच खास केली अशी बातमी | उत्कंठेने लागले कीं, त्यांनीं अन्नपाणीही टाकले,
जेव्हां अतुल पराक्रमी दक्षाला समजली, तेव्हां पुढे वायुभक्षणही सोडिले; व अखेरीस समद्र
तो नारदाचा नाश करण्याविषयी उद्युक्त झाला, शोध गेलेल्या नदीप्रमाणें ते गेळे ते परत
हे कानीं येतांच परमेष्ठी म्हणजे ब्रह्मदेव _हा | आलेच नाहींत
बडी बडी क्रूषिमंडळी पा ्यावात्ता नराजर आ ब्हाकाचा चतधरान अध्यात्मपर अयं कला
घेऊन काकड गाळ त. त्याच च. ध्यस्थीनं आहे व तोही उत्तम आहे; ता असाः-नारद त्या दक्ष-
दक्षाचा व म्रेह्यदेवाचा गोडीगुलाबीने करार पुत्रास म्हणाला को, तम्ही संतानवृाद्धि करू निघाला
ठरला. तो असा कीं, दभ्षान॑ आपली कन्या
ब्रह्मदेवास द्यावी व ब्रह्मदेवाने तिचे ठायीं
---- - >>: मामकाडाी यल
स्वरे; पण हा प्रपेच किंवा हे तुमचे शरीर ज्याच्या
षु
( पढे चालू. )
न----.३-------८-----३--.----चन-नकक्कक-----ददत---::--.३६-८----:-:-:८::८८:-२<>:-----:-----::-------:4:4---:--:५॥---८--५--ाा-ा-नर्-----पप---शपश-पाईलशॅलरशॅश0४ी? 00? ४000 त न पक नल
१ हरिवंशपवे. |
हरिवंश. ९
पुत्रांची याप्रमाणे वाट झालेली पाहन दक्ष
प्रजापतींने आपल्या पाहिल्या वौरणीसंज्ञक
सत्राचे ठिकाणीं पुनरापे एक हजार मुलगे
उत्पन्न केळे. या सवोना शाबळाश्र असं
म्हणत. यांनाही नारदाने त्यांच्या वडीळ
बेथेप्रमाणेंच कानमंत्र सांगन संसारांतन उठवन
लाविलं. नारदाने ज्या वेळीं त्यांना उपदेश
केला त्या वेळेस त्यांनाही ती गोष्ट रुनन ते
परस्परांत म्हणाले, “ नारदाचे म्हणणं वाजवी
आहे. पथ्वीचे प्रमाण किती आहे व आपल्या
वडील बंधची वाता काय झाडी याचा आपण
अगोदर शाध लावन येऊं, आगि मग खशाल
संतति वाढवीत बसं, '' असा संकेत झाल्यावर
तेही स्वस्थ मनाने व एकच मद्दा डोळ्यांपुढे
ठेवन क्रमाक्रमाने त्यांचे परवेज अंध ज्या
मागाने दाही दिशा फांकळे होते त्याचप्रमाणें
शोधाथं गेळे, व समुद्रास मिळालेल्या नदी-
प्रमाण पुन्हा परतले नाहींत. याप्रमाण
दसऱ्याही पोरांची नारदाने वाट लावलेली
पाहून दक्षान संतापून नारदाला शाप दिला
कीं, तझा नाश होईल व त॑गभवासाच्या
दुःखांत पडशील, (या शापबलामुळच
नारदाला पुन्हा जन्म घ्यावे लागल,
अर्स दिसते. )
हे राजा, याप्रमाणें बंधच्या शोधाथे गेलेले
शाबलाः्यध परत आले नाहींत त्या दिवसा
पासून कोणीही बंधू आपल्या हरवलेल्या
मन ह कमक ज्य
( मागाल पानावरून पढ चालू. )
' डवबता त। लबपासन जाला
बंधूच्या शोधाथ गेढा असतां बहुधा तत्काळ
मरतो व याकरितां शहाण्यानं असली गोष्ट
करूं नये,
हे दुसऱ्या वेळीं उत्पन्न केलेळे पुत्रही
[यनाट झाळे असं पाहातांच, आमचे असं
ऐकिवांत आहे की, त्या दक्ष प्रापतीन पुनर्रापे
आपल्या वीरणी स्त्रीचे ठिकाणींच साठ कन्या
नेमाण केल्या; व, हे कसश्रेष्ठा, या साठही
मळी करयप;, सोम, धम व दसरही कांहीं
मर्हाप यांनीं वरल्या. त्यांची गणती येणंप्रमाणे:
दक्षान त्यांतील दहा धमेक्रपीला दिल्या; तेरा
कर्यपाळा दिल्या; सत्तावीस सोमाठा; चार
अरिष्टनेमीला; टोन भगुपुत्राला; दोन अंगि-
रमाला: व दोन जो विद्वान् कृशाश्र त्याला.
आतां या मुळींचीं नांवं मीं तळा सांगतो तीं
एक, अरुंधती, वसु, यामी, लवा, भाम,
मरुत्वती, संकल्या, महतो, साध्या व विश्वा.
याप्रमाणे या दहाजणी 'धमक्रपींच्या पत्नी
झाल्या. आतां या दहाजणींची मंतति ऐक
विश्वेपामन विश्रेदेबवे झाले; साध्येपासन साध्य
झाले; मरुत्वतीपासन मरुत्वंत झाले; वसपासन
वस झाळे; भानपासन भान झाले: मह्तेपासन
महत झाल: धोप नांवाची जी मंत्राभिमानिनी
नागवीथी नामक
जी स्वगेमागाभिमानिनी देवता ती यामीपासन
' शाली. अरुंधतीपासन पथ्वीविपयक परा, आपाधि
वगरे आठी, संकल्पेपासन सवांच्या मानसांत
राहाणारा मो संकल्प तो झाला. यामीची कन्या
जी नागवीथी तिजपासन वृषल्बा झाली. हे
वळाबर उन राहिले आहे, त्याचा प्रथम तुर्म्हा शोध . राजा, प्राचेतस दक्षाने सोमाला ज्या नक्षत्र-
कळा काय ८ तम्हास आंत, बाहर, खाला, बर व्यापून | सक्तक सत्तावीस मली दिल्या, त्याचा विष्ट
द 2 शं
[य रडले आहे, ह शाधिलत काय? ह्या प्रभञावरोबर । नाचे ( अश्विनी, भरणी, वगेरे ) ज्योतिषशास्त्रात
त दशदिशा आत्मशोधना्थ गल, व तेथे पवनभक्षण दय वी विशेष क्री टे
देखील वज करीतो तांत्र तपस्या करून परमात्मरूपांत सद्ध हत वचून
मिळाल्यामुळे समुद्रास मिळालेल्या नदीप्रमाणें अद्यापि दोसिमानू ज आठ वती स्हणान म्हट्ल आहेत
परतले नाही. त्यांचे मीच थोडेसे विस्ताराने वणेन सांगतो
हरिवंश ८---२,
१० श्रौमन्महाभारत. [ अध्याय १.
आप, ध्रुव, सोम, धर, अनिल, अनल, प्रत्यूष | निमोण केलल्या शिल्पशास्त्रावर अद्यापि अनेक
व प्रभास अशीं त्या आठांचीं नांवे आहेत. मनष्य पोट भरीत आहेत. आतां कश्यपाला
यांपेकी आपाला वैतंड्य, श्रम, शांत व माने; दक्षाने ज्या तेरा मली दिल्या त्यांपैकी
भुवाचा पुत्र लोकध्वंसन करणारा भगवान् काल; सरभी नांवाची जी कन्या होती, ती तपाचर
सोमाचा पुत्र भगवान् वच्चा ( यापासन मनप्य णाने अत्यंत शद्ध झाली असन शिवाय शंक-
वचेस्वी होतात ), यज्ञांतील हुतद्रव्य वाहून राची तिजवर पूणे कृपा असल्यामुळे तिचे
नेणारा जो द्रविण तो धराचा पुत्र, धरालाच | ठिकाणीं कऱयपापासन एकादश रुद्र निमाण
मनोहरा म्हणन दसरी स्त्री होती त्यांचीं नांवे:-अजेकपात्, अहिबेध्न्य,
शिशिर, , हर, बहुरूप, उ्यंबक, अपराजित;
भायी शिवा नामक होती. तिजपासन मनोजव वृपाकपी, शंभ, कपदीं व रवत. असे हे तिन्ही
व अविज्ञातगती असे दोन पुत्र अनिलाला भवनांवर सत्ता चालविणारे एकादश रुद्र
झाले. अशिवसचा पुत्र कमार, हा मोठा तेजस्वी सांगितले आहेत
असन शर नामक तृणाच्या अडपांत जन्मास यांशिवाय मगव्याथ, सपे, कपाली, इत्यादि
आला. त्याच्या पाठीवर शाख; विशाख व इत्यादि मिळन शकडो, हजारा रुद्र; जे
नेंगमेय असे भाऊ झाले. एकण हे चार अस्नीचे चराचर सृष्टीला व्यापन राहिळे आहेत, अस्ते
म्हणजे अनलवसचे पुत्र. यांपेकीं या कमारा- पुराणांत सांगितले आहेत
लाच कातिकेय असेही नांव आहे. कारण हा हे भरतश्रेष्टा, आतां कऱयपाच्या तेराही
सहा कृत्तिकांपासन ( एकेकीन एक मख व स्त्रियांची नांव ऐक. आर्दिते, दिति, दन,
दोन हात याप्रमाणं देऊन ) झाला होता. यालाच अरिष्टा, सरसा, खशा, सरभि, विनता, ताम्रा
स्कंद किंवा सनत्कूमार म्हणतात. हा अस्नीनं क्रोधवशा; उरा, कटू व मनि, आतां यांची
आपल्या तेजाच्या चतर्थाशापासन उत्पन्न केला. अपत्ये ऐक. मागील मन्वंतरांत तपित नांवाचे
प्रत्यपाळा देवळ नामक क्रपि झाळा, अशी ' कोणी बारा ठेव होते. त अत्यंत यशस्वी असं
प्रख्याति आहे. या देवळालाही मोठीं क्षमाशील जं चाक्षप मन्वंतर त॑संपावयाच समारास
व मोठीं तपस्वी अशीं दोन अपत्ये होतीं. एक प्राणिमालांची हितञाद्वे मनांत धरून सवे
पुत्र व एक कन्या. योग-सिद्धा नामक एक जण एकत्र मिळन परस्परांस म्हणाले, '“ चला,
अत्यंत सुंदर व बहुतकाळ ब्रह्मचये वृत्तीनं आपण विलंब न करितां अदितीचे गीत
राहाणारी बृहस्पतीची बहिण होती. ही विरक्त | शिरू ब॑ पुढील मन्वंतरांत जन्मास येऊं,
वत्तीने पथ्वीपयेटन करीत असतां वसंतला | यांतच आपले कल्याण आहे.”
आठवा जो प्रभास त्याची खत्री झाली, व तिचे वेशंपायन सांगतातः---याप्रमाणे चाश्षूष
ठिकाणीं प्रभासाने विश्वकर्मा नांवाचा महा- मन्वतराचे अखेरीस संकेत करून ते बाराही-
भाग्यवान पुत्र उत्पन्न केला. हा विश्वकमी जण वेवस्वत मनु प्राप्त होतांच दक्षकन्या जी
हजारा जातींच्या शिल्पांचा ब-भपणांा निमाण- | अदिति तिचे ठिकाणीं मरीचिपुत्र कश्यप
कतो अन प्रंपूणे शिल्पवेत्त्यांत वरिष्ठ होय. याचे वीर्याने द्वादशादित्य संज्ञेने जन्मास
देवांचा कारागीर हाच, त्या सवीची विमानं आले. यांचीं नांविः--विष्णु, इंद्र, अयेमा, धाता,
त्यानेच बनविळीं व या थोर कल्पक पुरुषाने ' त्वष्टा, पूपा, विवस्वान्, सविता, मित्र, वरुण,
१ हरियंशपवे, ]
अंश व अतितेजस्वी भग असे हे बारा. पवी
चाश्षष मन्वंतरांत जे बारा तपितसेजक देव
करूं गेल्यास ती शेंकडांनीं, हजारांनी
किंबहना असंख्यातांनींच करावी लागेल
सांगितले तेच हे द्वादशादित्य हे वर सांगि- हिरण्यकश््यपला महान् तेजस्वी चार पुत्र होते,
तळंच आहे. आतां सोमाच्या ज्या पतिपरायण त्यांचीं नांवं: अनर््हाद, ऱ्हाद, प्रऱ्हाद ( जगत्
सत्तावीस तेजस्वी स्त्रिया सांगितल्या त्यांना प्रासद्ध तोच) व चवथा पुत्र संः
त्यांच्याप्रमाणच अत्यंत तेजस्वी अनेक अपत्य
आलीं. अरिष्टनेमींच्या स्त्रियांना सोळा मुळे
झालीं. बहुपुत्राला विद्वत, अशनि, मेव व
ंद्रथनु अशी चार अपत्ये झाीं. आपले
मळचे आगरस कळ सोडन अन्यत गेळेला
जो शोनक त्यापासन उत्पन्न झालेल्या ब्रह्म-
क्रषींलाही मान्य ज्या क्रचा त्या आणि कशाश्र
नामक राज्पि यांच्या सेयोगापासन देवांची
आये निमोण झालीं
बा जनमेजया, वर मांगितळेळे हे सर्वे
देवगण सहखयगांचे अंती पुनरपि याचप्रमाणे
न्मास येतात. यांपकती फक्त तेहतीस देव
मात्र आपखपीन जन्मास येतात.
दव म्हणविणारांना देखील उत्पत्तिव ल्य हीं
आहेतच, ज्याप्रमार्ण इहलोकी सये नित्य
उगवतो व मावळतो, त्याचप्रमाण हे देवतांचे
समदाय यंगायगांचे आरंभी उत्पन्न होतात व
अंतीं लयास जातात
म्ही अर्से ऐकिता कीं, हिरण्यकशिपु व
हिरण्याक्ष असे दोन बलाढ्य पुत्र कश्यपा-
पासन दितीला झाले. यांशिवाय तिला सिंहिका
नांवाची कन्या होती व ती विप्रचितीला दिली
होती. हिला सेंहिकेय नांवाचे महाबलिष्ठ पुत्र
झाळे, त्यांच्या अनयायांसह त्यांची गणना
एवंच, या
इंद्रदमन नांवाचा पुत्र झाला.
य[पका
ऱ्हादाळा र््हद नामक पुत्र होता; संऱ्हादाला
मेट व निसंद अमे दोघे होते; अनऱ्हादाचे
आय, शित्री व काळ असे तीन; प्रऱ्हादाला
विरेचन नामक एकच पुत्र होता. विरोचनाला
सव प्रख्यात बलिझाळा. या बळीला, हे राजा,
शभर पुत्र होते. त्यांचीं नांवं:-धतराष्ट, सय,
चेट्रमा, इंद्रतापन, कंमनाभ; ग्टेभाक्ष, कामे,
वगरे, वगरे, या स्वीत जो वडील होता त्याचे
नांव बाण, हा अत्यंत बलिष्ठ असन शंकराचा
प्रेय भक्त होता. कारण, पवेकल्पांत या
बाणाने उमार्पाते जो शकर त्याची कृपा
संपादून असा वर मागून घेतला होता काँ, मी
सदा आपल्या (शकराच्या ) पाठीशी असावे.
या बाणाला लोहिता नामक ख््नीपासून
हा इतका
पराक्रमी झाला कीं, शकडो नव्हे लाखा असुर
त्याचे अनुयायी जनले. हिरण्याक्षाला मोठे
विद्वान् व बलाढय असे पांच पुत्र होते; त्यांचीं
नांवें:-अ्झर, शकाने, भतसंतापन, महानाभ
व कालनाभ. दनला अत्यंत तीत्र पराक्रमी
असे दाभर पुत्र झाले. हे सवे तपस्वी व महा-
बळाढ्य होते; यांचीं नांव यांच्या महत्वाच्या
मानाने यथाक्रम सांगतो, ती अशीं:-द्रिमधी
शकनि, शकुशिर, विभ,राकुकणे, विराध, गवेष्ठी
केली असतां दहा हजार होती, अस सांगण्यांत टेडभी, अयोमुख, रोबर, कापेळ, वामन,
येतं य़ा संहिकेयांचे पुत्रपौत्र यांची गणती 'मराचे, मधवा, रा, राकाशरा, वृक; विक्षोभण,
__ १ हे तहतीस म्हणज आठ वसु, अकरा रुद्र केतु, केतुवीये, शतऱ्हाद, रद्राजत, सत््याजतू,
बारा आदित्य, एक इंद्र आणि एक प्रजापति, यांवरूनच 'जनाभ; महानाम पिक्राता काल
तेहतीस को देव असा लोविवी समज झालेला | नाभ, एकचर्क; महाबाहु, तारक, महाबल;
दिसतो. वैश्वानर, पुळोमा, विद्रावण, महासुर, स्वर्भान;
१२
-..>------५--:८८>->---> “ “शण
वृषपर्वा, तुहुंड, सूक्ष्म, निचेद्र
महागिरी, असिलोमा, केशी, शठ, बलक,
मद, गगनमर्था, बलाढ्य कंभनाभ; प्रमद
मय, कंपथ, हयग्रीव, वेसप, विरूपाक्ष, सपथ,
हर, अहर, हिरण्यकशिपु, शतमाय, रोबर,
शरभ; शलभ, व वीर्यवान् विप्रचित्ति, इत्यादि;
इत्यादि. हे सवेहीजण कश्यपापासन दन
नामक स्त्रीला झाले. म्हणन यांस दानव
म्हणतात. या सवात विप्रचात्ते हा वरिष्ठ
होता; बाकी सवेच बलाढय होते. हे नरश्रेष्ठा,
या शभर बंधना झालेलीं मळ व त्या मांची
मळे यांची गणना करण्याची सोयच नाहीं
तीं केवळ असंख्य होतीं अस समज, स्वभा-
नला प्रभा नांवाची मळ्गी होती. पुलोमाला
तीन मली होत्या. हयशिराळा उपदानवी व
वृषपव्याला शर्मिष्ठा नामक कन्या होती
वेश्वानराला पुलोंमा व कालेक्रा अशा दान
मुली होत्या. या फार बळकट असून यांना
मळही फार झालीं. या दोघी मर्रीचिपुत्र जो
मारीचि याला दिल्या होत्या. हा मारीचि मोठा
तपस्वी असल्यामळ त्यान या स्त्रियांपासन साठ
हजार पुत्र निमाण केळे. यांशिवाय त्यांने
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय १.
यायाय कमााााामाडायााडााधामाामााजाामाायायाचाभाायाडायानयचयाजाडायायाऱजाडााळााायवयााजाााामानाचायाायाजाायाडााचडाजयवयााायाजयाजयाकाजाभाचाकााडनयाभवीयानकानीकी कीक ८ कट कका 0 शीण"
ऊणनाभ, ' झाठे, म्हणन पर्वी सांगितटेंच आहे. आई देत्यव
बाप दानव अशा मिलाफापासन हे तेरा बंध
झाळे असल्याने हे मोठे बलाढ्य, तीव्र पराक्रमी
व अतिदारुण असे निपजले. यांचीं नांवे:-
व्येश, शल्य, नभ, वातापि, नमाचे, इल्वल,
खसम, अर्जिक, नरक, काळनाभ, शक, पोत
रण व बलाढ्य वजनाभ. चेद्रसयीला चिरडन
टाकणारा जो सिंहिकापुत्र राहू तोया सर्वाचा
वडील बंध. ऱ्हादाला मक व तहेड असे दोन
पुत्र झाळे, संदाला ताटकेच्या ठिकाणीं मारीच
व केवळ देवतल्य पराक्रमी असता शिवमाण
नांवाचा दसरा एक पुत्र झाला. हे राजा,
दनचा वंश वाढविणारे जे मख्य मख्य ते हे:-
यांचे पुढे पुत्रपात्र शेंकडा हजारांच आले
निवातकवच नांवाचे जे मोठे तपस्वी व आत्म
ज्ञानी दत्य निमाण झाळे ते सवे सेऱ्हादाचे
झाळे, हे निवातकवच मणीमती नगरींत रहात
असत. हे देवांनाही अजिक्य असत. परंत
अमनाने या सवाचा फडशा पाडला. यांना
तीन काट संताति झाली हाती. ताम्रा नामक
जी करयप स्त्री होती तिला मोठ्या सशक्त
अशा सहा मुली झाल्या. त्यांची नांवे :---काकी,
दुसरे चवदाश पुत्र निमाण केळे हाते. यांतील इयेनी, भासी, सग्रीवी, शाचि व गरृधिका. यां-
काहींना पाळाम ( पुळामेचे पुत्र ) व बाको- पकीं काकीपासन काक ( कावळे ) आले; उल-
च्यांना काळकय ( कालिकचे पुत्र) अशी संज्ञा कीपासन उळक( दिवाभीत ); इयेमीपासन इयेन
हाती. हे सवेच मोठ अलाढ्य असन त्यांनीं | ( ससाणे ); भासीपासन मास ( कांबडे ); गृधी
हिरण्यपुरांत वस्ती केळी होती. शिवाय, पासून गृध्न( गिधाड ); शुर्चापासून पाण्यांतील
देवतांपासन तुम्हांला मरण नाही
असा पक्षी (पाणपांखरं ), व सुग्रीवीपासून घोडे, उ
ब्रह्मदेवांनी त्यांना वर दिळा होता. अखेरीस गाढवे; याप्रमाणे ताम्रेचा वंश सांगितला आहे
सव्यसाचीने (अजंनान ) यांस यद्धांत मारिलं
प्रभेला नहुप नांवाचा पुत्र झाळा, पुळोमेच्या
मर्लीतील शाचे जी तिठा सेजय नामक पुन झाला
शामिष्ठळा पुट व उपदानवीला दप्यंत झाला
नंतर पर्वी सांगितळेली विप्राचेत्ती दानवाची स्त्री
जी सिंहिका तिला सेंहिकेय नांवाचे तेरा मळ्गे
विनतेळा अरुण व गरुड असे दोन पुत्र
आरूण झाले, यांपेकीं गरुड हा सवे पक्ष्यांत श्रेष्ठ
असन त्याच्या पराक्रमाचा सवीना मोठा वचक
॥ हिशावाने पाहतां राहूच नांव वरील तरांत असावें
परंत मुळांत तसे नाही; कढावित वरील _नांवांपैकाच
एखाद्याला नामान्तर असले तर नकळे,
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ११
्नयाकभनककककाळककककक लक ाायाानायााााालचयजानाडााडायाडजााडीडाााडाडडनााााचडयाडाजडाचडननााययायाजााााजााचाडाडडमानधयायाजवायायानाडायशयाकधचामाचााोडशािवाचाडायीीबााव्पाडा्डाडाशोआवायाभाककाड्नाताीवीनभोकीमाधयकाभाकायाा काकी मडवकमा वडाला ममादासडयाडाडाान
"५ “४४४७ ५ ८२०--कनाना नापाक 0-2:
आहे. सरसेला अत्यंत तेजस्वी व अनेक मस्त- | मनापासन सात ब्रह्मत्रश्रॅपे निमीण केले व तेच
कांचे असे भईवर सरपटणारे व आकाशांत आपले पुत्र असे मानिठे. हे जनमेनया, देव-
भ्रमणारे सहस्र पुत्र झाले. तसेच अपरि- दानवांचा संगर होऊन सवे दानव मारले गेले
मित तेजाने युक्त, मोठे बळवान् , अनेक त्यावेळीं कऱ्यपाची स्त्री दिते ही अपत्यहीन
मस्तके धारण करणारे व गरुडाच्या ताव्यांत झाल्यामळे पुन्हा आपला पाति कश्यप याची
राहाणारे असे नागजातींचे सहस्र पुत्र कटला तिने आराधना चालविली. नंतर तिच्या सेवेने
झाल. यांतील प्रमख प्रमखांचीं नांवे:---शेप, ' करयप अतिशय संतृष्ट होऊन “ तला वाटेढ
वासाक, तक्षक, एरावत;, महापद्य, कंबळ, ' तो वर मागन घे ” म्हणन मोठ्या गोडीने व
ध्रतर, एलापत्र, शंख, कोटक, 'वनंजय, : लाडाने तिला म्हणाला, पतीची प्रसन्नता पाहून
महानीळ, महाक०, धृतराष्ट्र, बळाहक, कुहर, . तिनंही वर मागितला. तो असा कीं, इंद्राचा
पुण्पदष्ट , टमख, समख, शंग्ब, शेंखपाट, कापेळ, वध करण्यास सवंथा समथ असा अत्यंत
वामन, नहप, शंखरोमा,माणे, इत्यादि, इत्यादि. तेजस्वी पुत्र मळा द्यावा. करयप क्रापे महा-
यांच्या पुत्रपात्रांपकों क्र असे चांदा हजार तपस्वी असल्यामळे असलाही वर देणें त्यांस
नाग संपावर उपजीविका करणाऱ्या गरुडाने अवघड न वाटतां, ते स्वस्थ मनाने तिला
लोळवन खाऊन फस्त केळे, व यामळ सवे ' म्हणाले, : हे प्रिये, त॑ मागते आहेस तसला
तीक्ष्ण दुंतांनीं यक्त असे हे नाग गरुडावर ' म्हणजे इंद्राळा मारणारा पेत्र तला खचित
जळफळत असतात. दंतयक्त स्थळचर व पाण्यां- होटल. परंत या कामी तला दोन गाष्टी
तील पक्षी ही धरेची संतति समजावी. सरभीनं पाळाव्या लागतील. त्या अशा:-'एक तर तला
गाई व म्हशी निमाण केल्या. उरा नामक हा गभ शंभर वर्षेपर्यत पोटांत बाळगावा
स्त्रीने वक्ष, वेली, लता व तृणाच्या सवे जाती. लांगेळ व दुसरी गोष्ट हा सारा वेळ तुला
यांस जन्म दिला. खशेच्या पोटी राक्षस, ' अनन्यवृत्तीन॑ व अत्यंत पवित्रतेनं त्रतस्थ
यक्ष, मनि व अप्सरा जन्मली. अरिष्टेनं मोठे | राहावे लागेल, ' भत्यांच्या या शाब्दांस तिनं
बळवान् व अमित तेजस्वी अशा गंधवास जन्म तत्काळ रुकार दिला; व हे राजा, त्या पावित्र
दिला, याप्रमाणे कर्यपाच्या वीयीशानं झालेली ' स्त्रीला त्या महातपस्वी कश्यपानं तिचे इच्छे-
सवे स्थावरजंगम सृष्टि तला सांगितली. हिज- ' नरूप गभ दिला. गर्भ स्थापन करण्याचे वेळीं
ऱ्यपांनीं ज्याच्या तेजाला मिति नाहीं व जो
ती असंख्यच सवे गणांत वरिष्ठ व देवांनाही अमर अशा
हे जनमेजया, येथवर जी ही मीं तुला पुरुषाचे एकाग्रतेने चिंतन करून त्याचें दुर्नि-
सर्वे सृष्टि सांगितली ती सवे स्वारोचिप मन्व- वाये असं तेज आपल्या वीर्यात आणन ते तेज
तरांतील होय. आतां वेवस्वतांतील सांगतो. दितीचे गर्भात स्थापन केलें गभेस्थापना
या वैवस्वत मनच्या आरंभीं वरुणाने दीघेकाल- होतांच तो करमेठ क्रषि तपश्चर्यसाठी पवेतावर
पर्यंत यज्ञ केला. त्यांत ब्रह्मदेवाला आलत्विज्य निधन गेला* इकडे "पाकशत्र जो इंद्र तो दिति
दट होतं त्या समयी ब्रह्मदेवाने हवन केले १ द्दी गोष्ट म्हण ज़ पौराणिक बाट नव्हे. हो सवंथा
त्या वेळेपुढची ब्रह्मदेवाची सष्टि मी आतां शास्त्रयुक्त ,व अनुभव यांनीं प्रस्थांपत आहे व प्रललक
तला सांगवी आरभ! ब्रह्मदेवाने आपल्या | दंपत्याने ध्यानांत ठावेल्यास,खरोखर उंची संताते निपजेल
$
श्रीमन्महाभारत.
भन्रत केव्हां होते हे पाहाण्यासाठी डोळ्यांत हे राजा, याळाच वीर, कृष्ण, जिष्ण, प्रजा-
तेढ घालून टपणीस बसला. बहुत वर्षे त्याला पति, पर्जन्य, सूये असंही म्हणतात. किंबहुना
कोठेच त्रतभ्भंग दिसेना. परंत शांभरावे वषे भर- हे साकार जगत् त्याचेच किंवा तोच आहे
ण्याच्या कांहीसं अगोदर त्याला तिच्या आच- हे भरतश्रेष्ठा, ही वर सांगितलेली प्राण्यांची
रणांत एक छिद्र सांपडले. त अस को, एक उत्पत्ति व विशेषतः मरुत देवांचे शुभ जन्म
रात्रीं ती हातपाय न धतां तशीच आंथरुणा- . हे जो श्रवण किंवा पठण करील अथवा यांचें
वर जाऊन निजली. एवढी फट सांपडतांच सम्यक ज्ञान करून घेडेल त्याला पुनजेन्माची
इंद्र तत्काल तिच्या कुशींत ( तिच्या पाटांत ) ' देखील भीति नाहीं, मग परलोकाची कोठन
[ अध्याय १.
१४
शिरला व तिला त्यान अत्यंत गाढ अशी
झोप आणिली
मग ती निद्रेचे भरांत बेदाद्ध असतां उंदराने
आपल्या वज्ञान तिच्या एका गर्भाचे सात
तुकडे केले. इंद्र जेव्हां त्या गभांचे तकडे करूं
लागला,
त्या वेळीं इंद्र त्या गभाळा गप जस, रडूं नको
म्हणन पुनःपुनः: दरडावन सांगं लागला, तो
तो. तो गभ अधिकच केकाटं ठागला. त्या.
त्या
वळा इंद्रान सतापन आपल्या वज्रान
पाहल्या सात खाडापक्रा पुन: प्रत्यक गभाचा
गभाच एकूणपन्नास गभ कल, पुढ ह एकण-
पन्ञास गभे मरुत या नांवाने प्रसिद्ध झाले.
इंद्राने त्यांस गर्भात “मा रुद” म्हणजे रं
नको, रडूं नको, अस म्हटलें होतं म्हणून
यांस मरुत हे नांव पडळ, व हे से इंद्राचे
शत्र न होतां उलट त्याचे साहाय्यकर्त झाले
सारांश, एकाचे एकणपन्नास या श्रेढीने
जेव्हां प्रजा वाढत चालली, त्या वेळीं परमात्मा
जो हरि याने इंद्राला खष करण्यासाठीं, लोक
एकेका समहाला एकेक प्रजापालक म्हणजे
राजा नेमन देऊन सवीची वेगळी वेगळी राज्ये
स्थापन केलीं. या राजांत पथ हा पहिला
राजा होता. असो; याप्रमाणे प्रजेची व्यवस्था
ठावणारा जो हा हरि तोच परमपुरुष होय.
तेव्हां तो गभ रड-ओरडूं लांगळा,
असणार :
शर
अध्याय चवथा.
पृथूचे उपाख्यान,
हे राजा, पितामह ब्रह्मदेव यानें मार्ग
सांगितल्याप्रमाणे वेनपुत्र पएरथु याळा सर्वात श्रेष्ठ
अशा राज्यावर अभिंपिक्त करून त्याजकडे
पणे माळकी सोंपाविल्यावर उरलेल्या भिन्न भिन्न
भतसमहांच्या राज्यांवर अधिपति नेमण्याचा
क्रम चालविला. तो. असाः---पाले, लता,
सात सात खाड म्हणग एकण मळच्या एक
नक्षत्र, ग्रह, यज्ञ व तप इतकयांच आधिपत्य
सोमोकडे दिल. जळाचे आधिपत्य वरुणाकडे
दिले; यक्षांचे श्रष्ठत्व कबेरींकडे दिलें: विशद
वांचें स्वामित्व अंगिरस कुलोत्पन्न वृहस्पतीकडे
दिळे॑ व शक्राचायास भगकलाचे आधिपत्य
दिले. द्रादशादित्यांत विष्णला श्रेष्ठत्व दिले, व
अष्टवसत पावकाला, मख्य केल, सवे प्रजाप-
तींचा मख्य दक्ष प्रजापाति केला, मरुटरणांचें
नायकत्व इंद्राकडे दिलं; अमित तेजस्वी जो
ऱ्हांद त्याला देत्य व दानव या उभय कुलांचा
१ नक्षनाणामहंशशी । गीता, १०-२१, हर
२ वित्तेशा यक्ष रक्षसां । गीता, अ. १०-२२,
२३ आढिल्यानामहं विष्णु: । गीता, १०-२१,
४ वसूनांपावकश्चास्मि | गीता, १०-२१ रे.
५ प्रम्हादश्वास्मि दैत्यानाम्। गीता, १०-३०,
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. १९
अधिपति केले. पितरांचे राज्यावर सरयपुत्र करत, महिने, दिवस, पक्ष, रात्री, तिथि, पवे
यमधमे याला स्थापिले. अष्टमातृका, त्रतं, कला, काष्ठा, वगरे कालमाने, अयनांच्या गति
मेत्र, गाडे, यक्ष, राक्षस व प्रथ्वीपाळ यांचें व योग ( ग्रहयाति वगरे ), या सर्वाचे प्रभत्व
आधिपत्य नारायणाकडे दिलं. साध्य व रुद्र संवत्सराकडे दिलें
चिं स्वामित्व वृषभव्वन जो शकर त्याज-. याप्रमाणे राज्यांची वांटणी केल्यावर
कडे दिलं, दानव समहाचे नायकत्व विप्राचित्ती- ब्रह्मदवाने दिक्पाळ नेमिळे, वैराज प्रजापतीचा
कडे दिले, हालपाणी शकर यास भतपिशाचांचा पुत्र जो सधन्वा त्याला पूर्वेचा दिक्पाल केल
अधिपति नेमिळे. सवे पवेतांत हिमाल्याला दलिण दिशेचे पालकत्व कदेमप्रजापतीचा पुत्र
अग्रस्थान दिले. नदांचे पतित्व सागराकडे शंखपद याजकडे सांपाविलं, राजसपुत्र महात्मा
ठेविळे. गंध, मरुद्ठण, प्रेतादिक, “वाने, अत- केतमान याला पाश्चिम दिशेस नेमिले; त्याच-
रिक्ष व पृथ्वी यांवर बलिष्ठ वायला . अर्धीश प्रमाणे पजेन्य प्रजापतीचा अमिक्य पुत्र जो
नेमिले, बलवान् चित्ररथाला गंधर्वात वरिष्ठ हिरण्यरोमा त्याला उत्तर दिशा दिली. हे
केळे, नागांत वार्सकीला व सपोत तक्षकाला नेमिलेळे दिक्पाल सपतद्रीपांनीं व अनेक पर्वेतांनीं
स्वामित्व दिलें. हत्तींचे अग्रेसरत्व ऐरावताकडे, यक्त जी ही विस्तीण पथ्वी तिचे आप-
अंधांचें उचेःश्रव्याकडे व पक्ष्यांचे गर्रंडाकडे आपल्या ठिकाणीं राहून भमोने आजपर्यंत
प्रभत्व टिळे; श्रापदांचें स्वामित्व सिंहाकडे व पारिपालन करीत आहेत. वर जे भिन्न भिन्न
गाईचे प्रभत्व सांडीकडे दिले. वृक्षांत अश्वत्थां-् राज्यांचे राजे सांगितळे, त्या सर्वानी मिळून
कडे वचस्व ठेविले; सागर, नद्या, वृष्टि आणे एक राजसूय यज्ञ करून पथला वेदोक्त
आदित्य यांच्या राज्यावर पञजेन्याला बसविले. विधीने आपणा सर्वाचा राजा म्हणजे चक्रवर्ती
दंश करणाऱ्या प्राण्यांची मालकी शपाकडे नेमिले.
दिली; सरपटणारे जे सर्पादि त्यांचा तक्षक याप्रमाणें व्यवस्था होऊन अतितेजस्वी
स्वामी नेमला: गंधवे आणि अप्सरा यांची असे चाक्षष मन्वंतर संपल्यावर पुढील मन्व-
नायकी बलाढय जो मटन त्याकडे दिली; तराची मालकी ब्रह्मदेवाने वेवस्वत मनकडे
१ आम्हा, माहेश्ररी, नारायणी, पेंद्री, वाराही दिली, हे राजा, तुझी अनुकूलता असेल व तू
कामारी, नार्रासही, अपराजिता. या आठ मातृका किवा ऐकण्यास राजी असशील तर या मनचे
दवशाक्त हात. सावस्तर वणन सांगाव, अस माझ्या फार
२ रुद्राणां रोकरश्वारिम । गीता, १०-२२. मनात आह. कारण पुराणात याच फल फार्
३ गंधरवांणां चित्ररथ: । गीता, १०-२६. मोठं सांगितलेले आहे याचे श्रवणाने मान-
४ सपीणामस्मि बासुक: । गीता, १०-२८. प्रतिष्ठा, धनधान्य, कोत, आयप्य व अंती
५ ऐरावतं गर्जेद्राणां । गोता, १०-२७. स्वगेवास, है) सवे प्राप्त हातात, अस
६ उच्चे: श्रवसमश्वानां | गीता, १०-२७. सांगितलं आहे क
७ वैनतैयश्च पाक्षिणां । गौता, १०-३०. जनमेजय* राजा” म्हणतो:--फार , नामी
८ गाईकरिता राखून टवढेल्या गेलास सांड म्हण- गोष्ट; तर, वेशपायना, आरंभीं त्या' महात्म्या
तात. पथ राजानं या वसंधरेचे दोहन कसकसे केले
९ अश्वत्यः सैन वृक्षाणां । गीता, १०००२६. त्से च त्यानंतर देव, पितर, काषि, देत्य, नाग,
शद श्रीमन्महाभारत, [ अध्याय ५,
यक्ष, वृक्ष, पवत, पिशाच्च, गंधवे; द्विजश्रेष्ठ, 'सनीथा नांवाची यमाची मलगी होती व ठा
इत्यादि महासत्वांनींही तिचे दोहन कसकसे आपल्या आईच्या बापाच्या वळणावर गेल्यामळें
केळं; त्यावेळीं पाचे कसली घेतलीं होतीं; वत्स अथीतच फार दष्ट निपजला. धम वगेरे सवे
कोणकोणते होते; कसकसल्या प्रकारचें दूध गुंडाळून ठेवून लोकांत मनसोक्त वाग
निघाळें व दघ काढणारे कोण कोण होते, हे. ठागळा. वेदघमांची म्योदा उलंघन अक्षयी
सवे क्रमाक्रमाने मला सांगा. त्याचप्रमाणे अधमोमध्ये स्वतः रत होऊन लोकांनाही धमे
पर्वीचे महर्षानीं वेन राजावर क्रद्ध होऊन बाह्य वतनाचा त्याने सक्तीने कित्ता घालन
त्याचे हाताचे घसळण कां केलं, तही दिला. अथातच त्याच्या राजवटींत कोठें
मला सांगा. वेदाध्ययन ऐक येईना, कोठे वषट्कार कानी
वैशंपायन म्हणतात:-झाबास जनमेजया, पडेना, देवतांना यज्ञांत हविभांग किंवा सोम-
तुझी तत्परता पाहून मला मोठा आनंद झाला पान मिळेना. कारण त्याचे पुढें घडे
आहे. मी तला वेनपुत्न जो पृथ याचे वृत्त भरावयाचे होते म्हणनच कीं काय त्याने
सविस्तर सांगतो व तेही एकाग्र चित्ताने व' आपल्या प्रजाजनांत असा कडक हुकूम
पवित्रपणानं असाच ऐक. हे राजा, हे पथचे फिरविला होता कीं, मला सोडन अन्य
चरित्र अमंगळ, क्षद्र मनाचा, त्रतहीन, कृतघ्न, , कोणाही देवतेचे उद्देशाने यज्ञ किंवा हवन
दृष्ट व कशिपष्य अशाला सांग नये; याची ' करतां कामा नये; केल्यास कत्योला तीत्र शासन
योग्यता फार मोठी आहे. हे वेदाला मान्य प्राप्त होईल. यज्ञखरूप मीच आहे; या
असन स्वगे, यश, आयष्य व धमेप्राप्ति करून मीच आहे; इंज्य मीच आहे. याकरितां
देणारं आहे; व क्रषींनीं ही मोठी एक गप्त कोणालाही यज्ञ करणें असेल तर मलाच देव
गोष्ट म्हणन सांगितळे आहे. त॑मी तळा मानन करावा; हवन करणें असेल तरी माझेच
जशाच तसेच सांगतो, श्रवण कर. हे राजा, उद्देशाने करावे, याप्रमाणे लोकांना सांगन ब
प्रथम ब्राह्मणांना नमस्कार करून जो कोणी , आपला ज्यांवर हक्क नाही. असले यज्ञांतीठ
हे वेन्य चारित्र सविस्तरपणे नित्य लोकांस हविभांग मागून त्याने जेव्हां केवळ अमयाद
कथन करील त्याळा कृत व अकृत कमांमळे , अंदाधुंदी मांडिली तव्हा मरीनिप्रभति महर्षि
घडळेल्या पापांबद्दह हाय हाय करीत बस- म्हणाले, “ हे राजा, आम्हीं आतां बहत व्पे-
ण्याची वेळ येणार नाहीं | पर्यत यक्तदीक्षा घेऊन त्रतस्थ राहाणार आहोंत
पशा करितां तळा प्राथेना एवढीच कीं, तं असा
अध्याय पांचवा. 'वमेलडपणा करू नका. आपली मागन चाळत
-५०७-- | आठेली रात ही नव्हे. ते प्रमापति या संज्ञेने
वेन राजा, या कलांत उत्पन्न झाढेला असन त्या संज्ञला
वशपायन सांगतात:-“-पृवेकाळीं अत्रि अनरूप असं मी प्रजांचे पाठन करीन, असा
वंशांत उत्पन्न झालेला व अँत्रीप्रमाणेच पराक्रमी तं करारही केलेला आहेस. ” *
अंग नांवाचा प्रजापाते धमेपालक होता; याप्रमार्णे ते सव महापे बोलत असतां
याच्या पोटी वेन नांवाचा एक पुत्र झाला, तो दष्टबाद्षे व विपरीताथ करणारा वेन त्यांचा
परंतु हा अत्यंत धमभ्रष्ट होता. याची आडे उपहास करून म्हणाला, ' क्रवीहो, तुम्ही
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. १७
म्हणतां कीं, धमेमयोदा अशी नाहीं, तशी मग त्यांनीं मांडी सोडन देऊन त्वेषाने वेनाच्या
नाहीं, तर मजविरहित धमाचा उत्पत्तिकता | उजव्या हाताचे अरणीप्रमाणें त्रुसळण
तरी कोण आहे व मीं ऐकावे तरी कोणाचे ? मांडिले. तेव्हां त्या हातापासन अय्नीप्रमाणे
या भतलावर मजसारखा कोण आहे ? अहो ! देदीप्यमान, नव्हे, साभ्षात् अग्नीच असा पथ
माझी विद्वत्ता, माझ वीर्ये, माझे तप व माझी ! नांवाचा पुरुष निमोण झाला. परथ॒ जो उत्पन्न
सत्यप्रांते, यांना भलोकीं कोठें तलना आहे ' झाळा तोच मोठा तेजस्वी व यशस्वी
काय ? मखेहो, तमच्या अकला गेल्या कोठें 2' असन तो आजगव नांवाचे अतिश्रेष्ठ धनप्य;
मी सवे प्राणिमाञांचा व विशेषकरून सवे दिव्यबाण व शारीररक्षणाथे अंगांत खेळ-
घमांचा उगम आहे, हं तम्हांला करस कळत लेले देदीप्यमान कवच, अशा सिद्धसामरग्री-
नाहीं ? माझी लहर लागेल तर ही प्रश््वी मी सहच उत्पन्न झाला. तो जन्मास येतांच
जाळन खाक करीन; मर्जांस आल्यास मी सववत्र भतमात्रांना आनंदीआनंद झाला;
हिला पाण्यांत बडवन टाकीन किंवा खपी त्याचा पिता वेन हा तत्काल स्वगोस गेला. हे
वाटल्यास आकाश व पथश्वी हीं दोन्ही चांदन जनमेजया, असला दष्ट वेन स्वगोस कसा
टाकीन, यांत काडीचा संशय बाळगं नका. * . गेला म्हणशील तर त्याच्या पोटी पथसारखा
याप्रमाणे प्राथना केळी असतांही मोहामळे 'सत्पुत्र निपजल्यामळं. कारण, पुत्र या शब्दाचा
व ग्वामळे उन्मत्त आलेला वेन जेव्हां वाटेवर अथ पुम नामक नरकापासन त्रायते म्हणजे
येईना, तेव्हां त्या महर्षींच्या पायांची आग पितरांना जो राखतो तो, असता आहे; व पृथ
मस्तकाळा गेळी व दपाने फं फं करीत अस- या अथाला अनरूप असा सत्पुत्र असल्यामळे
लल्या त्या महाबलाढ्य वेनाल| त्यांनीं जागच्या : त्याच्या बळान त्याचा पातकीही पिता स्वगोला
जागीं दडपन धरिला, रागाच्या झपाट्यांत ' गेला, असो;पथ जन्मतांच त्याला राज्याभिषक
त्याच्या उजव्या मांडीचे घसळण चालविळे. त॑ करण्यासाठीं चारी दिशांकडन नद्या व समद्र
घ्रसळण चालले असतां एक अतिशय खजा व आपणांजवळील रत्नांचा उपहार घेऊन अंगीं
काळाकडट्ट पुरुष त्या मांडींतन निघन कांपत कांपत येऊन उभे राहिले. त्याचप्रमाण अंगिरस
क्रपींपुढे हात जोडन उभा राहिला. त्याची ती | कळोत्पन्न सवे त्रषि व देव, तसेच स्थावर-
विव्हळ स्थिति पाहन निषीद( खालीं बस ) असं जंगम प्राणी यांसह ञ्रह्मदेवांनी स्वतः येऊन
अत्रिक्रषीने त्याला सांगितलें. या शब्दावरून त्या महातेजस्वी पथळा सवे राजांचाही राजा
त्याला निषाद असें नांव पडलें; व तो पुढें म्हणन प्रजापालनाचे कामीं मधोभिषेक केला
निपादांच्या ( फांसेपारध्यांच्या ) कुलाचा याप्रमाणे मोठमोठाल्या धमेज्ञांनी त्या वेनपुत्र
मख्य झाला. यानंतर वेनाच्या कल्मपापासन | पथची आदिराज्यावर स्थापना केली. तेव्हांपासून
( काळ्याकट्ट पापापासन ) धीवर म्हणजे ' बापाचे कृतीने प्रजाजन जे असंतृष्ट झाले होते ते
मच्छिमार कोळी उप्तन्न झाले. याशिवाय या प्रतापी राजानं आपले अनकूल वतेनान
याद्रीवर राहाणारे मिल, तपार, रंगवून म्हणजे खष कैरून सोडले; व या त्याच्या
तुंबर, वंगरे जाती व जे कोणी अधमेप्रिय प्रजारंजनाने लोक म्हणं लागले क्री, याला
लोक ते वेनापासूनच झालेले असे समजावे.| १ अमिहेप्राथे अभि पाडण्याकारितां घेतलेल्या
एवढे झाले वैरी कषींचा कोप शांत होईना व लांकडांपैकी खालचे
१८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ६
राजा ही संज्ञा सवेथा अन्वेथक आहे. सव गोष्टी केल्या आहेत, कोणती कौर्त मिळविठी
भते त्याच्याशीं इतक्या प्रेमाने व अनकलतेने आहे, हे आम्हांला कांहींच समजत नाहीं. हे
वागत कीं, तो समद्रावरून प्रवास करूं निघाळा ऐकन क्रपि त्यांस म्हणाले की,तुमच म्हणण खरं
असतां त्याला त्रास न पडावा म्हणन समद्र आहे; तर याला अशी यक्ति करा कीं; या
आपसखा बफासारखा घट्ट होऊन त्याला मार्गे पथने मागल्या कल्पांत जीं कृत्यं केलीं होती
त्याचप्रमाणे पवेतही दभंग होऊन मधन तींच याही जन्मांत तो करील, असे ग्रहीत
वाट देत; ध्वजा उभारलेला त्याचा रथ राना- धरूनच तम्ही त्याची स्तांते करावी, असं
वनांतन जाऊं लागला असतां मागात आलेली | आमचे तम्हांस सांगण आहे. मागील कल्पी
क्षषद्धी आपोआप वाटेवेगळीं होत. परंत हा कसा होता; याने काय केल, त्याची
त्याच्या ४वनेचा कधींही भंग होऊं देत नसत. माहिती आम्ही तम्हांला देता, ती ऐका. हा
नांगरल्यावांचनच भमी पिके, नसल्या संकल्पाने पथ पवे कल्पी मोठा बलाढ्य, सत्यवक्ता;
वाटेल त्या तऱ्हेची अन्न सिद्ध होऊन पुढं दानशील, सत्यप्रतिज्ञ, श्रीमान् , विजयी,
येत. सवेच गाडे कामघेनच्या किंमतीच्या क्षमाशील, पराक्रमी, दुष्टांना शासन करणारा,
झाल्या. वृक्षांवरील सवे फुलांच्या पांकळ्या भमेवेत्ता, दयाशील, प्रिय भापण करणारा;
मधाने थबथबत होत्या. याप्रकारे भतमात्र
करणारा, त्राह्मणाप्रेय, सर्त्यानष्ठ, शमी, शांत,
'व्यवहारदक्ष
करणारा, असा होता.
स्वानेदान पथचे साहाय्य करीत असतां त्रह्म-
देवांनी सोमथज्ञ आरंभिला. त्या यज्ञांत सतीच्या
दिवशीं म्हणजे ज्या दिवशीं सोमवल्ली कटन
ळलाकमान्य, इतरांचा सत्कार करणारा, यज्ञयाग
जीव लावन आपल कतव्य
तिचा अंगरस काढावयाचा असतो, त्या दिवशी याप्रमाणे क्रपींनी आज्ञा केल्यावरून
सत नांवाचा पुरुष उत्पन्न झाला; व त्याच त्या सतमागधांनीं त्या पएथराजाचं यथास्थित
यज्ञांत पुढें मागध नांवाचा दसरा एक मोठा स्तोत्र केळे व त्या वेळेपासन कोणत्याही राजानें
ज्ञाता पुरुप उत्पन्न झाला, त्या वेळीं देवे आणि कांहीं स्तुत्य कृत्य केळे असतां सत, मागध,
क्रषि यांनीं त्या दोघां पुरुषांना बोलावन बेदी, म्हणजे भाट लोक येऊन राजाचे गण
सांगितलं कीं, अद्धिमंतांना, तम्ही दसर कांहीं गातात व आशीवाद देऊन जयजयकार करि-
करूं नका; केवळ या पृथराजाची स्तृति करीत तात. असो; त्या स्तृतिकशल सतमागधांची
रहा; व त्याच्या पुण्यकमाचे वणणन गा. ती स्तृति एकन पएथराजा अतिशयच खप झाला
आम्ही तम्हांला या राजाची स्तति गावयास व त्यान त्यांच कामागेरीबद्दल सताळा अनप
सांगतो. त्या स्ततीस हा राजा सवेथा पात्र नांवाचा देश, मगधाला मागध नांवाचा देश
आहे. हे ऐकून सृत-मागध क्रपींना म्हणाले इनाम दिला. हे त्याचे कृत्य पाहून प्रजाजनही
कीं, आम्ही देव आणि क्षि यांना स्ततीने फार संतृष्ट झाले; व मह्षींही म्हणाले की,
खष करण्यास तयार आहो. परंत या राजाचे हा पथ प्रजेला कायमची इनाम, वेतन देऊन
स्तवन करस करावे, त॑ आम्हांला समजत नाहीं. सख देणारा होईल. क्षींचा हा ऑरशीवांद
कारण * याब लक्षण काय व यार्ने काय काय कानीं पडतांच अनेक प्रजाजन गोळा होऊन
१ राजा या शब्दाचा अर्थ प्रजेचे रजन महणजे पॅथूकडे आळे व महर्षींच्या वचनाचा उललेख
करून म्हणाले कीं, हे राजा, तै आम्हांला
प्रजेला सतापत घारणारा अमा आह
१ हरिवंशपवे. | हरिवंश. १९
“नरा ुुुबबब००००५००00लतादटनायााययाचाभााकजाकायााचाकनायका “<< वळ कळ विविकमा अ 00१890ततत तत डाका वजया य. म ननद, 2०
डत
पोटापाण्याची कायमची सोय लावण्यासाठी सांगितली, ती ऐक. बाबारे, अंगीं बळ असले
कांहीं तरी इनाम, वतने करून दे. याप्रमाणे तरी समार न पाहातां अचरटपणा केल्यानें
सवे प्रजाजनांनीं गराडा देऊन त्याळा आग्र- यश येत नसत. कोणतेही गोष्टींत सिद्धि येण
हाची विनती केली, तेव्हां प्रनेचे चिरकल्याण तर सोईच्या रीतीने व विचार पाहून आरंभ
करावयाचा हेतु मनांत धरून तो. बळाढ्य करावा ठागतो. तेव्हां त॑ जर प्रजारक्षणाथ हा
पथराजा बनप्यबाण घेऊन प्रथ्वीच्या मार्गे यत्न चाळविळा आहेस तर ते॑ कशाने साधेल
लागला. त्याच्या पाठलागामळ भमी भयभीत हे प्रथम मनाशीं पहा. मळा ठार करून तर
झाळी व निरुपाय झाला तेव्हां गाडेचे रूप प्रजारलण होण शक्यच नाहीं. हें जर खरे तर
ब्रेऊन सवे धरणीभर सेरावेरा धांवत सटलळी. ' तझाही हेत मिद्ध होत नाहीं आणि माज्ञाही नाश
थही भधनप्य घेऊन तसाच तिचा पाठ- होतो, अस करण्यांत मतलब काणता यापेक्षा तं
पुरावा घेत राहिला. अखेर त्याच्या ! आपला क्रोध आंवरून धर आणि मी तला अन-
भयाने ती ब्रह्मलोकां गेळी,. पण पाहाते कळहोत. बाबार, मी गाय म्हणजे पश अर्से तं
तो. देवांनींही अर्मिक्य अस्ता मोठा , कदाचित् मानीत असलास तरी शास्त्रांत जो
बळाढ्य व मोठा करारी पथराजा, अति तत्र ज्लीवधाचा निपेच सांगितला आहे तो केवळ
व अग्नीप्रमाणे जाज्वल्य असे आण लावलेळें मानवी स्त्रियांपुरता नसन पशापक्ष्यादि नाच
धनप्य घेऊन तेथंही तिच्या पुढ उभाच. त्याच योनींच्या स्त्रियांपयतही त्याची व्याप्ति आहे;
त॑ तेज व त्याचा तो अढळ निश्चय ह पाहन ' शिवाय तं आपणाला पृथ्वीपाल म्हणवितोस
पृथ्वीला असं वाटले काँ, आतां याच्या ताव- त्याअथी तं धर्मोलुंघन करूं नयेस अशी
डींतन आपणास अन्य काणी सोडविणारा | माओ विनंति आहे
नाहीं. तेव्हां ती पथ्वी स्वतः जरी जेळोक्याळा. याप्रमाणें अनेक प्रकारे गोरूप परवीन
पज्य होती तरी आपला मोठेपणा बाजस ठेवन ' केळेला बोध ऐकन तो थोर मनाचा व थमेनिष्ट
हात जोडन पथलाच शरण येऊन म्हणाली ' राजा आपला क्रोध आंबरून पृथ्वीला जे काय
कीं, हे राजा, त॑ मला मारणार, पण स्त्रीवध म्हणाला, तं पुढील अध्यायी आहे
हा धमाला संमत नाहीं व तं आपणास धमज्ञ
म्हणवितोस त्या अथा तुला हे करणें उचित अध्याय सहावा.
नाहीं. दसर, मळा नाहींशी करून तं प्रजा- न
पालन क्स करणार ? कारण मजवरच लोक पुथ्वादाहन,
रहातात व मीच या जगताचे धारणपोषण प्रश म्हणतोः:--हे भरित्रि, त॑ अधर्म
करिते. तेव्हां माझा नाश केल्यास ज्यांचा होईल म्हणन मला सांगतेस, पण माझी
केवार घेऊन तं उठला आहेस त्या प्रजांचाही समजत या कामी काय आहे, ती मी तुला
सत्यानाश होईल हा उघडा हिशेब तुला कसा सांगतो, ऐक. जो कोणी केवळ एका व्यक्तीच्या
कळत नाहीं £ याकरितां तला जर प्रजेच्या हितासाठी-मभ ती व्यक्ति ता. स्वतः आपण
कल्याणाची इच्छा असेळ तर माझा प्राण घेऊं | असो किंवा अन्य कोणी अस्तो-अनेक लोकांचा
नको. तं आपल्याला प्रजेचा पालनवाला म्हण- | जीव घेईल, त्याला पातक किंवा अधमे लागेल
वितोस म्हणने तुला ही खरी गोष्ट समजून । परंतु हे कल्याणि, ज्या एका दुष्टाला मारल्यानं
२० श्रीमन्महाभारत. [ अध्याय १.
अनेक जीव सुखासमाधानानं नांद लागतील । सिद्धींचे योग्य उपाय प्रथम योजन मग आरंभ
अशाचा वध करण्यापासन बारीक मोठें करावा, मग यश हटकन येते. असो; तं मज-
कसलेच पातक लागत नाहीं; उलट दष्टाच्या बर भरंवसा टाकिळा आहेस, त्याअर्थी, हे
वधान जर अनेक लोक सखी होतील, तर धार्मिकश्रेष्ठा, मीच तला एक यक्ति सांगतं
असल्याच्या वधांत पुण्यसंग्रह आहे, असे मी ती ही कीं, तं माझा पृष्ठभाग सम-विषम
समजता; व याच न्यायानं मी माझ्या हजारा आहे तो सवेत्र पाणसळींत येईल असा सम-
हजार प्रजांच्या कल्याणासाठी तला माराव- तळ कर म्हणजे माझ्या ओंटींतन दध
यासच प्रवृत्त झालों आहें. मी केवळ माझ्या गळे असतां ते॑भमीच्या सवे भागांकडे
प्रजेच्या हितासाठी जी गोष्ट करावयास तुला सारखे पोचेल
सांगेन ती न ऐकून जर तूं माझे आज्ञेला' वेशंपायन सांगतातः--पृथ्वीचे त॑वचन
पराड्मुख होशील तर तला बाणाने अशीच ऐकन वेनपुत्र पथ्राजाने आपल्या धन्याचे
ठार करीन. तं मेल्यावर माझ्या प्रजा कोट अग्नाने भडाभड भमीवरील उंचवटे उडवन
राहातील, हं तळा गढ पडळ आहे. पण एकावर एक रतच्ले. त्यामळ कांहीं टकड्यांचे
त्याचंही उत्तर तला सांगतो. मीच स्वतः डोंगर झाले; व या यक्तीने बाकीची पथश्वी
तुझ्याऐवजीं सवेभर विस्तीणे होऊन माझ्या समतल झाली. यापूर्वीच्या मन्वंतरांत म्हणजे
अंगावर प्रजञेचें धारण करीन. ती भ्रांति तुळा चाक्षप मन्वंतराच्या अखेरपर्यंत भामि ही मूळ
नको. तेव्हां तुझ्या धमकीला मी कांही भीत साष्टिधमोनं जशी होती तशीच विषम म्हणजे
नाहीं; पण तूही ज्या अथी आपणास | ठिकठिकाणीं उंचसखल अशी होती, ( अर्था-
धमज्ञ म्हणवितेस त्या अर्थी मी तला आज्ञा तच पाणी सवैत्र पसरू न शकल्यामुळे पिका-
कारेता, ती ऐक; व माझ्या प्रजेला उत्तम प्रकार ऊपणाही यथातथाच असणार. ) व या तिच्या
शावन टे. हे काम करण्याला तं समथंही विषमपणामळंच हलींच्यासारखीच शिस्तवार
आहेस, म्हणून माझी आज्ञा अस्थानी नाहीं. | गांवांची किंवा शहरांची रचना पूर्वकल्पांत
तुझ्या वघाथे धनुप्याला लावलेला हा माझा | नव्हती. धान्यही पुरेसे नव्हतं. गरचरणही
उग्र बाण मी परत घ्यावा असं तझे म्हणणं | तितपतच, शेतीही बेताचीच व व्यापारी दळण
आहे तर ते माझी कन्या होऊन माझे आज्ञेत | वळणही कृताकृतच असे. खऱ्याखोट्याचा
वाग म्हणजे मी हाच बाण आटपून ठेवितो. | विचार तितपतच होता. बरें, मनण्याचे ठिकाणीं
पृथ्वी म्हणते:-तूं सांगतोस त्या सवे गोष्टी, । लोभ किंवा मत्सरही नव्हता. हे अनमेजया,
हे वीरा, मी करीन, याबद्दल खातरी असं दे. परंत सांप्रत हा वेवस्वत मन लागल्यापासन व
परंतु तूं कोणते युक्तीने या प्रजांचें धारण | त्यांतही विशेषतः या पथची कारकीर्द सरू
करूं शकशील ती तोड काढ. शिवाय माझं | झाल्यापासन वर सांगितलेल्या सवे गोष्टी अस्ति
दोहन करावयाचे म्हणतोस तर वत्साशिवाय | त्वांत आल्या; कारण मधील उंचवटे काढून
मला पान्हा सोडतां *येणार' नाहीं, म्हणन या पथने जेव्हां कोसोगागित एकजात ताटा-
दोहनकाढी तूं वत्स कोण लावणार तीही "7९ स्प वजा कडे अस्ता अगराळ मुल साफ
योजना कर. कारण मीं पूर्वी सांगितलेंच आहे करून सपाट जमीन केलो असतां पाणी सर्वभर पोचून
कोणतीही गोष्ट करणं तर तिच्या भूमो सपीक हाळ, हा भावार्थ दिसता
“२५0 0 ण णी प)? 0 २0?) 0? 8 कीला पन
१ हरिवंशपवे. | हरिवंश. २१९
बटा -------:-----“--“«
>>>: ५-----.---५--५॥॥----ना
०० ०० पापाला टपटप
सारखी सपाट जमीन केळी त्या वेळीं प्रजा प्रतापी भतराष्ट्र हा दोग्या होता, यावेळीं निवा-
जनांना आपण एकाच ठिकाणीं जमून एकवट ' लेल्या दुधाच्या म्हणज विषाच्या बळावरच हे
वसति करावी, अशी सहजच बद्धि उत्पन्न नांग व सप इतकाले लट्टू पासले आहेत व इतके
झाली; व तिचे योगानं समृहच समृह एकत्र भयंकर व उग्र झाळे आहेत. यांचें अन्नही
होऊन लहानमोठे प्राम, शहर, नगर, हीं. विप, यांचे वतेनही विपारी, यांच वीयंही
वसली. पथचे पूर्वी प्रजा कोठे रानांतील कंद- विषारी व विषाचच बळावर त॑ जगतात
मलफलांवर कसाबसा गुजारा करी, असं यापुढे असरांनीं या वसंधरेचे दोहन केळे अस
आमचे ऐकिवांत आहे. परंत पथन स्वायंभव ऐकितो. त्यावेळीं त्यांनीं ळोहमय पात्र बेतले
मनला वत्स कल्पन खद्द आपल हातानं होते व शत्नंचा विध्वंस करणारी जी माया
पृथ्वीची धार काढली व त्या योगाने एथ्वीवर . ( कपटाविद्या ) हेच दध त्यांनीं काढिले. यावेळीं
धान्यच धान्य पिकं लागले; त इतके की, अजन . प्रम्हादपुत्र विराचन हा त्यांचा वत्स होता व
देखीळ प्रजा आला तो दिवस याच अन्नावर 'देत्यांचा महाबळादय क्रत्बिज दोन डोक्यांचा
निवोह करते. 'जो मधू तो दोहनकतो होता. ते या मायेच्या
मी असे ऐकिता की, यानतर क्रपींनीही बळावरच अद्यापिही मोठे ठकबाज, आति-
एकदां या वसुंधरचे दोहन केलें, त्यावेळी बलाढ्य व अगाथ चतुराईने यक्त असे आहेत
सोमाला त्यांनीं वत्स केला व अंगिरस पुत्र जो. वत्सा जनमेजया, पक्षांनीही या वसंधरेचे दध
बृहस्पति तो दोग्या झाळा. दब काढण्याचे . काढिळें, त्या वेळचे भांडे कच्च्या मातीचे होत
पात्र छंद म्हणजे वेद होत, व अशा रीतीन 'व दसर््याचे शरीरांत दडन बसणे म्हणजे
ज दुघ प्रात माळ त कवळ अनुपमच हात. | परकायाम्रवशााद गुप्त वद्या हच दूध त्यांना
त॑ कोणते म्हणाल तर तप व शाश्वत ब्रह्म काढिले, त्यावेळीं वेश्रवण हा वत्स होता व
यांची प्राप्ति. त्यावर सव देवांनी पुरंदर इंद्राला; माणिवराचा पिता जो रजतनाभ तो दोहक
पुढे करून सोन्याचे भांड घेऊन पुनर्रापे या होता. हा रजतनाभ मोठा तेजस्वी तीन डो-
महाचे दुध काढल. त्यावेळां इंद्र हा वत्स क्यांचा हाता. यावेळीं संपादन केलेली जी हो
होता व शक्तिमान साविता हा दघ पिळणारा , अतर्धानविधा तिचे बळावर अद्यापिही यक्ष
होता. यावेळीं निघाळेळे दय फारच जोरकस चाळले आहेत. नंतर पिशाच व राक्षसयांनींही
हात व त्यावरच दव अद्याप जगल आहेत. या एथ्वाच दूघ काढल. त्याचा हतू आपल्या
तं दुध म्हणजे देवांचे अम्रत होय. यापुढे संततीचा संतोष करणें हा होता. यावेळीं
अमित पराक्रमी जे पितर यांनीं रुप्याचे भांडं प्रेताचे कपालास्थि हच पात्र होते. दध काढ-
घेऊन या वसंधरेपासन स्वघारूप दघ काढल. णारा रजतनांभच होता; वत्स समालि होता,
यावेळीं सर्यपुत्र प्रतापी यम हा वत्स होता व व रक्त हच दभ. होते या टघाचे बळावर अद्यापि
सवे लोकांचा संहारकतो जो काळ तो दध यक्ष, राक्षस, पिशाच्च, व इतर भते देवांप्रमा
९७ |
काढेणारा होता. यानंतर, मी अस ऐकितो | १ यक्षाचाद' दाया रजतनाभ म्हटले आहे; परंतु
कीं, तक्षकाला वत्स करून व पाढऱ्या भाप | मत्रयपुराण ( अ० १० गो, १२ ) यात प्रतराक्षसात
ळ्याचं भांडं करून नागांनीं व सपानीं विष दोहनकाला “ रोप्यनाभ ' हा दोंग्या दिला आहे,
रूपी दधै काढिलं. यावेळीं ऐरवतकळोन्पन्न
त्यान पनसत्ताचा दोष टळत!
र!
>)
श्रीमन्महामारत.
| अभ्याय ६
गच चेनींत थाटांत राहातात. यापुढे अप्सरांचे |
ताफे बरोबर घेऊन गंधवोनीं कमलपत्रांत
हिचे दूध काढिले, त्यावेळीं चित्ररथगंधवे हा
वत्स होता, व नानाप्रकारचे मधर सगंध हेच
दूध काढले. सयोप्रमाण तेजस्वी, अपरिमित
असो; प्रथने याप्रमाणे ही पएथ्वी साफ
करून तिचे भाग पाडल्या दिवसापासन तिच्या
वर शेकडा हजारां शहरनगरांच्या मालि-
कांच्या मालिका बसल्या. धान्य तर अमोज
उत्पन्न होड लागले, वस वेत्र आनंदाने ती फुळन
बलवान् महात्मा जो गंधवराज सरुचि तो गेळी हे जनमेजया, तो राजश्रेष्ठ पथ॒ असा
त्यांचा टोहनकतो होता. यासाठीं पवतांनीं.
हिचे दघ काढिळ. त दघ कोणते म्हणाल तर
मार्तमान् ओषांथे व नानाविध रत्ने हेच होय
यावेळीं हिमवान् हा वत्म होता. महागिरी
मेरू हा दोहनकता होता. त्यांचे पात्र शिला-
मयच होते व या दोहनामुळें पवत अधिकच
वाढले, हे राजा, असे ऐकितो कीं, याउत्तर
वेळींनीं हिचे दघ काढिळ, त्या वेळीं पानांचेंच पात्र
होते; व दध जे काढलं तं हेच कीं, कोणतीही
वही जळली किंवा कापली असतां पुन्हा अक
रित हाण्याची तिचे ठिकाणीं शाक्ते रहाणं
या वेळीं फलांनीं भरठेला साळ्वृक्ष हा दोहन-
कतो असन पक्ष वृक्ष हा वत्स होता
याप्रमाणें ही वसुंधरा या चराचर
भतांची भारणकती, पोपणकती, पावनकती;,
आधार किंवा आश्रय, रत्नादिकांचे उत्पत्ति-
स्थान, कामधेनृप्रमाग सवे इच्छा पुरविणारी
व सवे प्रकारचे भान्य पिकाविणारी अशी
आहे. हिचा परिघ म्हणजे समद्र होय. हिळा
मेदिनी असंही एक सप्रासिद्ध नांव आह. हे
नांव पडण्याचे कारण अस सांगतात की, मध
कटभ नांवाचे अतिवळाढ्य असे दोन
देत्य होते. त्यांचा मेर
तव्हापासन हहळा मादा अस म्हण ळागल
पृथ राजाजवळ केळेल्या* कराराप्रमाणे या
भूमीने ज्यावेळीं त्याचे कन्यात्व पत्करिळे त्या दंडवत घालावें
वेळेपासन हिला प्रथ्वी असे म्हणं ढागळ,
2 -“- 4४५५0 0“
पपराच झाड,
म्हणजे पाटातील.
चरबी यानं ही भरून गेली म्हणन ज्ञाते पुरुप'
जदोग्ये, जीं जी
असामान्य पराक्रमी होता. प्राणिमात्रानं याला
मस्कार करून याची पजा केलीच पाहिजे
परंतु मोठमोठाले वदवेदांगवेत्ते महाभाग जे
ब्राह्मण यांनीं देखील याला नमस्कार केला
पाहिजे; कारण हा विष्णुरूपच होय. ज्यांना
ज्यांना आपढी गादी कायम राहावी, अशी
इच्छा असेल त्यांनीं देखीळ या प्रतार्पी परथला
नमस्कार केलाच पाहिजे. कारण या भमंडला-
वर्रीळ सवे रानांत पहिळा राजा तो होय
ज्या शर योद्धययांना आपल्याला यद्धांत जय
व्हावा अशी इच्छा असेळ त्यांनी देखील
पथचेंच वंदन केळे पाहिजे. कारण योद्धयां
तीळ देखीळ हा राजा पहिलाच योद्धा होता
हे राजा, या पथचं यश इतके उज्ज्वल आहे
को, जो कोणी यांद्धा या पथ राजाचे नाम
संकीतन करून रणास जाहेळ तो कसलाही
घार संग्राम असळा तरी त्यांतन सग्वरूप पार
पडन नांवाळाकिकास चढेल. वाणिज्यावर
जीविका करणारे जे मोठमोठे धनाढ्य वेश्य
ळोक असतील त्यांनीं देखील पथच्याच पायां
पडावे. कारण पथ हा महायशस्वी असन
प्राणिमात्रालळा उपजीविकेचे सांधन त्यानेच
दिळे आहे; त्याप्रमाणे वरील तीन वणीची सेवा
रणे हाच ज्यांचा धमे आहे व आपले
अत्यत्कृष्ट कल्याण व्हावे अशी ज्यांची इच्छा
आहे, अशा शाद्ध शाद्रांनी देखील यालाच
असो; या निरनिराळ्या दोहन-समयीं जे
€ जीं ५_“.
दुग्ध व जीं ज
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. रं
म-->>र्ऱ>_<<<<>€->>_र्ज्ऱ्>ऱर््ययय्य्ञज्ञ्ज्ड
होतीं तीं ही सवे मीं तळा सांगितळीं. आतां | या सातही मनंतीळ क्रपि, देवगण व मनंची
याहून आणखी मीं तुळा काय सांगावें! जो सेतति हीं मव तळा सांगतो. मर्रीचरि, भगवान
कोणी हे पथचे चरित्र नित्य आरंभापासन अत्रि, अंगिरस;, पुलळह, कत, पुळम्ल्य, व वसिष्ठ
श्रवण करील तो या भमीवर मुळानातवंडांसमह! ह सातही त्रह्मदेवाचे मानस पुत्र हाते. हे
दीघेकाळ आनंदांतराहील राजा, यांशिवाय उत्तरेच्या दिशेला दमरेही
| सात क्रपि होत. तसेच सत्वगणी याम मंज्ञक
अध्याय सातवा टुव व त्यांचे उपजीवी दुसरे देव हे स्वायंभवांत
-:९:-ण होते आणि आम्नित्र, असम्िबाह, मधा; मेधा-
मनुवणेन, तिथि, वस, ज्यातिप्मान्, ग्रतिमान्, हव्य, सवन
जनमजय म्हणता:--ह तपाथना वशपायना, व पुत्र असं ह॒ मनचे महातेजस्वी दहा पुत्र
मळा आपण सवच मन्वेतर. त्यांतील सृष्टीची . होते. हे राजा, याप्रमाणे तळा थोड्यांत प्रथम
उत्पात व लय, संव मनूचा नाव व घत्यक मन्वेतरांचे वणन सांगितले, आतां बसिष्ठाचा
मनूचा कालमयादा, हा संव यथातथ्य एकतावा, पुत्र आव, स्तंब, कायप, प्राण, वृहग्पाते,
अशी माझा फार इच्छा आहे; कारता एवढा उत्त व॒ निश्ववन असे हे सात महात्रत
आपण सावेस्तर सांगा सर्तताप म्वारोचिष मल्वेतरांत होते. असें
वरीपायन म्हणतात:--बाबारे, तूं म्हणतोस वायचे म्हणणे आहे. तपित नांवाचे या मनंत
खरे, परंतु सवही मन्वंतरांचे सविस्तर म्हणजे देव होत. हवित्र, सक्ांत, ज्यात, आपमात,
प्रापर वणन सांगण तर शाकडा वपाना अयस्मय प्राथेत, नभस्य, नभवं उज हे
दुखाळ सागून पुर हाणार नाहा; याकारता तू महापराक्रमी व वीयवान् असे स्वारोचिप मनचे
ते मजपासून सक्षपानच एकण्यास तयार हा. पुत्र होते म्हणन सांगितल आहे. याप्रमाण मीं
पाहळा मनु स्वायभू, दुसरा स्वायाचप, तळा दसरे मन्वेतर सांगितल, आतां मी तिस-
तिसरा उत्तम, चवथा तामस, पाचवा, ऱ्याच वणेन करता त ऐक. वासिष्ठ या संज्ञेने
रवत, सहावा चाक्षप, हे सहा होऊन गेळलळे प्रसिद्ध असलेले वसिष्ठाचे सात पुत्र हे उत्तम
मनु होत. ह कारवश्वरा, साजते जा मनु नाडू मन्वंतरांतीळ स्तताप होत, आतां हे सात पृवाचे
आहे, याला ववस्तत अशी संज्ञा आहे. याचे कोण म्हणशील तर प्वेकल्पीं ऊज नांवाचे
पुढे येणारा तो सावाण मनु, त्याच्यापुढील अत्यंत तेजस्वी जे हिरण्यगर्भाचे पुव तेच या
भात्य, त्याचे पुढील राच्य व यांपुढील चार . जन्मी वसिष्ठाच झाळे. याप्रमाणे तला या
मनंना मेरूसावणीं असे सामान्य नांव आहे. ' मन्बतरांतळे स्ार्पे सांगितले. आतां उत्तम
हे राजा, मीं ज्याप्रमाणे ऐकली होतीं त्या- मनचे दशपल सांगतो. त्यांचीं नांवें :-ईप;
ि तवी ्ि 201 चन
भस हे सवे आले. आता मी पदेष्ट सप्रक्रापे असे ग्हटटक्आह
तचा एक र | |
सात व साप्र . __ २बगाली प्रतोत ह! नांवे आव, स्तव, प्राथ, पह
१ भागवतांत हीं नांवे सावणि, दक्षसावार्ण, जह्म- | स्पात, दत्त, आल, व च्ववन अर्शी दिलो आहेत
सावणि, धर्मसावणि, रुद्रसावर्णि, देवसावणि व इंद्र | ३ मत्स्यपुशणांत हो पर्ढाल चार नांवे आढळत नाहोत
मावाण अज्ली आहत | त्यांत केवळ पहिली लावन आहेत
>*-७-८-->५५-०८५- 00 ण
५0७ पट 70४० हणण कलाच 0टशण शह 0
२४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ७.
ऊ्जे, तनज; मधु, माधव, शाचि, शक्र, सह, असल्यामुळं त्या सर्वास नाडळेय अशी सामान्य
नभस्य व नभ, हे दहा. आतां या मन्वंतरांतील संज्ञा होती. याप्रमाणें ही सहाव्या मन्वंतराची
देव मानवसज्ञक होते. याप्रमाणे तिसरं मन्व- व्यवस्था झाली. आतां सातवा म्हणजे चाल
तर सांगितळे, आतां चवथे मल्ंतर सांगतो, ते. मन ऐक. या मनचे नांव वैवस्वत, आत्रि, भग-
ऐक. काव्य, पथ, अभि, जन्य, धाता; कपी- वानू-वसिष्ठ, महाषकश््यप, गोतम, भरद्वाज;
वान् व अकपीवानू, हे सात चवथ्या म्हणजे | विश्वामित्र व क्रचीक महर्षींचा पुत्र भगवान्
तामस मन्वंतरांतील सप्तर्षि, आतां या मनचे जमदासि. हे सात चाळ मन्वंतरांतील सपतार्प
पुत्रपोत्र पुराणांत सांगितळे आहेत, त्यांपंकी होत. साध्य, रुद्र, विशेदेव, मरुत, वस, आदित्य व
त्याच्या पुत्रांची नांवे तेवढीं तला सांगतो. ती अश्विन्नोदेव असे हे वैवस्वत मनंतील देवगण होत,
हीं:--द्यांते, तपस्य, सतपा, तपोमळ, तपोधन, व इक्ष्वां्कप्रमख मनचे दश पुत्र होते. हे
तपोराते;, अकल्माप, तन्वी, धरन्वी व परंतप; राजा; या मन्वंतरांतील वर जे महातेजस्वी
हीं सवे नांवे अशीं वायंनीं सांगितली आहेत;
तीं मीं तला सांगितलीं. या मनंतील देवगण
सत्यसंज्ञक होते. आतां पांचवे मन्वंतर सांगतो
£॥_ई%
या मलखतराच नाव रवत मन्वतर,यातालसप्त्षांचा
पर्जन्य, सोमपुत्र-ऊध्वबांहु व अत्रिपुत्रसत्य-
सात सप्तार्पि आले. भतरजस नांवाचे
या मनेतील मख्य देव होते; व याच जातीचे
रेम्य व पारिप्रुव संज्ञेचे विशेष देवतागण होते
महार्षि सांगितळे यांचे हजारो तेजम्वी पुत्र-
पात्र या भमंडलावर दाही दिशांना व्यापन
आहेत. यांशिवाय वर जी मर्वेतरं सांगितली
त्यांपकी प्रत्येक मन्वंतरांत लोकांची व्यवस्था
नांवे:--वेदबाह, यदभ्न, वेदशिरा, हिरण्यरोमा,
लावण्याकारेतां व लोकांचे मरक्षण करण्या
कारंतां पवी सांगितलेले जे सात सप्त म्हणजे
एकगपन्नास मरुद्रण ते विद्यमान असतात
व या सात सप्तकांपेकां चार सप्तक म्हणज
'अट्ठावीस मरुटूण प्रतिमन्वंतराच्या अखेरीस
आतां मी तुला त्यांच्या मुलांची नांव सांगता
आपल्या सत्कमबलान मक्त हाठन शाशत
तीं ऐक:-धतिमान्, अव्यय; य॒क्त, तत्त्वदर्शी, 'त्रह्मपदाला जातात. ते वर गेळे म्हणने जे
निरुत्सक, अरण्य, प्रकाश, निर्माह, सत्यवाक दसरे कोणी तपाच्या परिपाकाने त्या योग्य
व कवी; हे दहा. याप्रमाणे हे पांचर्वे मन्वंतर | तेला आलेळे असतात, ते त्यांच जागीं नेमले
सरले. आतां सहावे सांगता त॑ ऐक. भूग, नभ; | जाऊन एकणपन्नास ही ठरीव संख्या पुरी
विवस्वान्ू सुधामा, विरजा, अतिनामा व केली जाते. याचप्रमाणे मार्ग गेढेल्या व सांप्र-
सहिप्ण, हे सहाव्या म्हणजे चाक्षप मर्वं- तच्या मनंतही मरुद्रणांची पतेता होत असते
तरांतील सप्तार्षि झाळे. आतां या मन्वंतरांतील हे कोरवेशवर, याप्रमाणे गेळेली हीं सात मरवं-
देवगण सांगता, आद्य, प्रभत, करभ, प्रथग्माव तरं तुला सांगितलीं. आतां पुढे येणारी तीही
व लेख, हे पांच देवगण होते. हे पांचही महा- सवे तला सांगता. येणाऱ्यांपेकी पांच मनंना
तेजस्वी महात्मे देवगण झंगिरस कषीचे पुत्र सावणे अशी सामान्य संज्ञा आहे. या पांचां-
होत. हे राजा, या ऊउरप्रशते दहा पकीं एक सर्येपुत्र व दुसरे परमेष्ठी प्रजापतीचे
पुत्र होतेव ते न ला नामक स्रीपासून झाले , इद्ष्वाकु, नग, शर्याति, दिष्ट, धष्ट, करूषक, नरे
१ ऊरु, परु, शतद्यम्न, तपस्वी, सत्यव।क, हवि, | प्यंत, परपध्र, नभग व कवि ( भागवत नवमस्कंध अ०
अजिष्द॒त, अतिरात्र, सुसर, व अभिमन्यु,( मत्स्यपुराण.) | पहिला, ) मत्स्यपराणांत हो, नांवं फरकानं आढळतात
बाणा
१ हरिवंशपवे. ] हरिवंश.
पुत्र. हे चाघ्रे दक्षप्रजापतीचे नातू म्हणजे संहिता ब्राह्मणादि वेदभागाचे द्रष्टे व कर्ते क्षि
प्रिया नामक मुळीचे मुलगे. हे मोठे तेजस्वी पुनःपुनः धमाचे कार्य उज्जीवित करतात. या
असून मोठं तप करीत मेसपृष्ठावर राहिळे निरनिराळ्या सप्तपांत कधीं कधीं पहिल्यापेक्षा
असल्यामळे या चोघांस मेरुसावणी असे नांव मागीळ क्रपि वरादि देण्याविषयी अधिक समथ
पडळ आहे. रुचि प्रजापतीचा पुत्र रांच्य हा एक आढळन येतात, त्या अर्था या क्रपींची योग्यता
मन॒ व भतिनामक दिव्य स्त्रीचे ठिकाणीं ठरविण्यांत काळ किंवा वय याचा विचार कर
झालेला रुचीचा पुत्र भोत्य तो एक. याप्रमाणें ण्यांत मळींच अथे नाहीं; ते मवंत्र सारखे,
हे पुढे येणारे सात-हे सवेही मन म्हणजे | हाच याचा उलगडा.
सावर्णांपासन पुढील सवे मोठे तपस्वी असन हे राजा, याप्रमाणें सप्तषषींचा विषय म्पष्ट
त्यांचा काल येईपर्यत ते स्वगीतच असतात. करून सांगितला. आतां भावी सावरणीमनचे
आतां यापुढील मनेत होणाऱ्या सप्तपीचीं पुत्र तळा सांगतो ते ऐक. वरीयान् , अवरीयान्,
नांवे ऐक. राम, व्यास, अत्रिपुत्र-दीप्तिमान् , संमत, प्रतिमान, वस, चारिप्ण, अपि, अधप्ण,
भरद्वाजकलोत्पत्न द्रोणाचा पुत्र महातेजस्वी वाज व समाते हे दहा. आतां मेरुसावणीतील
अश्वत्थामा, गोतमकलोत्पत्न शरद्वानाचा पुत्र पहिल्याचे स्तर्षि सांगतां ते ऐक. पोलस्त्य-
कृप, कशिक-कलोत्पक्ञ गाळव व कऱ्यप- कुळोत्पक्न मेथातिभि, काश्यपकलोत्पन्न वस,
कुलोत्पन्न रुरु, हे सात मनिश्रेष्ठ सत्या मनं- भगकळोत्पक्न जोतिप्मानू, आंगेरसकळोत्पन्न
तील स्पार्प होत. हे सप्तर्षि केवळ त्रह्मदेवाच्या द्यातेमान्, वसिष्ठकलोत्पक्न सवन, अत्रिकलो-
1
तोडीचेच आहेत. सत्कुलोत्पात्ति, तपोऊल, मंत्र-
शास्त्र, व्याकरणशास्त्र, इत्यादिकांतीळ प्राविण्य
या गोष्टींनी त्रह्मलोकांतही त्यांची प्रतिष्ठा
आहे. हे फार निप्कलक असन त्रिकालज्ञानी
आहेत. यांची तपाविषयीं तर फारव ख्याती
आहे. कारण सदा ते तपोनिरत असतात व
ते मोठे मननशीळ आहेत. शिवाय मंत्रन्याक-
रण व अणिमादियोगसिद्धीच्या बलानं त्यांना
सवे कांहीं दिसत. हे संवीत पहिळे अ 'बमाची
रहस्यं यांनीं प्रत्यक्ष अंगीं अनभाविळां आहेत
शिवाय आपआपल्या नांवाच्या गोताचे ते
प्रतेक किंवा मळपुरुप होत. अतां हे जे
एकंदर सर्पा्ष सांगितळे हे कृतादि चतुयेगां
मध्ये पुनःपुनः उत्पन्न होऊन सत्यधमाचे स्वत
अतिआशस्थेने आचरण करून लोकांना वणे व
आश्रम यांच्या वेळोवेळीं मयोदा घालन देतात;
व कालगतीनें जेव्हां जेव्हां धमीला शेथिल्य
येतं तेव्हां तेव्हां यांचेच वंशांत उत्पन्न झालेले
हरिवंश ८-४,
त्पक्न हव्यवाहन व पोलह, हे सात रोहितमरं-
तरांतीळ क्रपि. हे राजा, या मनमध्ये तीनच
देवगण होते. या रोहितसावणीं मनचे म्हणजे
दक्षपुत्राच्या पुत्राचे नऊ मुलगे होते. ते
धष्टकेत, पंचहोत्र, निराकाति, प्रथ,श्रवा, भरि-
द्यम्न, क्रत्रीक; बहत, गय, हे नऊ. दहाव्या
पर्यायामधीळ ढसर््या मनंतील सप्ताप ऐक
पुलहाचा पुर्ज़् हविप्मान्, भगपुत्र सुक्काते,
ज्रेपुत्र आपोर्माति, वसिष्ठपुत्र अष्टम, पुलस्त्यपुत्न
प्रामति, करयपपुत्र नभोग, अंगिरसकुलोत्पन्न
नभस, ह सात. अधिमांगे किंवा उत्तरमा्ग व
घरममार्ग किंवा दक्षिणमार्ग यांचे रक्षणकर्ते असे
मंत्रप्रतिपाचय दोन देवतागण आहेत म्हणन
मागे सांगितले: ते गण या कालचे देव होत
मनसत, उच्नममौजा,* निकषंज, र्वायेवान्,
दातानीक, निरामित्र, वषसेन, जयुद्रथ, भरि-
2... ह्लाायीपणी | शिकाट0ीणणी
१ पुत्र शब्द हाः वशज अशा अथा पष्कळदां
वापरला जातो
२ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ८.
ललााकाना शी ाताचीएण याय
य दी
ययुस्न व सुवची असे हे दहा या मनूतीळ मनु- कश्यपपुत्र अग्नीश्र व पुलस्त्यपुलर भागव; हे
पुत्र, आतां अकराव्या पर्यायांतील तिसऱ्या | अखेरचे सप्तषीं समजावे.
मनूचे सप्तर्षि मी सांगतो, ते मजपासून सम- जो कोणी प्रभातकाळीं उठून या सप्तपींचे
जून घे. कऱ्यपकुलोत्पन्न हविष्मान् , भूगु- --होऊन गेढेल्या व पुढे येणाऱ्या---नाम-
कुलोत्पन्न हविष्मान्, अत्रिकुलोत्पत्न तरुण, |संकीतन करील त्याला सुख, यश व दीघी-
वसिष्ठपुत्र अनघ, ऑगेरसकुलोत्पन्न उदधिष्णा, युष्य हीं प्राप्त होतील.
पुलस्तीपुत्र निश्वर व पुल्हपुत्र अभ्नितेज; हे : असो ; जनमेजया, या शेवटल्या मनेत
सात. या मनूंतील देघांचे तीन गण होते, व देवतांचे गण पांच होतील; व तरंगभीरु, वप्र,
तिन्हीही गणांतील देव हे ब्रह्मदेवाचे पुत्र होते. | तरस्वान्, उग्र, अभिमानी, प्रवीण, जिष्णु,
सेवतक, सुझामी, देवानीक, पुरूद्धह, लेम- सेकरंदन व सजल; हे भोत्य मनेतील मनु-पुत्र,
धन्वा, इढायु, आदश पण्डक व मनु याप्रमाणें हे या मोत्यमनूचा म्हणजे चोटाव्या मनूचा अंमल
नऊजण तृतीयसावर्गीचे पुत; यापुढें चवथ्या | संपला म्हणजे त्याबरोबरच कल्पाचाही शेवट
सावणींचे सर्पा्ष ऐक, वसिष्ठपुत्र ययाति, अत्रि- होतो. याप्रमाणें होऊन गेळेळे व पुढे येणारे
पुत्र सुतपा, अंगेरसपुत्र तपोमूर्ति, कश्यपपुत्र सवे मनु मीं सांगितले.
तपस्वी, पुलस्तीपुत्र तपोशन, पुल्हपुत्र तपो- हे राजा, या चोदा मनूनीं आपल्या पुत्र-
रवि व भ॒गुपुत्र तपोधति; हे सात. या मनृंत पोत्रांसह मिळून ही अनेक ग्रामनगरांनीं
पांच देवगण होतील, व ते सवेही ञह्मदेवाचे भरलेली व समुद्रापर्यंत पसरलेली अफाट पृथ्वी
मानसपुत्र असतील, देववायु, अदूर, देवश्रेष्ठ, हिचे पुरापूर सहस्र युर्गेपयंत आपल्या तपो-
विदूरथ, मित्रवान्, मि्देव, मित्रसेन, मित्र- बलाने परिपालन करावे, व आपआपला काल
कृत; मित्रजाहु आणि सुवर्ची, हे बाराव्या | पुरा झाला की, आपण ल्यास जावे, अशी
मनंतीळ मनपुत्र होतील. यानंतर येणाऱ्या | परमेश्वराची कायमची योजना आहे.
तेराव्या पर्यायांतील मनूचे सप्तर्षि ऐक. आंगेरा- मोरया
पुत्र धरतिमान्, पुलस्तिपुत्र हन्यप, पुलहपुत्र अध्याय आठवा.
तत्वदर्शी, भगुपुत्र निरुत्सुक, अत्रिपुत्र निष्प्र- --:०:-य
कंप, कश्यपपुत्र निर्मोह व वसिष्ठपुत्र मुतपा; मन्वेतरगणना,
हे सात. या मनत देवतांचे तीनच गण होतील, | जममेजय म्हणतो:--हे_ महाबुद्धिमंता
असें अह्मदेवाने सांगन ठेविळें आहे, या | वरापायना, मळा आपण मन्वंतर, युगे व ब्रह्म-
तेराव्या म्नृतील जे मनुपुत्र होतील, ते सु्चांचे देवाचा देव या सर्वाच्या कालगणनेचे प्रमाण
पुत्र असें समजावें. यांचीं नांवे:--चित्रसेन, कसकते, ते कृपा करून सांगावे.
विचित्र, नय, धर्मभत, धत, सुनेत, क्षत्रवद्धि, वैशंपायन सांगतातः:--हे अरिमदेना;
सुतपा, निभेय व दृढ; हे तेराव्या अथवा होकिकांत मनुष्यांचे कालगणनेचे अत्यत श्रेष्ठ
रोच्य मन्वंतरांतील मनुझत्, आतां चोदाव्या | किंवा निर्विवाद माप किंवा मान म्हटलं.म्हणजे
पर्यायांतील, म्हणजे भोत्यमन्वंतरांतील सर्तार्षि,| । मुळात : इत्ये ते नामतोतीताः ' असा पाठ आहे,
१ तपन जातवाह, अंगेरसपुत्र शुचि, अत्रि- परतु त्याचे ठिकाणी “ इल्येते$नागतातीताः ' असा पाठ
पुत युक्त, वसिष्ठपुत्र शुक्र, पुलहपृत॑ अजित, । पाहिजे. एरबीं समंजस अर्थ होत नाही.
१ हरिवंशपवे, ] हरिवंश. २७
सयांच्या नित्य गतागतानं उत्पन्न होणारा | अहोरात्र; अथवा आपल्या माणसांचा एक
अहोरात्रीचा काळ हे. होय. हेच सप्रसिद्ध महिना म्हणजे पितरांचा एक दिवस असे
प्रमाण घेऊन मी तुळा कल्प, युग, 'काळवेत्त समजतात. या दोन पक्षांतील जो
ब्रह्मदेवाचा दिवस या सवोचा हिशोब सांगतो. कृप्णपक्ष तो त्यांचा दिवस व आपला गुक्कपक्ष
प्रथमारंभी काळमापनाचे अत्यंत अल्प व ती त्यांची रात्र; व म्हणनच, हे राजा, पितश्राद्ध
सवीत सहज माप म्हटलं म्हणजे डोळ्याचे ( महाळ्यादि ) आपल्या कृष्णपक्षांत म्हणजे
पापणीची उघडझांप होण्याला जो काढ लागतो. पितरांच्या दिवसकाळांतच करावे लागतात
तो होय.या कालाला शास्त्रांत निमेपष असे म्हण- | आतां वर सांगितठल्या मनुप्यांच्या कालगण-
तात. तेव्हां निमप हे कालमापनाचें टथतम- तीन जो एक संवत्सराचा काळ तेवढ्याने
दिवस व दक्षिणायन ती रात्र, असे
त्याला एक काष्ठा अस म्हणतात. अशा तीस कालाचे रहस्यजाणते जे ज्ञाते त्यांचें मत
काष्ठांची एक कला होते. अशा तीस कळांचा आहे. हे देवांच्या दिवसाचे मान सांगितले
एक मुहूते होतो व अशा तीस मुहूतीचें एक अशा मानानं देवांची दहा वर्षे झाली म्हणजे
अहोरात्र होते, असे ज्ञात लोक मानतात. एक मनर्चे एक अहोरात्र होते. अशीं दहा अहो
अहोरात्र म्हणजे चेद्रसयीची देनंदिन गतीची रात्र आढी म्हणजे मनचे मापाचा एक पक्ष
एक फेरी झाली. हे आहोरात्राचें कालमान झाला. असे दहा पक्ष झाले म्हणजे मनूच्या
विशेषतः मेरूच्या म्हणजे विपूर्ववृत्ताच्या मापाचा एक मास होतो. असे बारा महिने
आसपासचे जे प्रदेश आहेत त्यांत लाग पडते. ' झाळे म्हणजे एक क्रतु होतो, असं तज्ज्ञांचे मत
अशीं पंधरा अहोरात्रे लोटलीं म्हणजे त्याला. आहे. अशा तीन क्रतृंने एक अयन होतं १
पक्ष म्हणतात. अशा दोन पक्षांच्या कालाळा | अशा दोन अयनांचा एक संवत्सर होतो. या
मास असे म्हणतात. असे दोन मास लोटले मानाची चार हजार वर्षे गेठीं म्हणने कृत
म्हणजे एक क्रत॒ होतो; तीन कतंचे एक यंगाचा काल पूण होता, व अशा चारशे
अयन होते; व अशा दोन अयनांचें एक वर्षे वपीचा संध्याकाळ होतो, व इतकींच म्हणज
होते; आणि वषातील या दोन अयनांपैकीं चारशे वर्षे संध्यांश असतो. ही कृत
एकाळा दसिणायन व टसऱ्याला उत्तरायण यगाची व्यवस्था झाली. लेतायुगाचा काल
अशी संज्ञा गणितशास्त्राचे रहस्य जाणणा- मनच्या तीन सह्रवर्षे असतो. या युगाचा
र््यांनीं दिळी आहे | संध्याकाळ तीनशे वर्षेपर्यंत व पुनः तितकीच
या वर दिलेल्या मानानं दोन पक्षांनी यक्त | वर्षे संध्यांश असतो. याच हिशोबाने दोन सहस
जो एक मास म्हणजे महिना ते पितरांचे एक वपाचें द्वापरयुग मानळे आहे. याचा संध्या-
निर काळ याच मानाने दोनशे वप मानेला
१ अर्मरकाशांत हे प्रमाण 'अष्टादशानिमपास्तु काष्ठा आहे व संध्यांश म्हणजे यगाचा अंतकाल
असं दिल आद्वे; परंतु विष्णुप्राणांत “ काष्टा निमेपा 207111.
दश पंचच ” असंच आह. १ एक युग संपून दुमरें आरनिण्याचे मध्यंतरी
२ असें म्हणुण्याचें कारण भरवांकर्डाल दिवसराखीची | होणारा जळ काल त्याला साधकाल मयवा सध्या
मयांदा फार दीध आहे, हें सवेश्र्तच आहे, काल म्हणतात,
२८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ८.
हा ही दोनशंच वर्षे मानिला आहे. याच हिशो- युगांचा समग्र इतिहास मीं तुला सांगितला
बाने कलीची मयोदा ज्ञात्यांनी एक सहस्र वर्षे प्रत्येक मरवतरांत मार्गे सांगितलेलं कृतत्रेतादि
गाणिली आहे; व याचा संधिकाल या मानाच्या यगचतुष्क यावयाचॅच. असले हेचोदा मन मीं
शंभर वषांचा असतो, व तितक्याच वर्षोचा तला सां..तले. यांच्या संकीतनाने यश वाढतं
संध्यांश असतो. याप्रमाणं हीं यंग मिळन कारण पुराणासहित वेदांतही हे सवे मन मोठे
एकंदर्रीत बाराहजार वर्षांची गणती सांगितली | समथ प्रजापालक झाले व यांचे कीतनांन धन्यता
आहे. आतां ह्याच दिव्य म्हणजे देवांच्या प्राप्त हाते; असे सांगितलें आहे. एका मन्वंतराची
कालमापनपद्धतीच्या हिशोबाने तुला युगांचे अखेर येऊं लागळी म्हणजे सृष्टीचा संहार होऊं
गागित सांगतो, त॑ ऐक, कृत, त्रेता, द्वापर व लागतो व संहार पणे झाला म्हणजे कांही
काळे या चार युगांचे एक युग किंवा महायुग ' काळाने पुनरुत्पात्ते चाल होते. संहार व पुन-
होतं. अशा एका यगाची म्हणजे महायगाची ' रुत्पात्ति यांच्या मध्ये जो शांततचा काळ अस
सत्तरपट्ट केली असतां जो काल होतो, तेव- तो त्यावेळी सष्टित्रह्मांत लीन असतेव त्या ब्रह्माचे
ढ्याळा गणितज्ञान्यांनी मन्वंतर अशी संज्ञा वर्णन मीं शंभर वर्षे मोडली तरी देखील माजे
दिली आहे. मार्ग ज॑ अयन सांगितले आहे तही हातन होणे शक्य नाहीं. दर मनला जी प्रजा
याच मापाचे व अशीं अयन दक्षिण व उत्तर म्हणजे जरायजादि चतुविध सष्टि उत्पन्न होते
मिळन दोन आहेत; व याला अयन असं माप तिचा संहार मन्वेतरांतच चाळ असतो. मात्र
पडण्याचे कारण, अयन या शब्दाचा मुख्याथ त्या संहारांत त्या मरवंतराचे रक्षक म्हणन
गमन किंवा गति असा आहे. यामुळे मनचे जे देव व सर्पताप निमीण केलेले असतात ते
एक अयन होणे म्हणजे मनचा अंत किंवा लय पावत नाहींत. ते आपल्या त्रह्मचयाने
लय होणें असाच आहे. एक मन॒ लय पावला 'विद्वत्तेनें व तपोबळाने तसेच कायम रहातात
म्हणजे दसरा प्रकट हातो, तोही तितकाच परंत हजार यर्गे जव्हां पुरी होतात तेव्हां
काळ राहातो. याप्रमाणे अनेक मन॒ ळोटतात कल्पाचा नि:शेष अंत होतो. या वेळीं म्हणजे
तेव्हां त्रह्मदेवाचा एक संवत्सर होतो. आतां ! कल्पांती चराचर सवे भते द्वादश आदित्यांच्या
अनेक म्हणन जे मोघम सांगितले, त्यांचा तेजाने जळन खाक होऊन आदित्यांच्या
बरोबर हिशोब दहा हजार मन्वंतर म्हणजे रूपाला मिळतात, व ते आदित्य अह्माला पुढे
एक अहोरात्र असा ज्ञात्यांनी केला आहे. करून सवे संहारकतो, शक्तिमान, सर्वातन्यापी
अथांतू यांतीळ निम्मे काळ दिवसाचा व निम्मे कल्पाकल्पाला न्हा पुन्हा भतसाष्टे
काल रात्रीचा, ब्रह्मदेवाचा जो दिवस म्हणन निर्माण करणारा, अव्यक्त, सनातन व तेजो
सांगितला त्यालाच कल्प अशी संज्ञा आहे. मय जो अखिलजगत्खपष्टा परमात्मा नारायण
आतां सहस्रयगांची जी ज्ञात्यांनीं रात्र सांगि- त्यांत लीन होतात. नंतर सवेत्र एकच जलमय
तठी ती चाळ झाली असतां ही एबी तिच्या- होऊन जात व रात्र सरू होते. ही रात्र सरू
वरील पवेत; वृक्ष व अरण्ये, यांसह पाण्यांत झाली म्हणजे ह॑ अखिल ब्रह्मांड त्रह्मदेवाची
बुडून रहाते. अशी सहस्र य॒गांची रात्र सहस्र व्पेपयेत नारायणाच्या उदरांत झोंप
लोटली म्हणजे ब्रह्मदेवाचे एक अहोरात्र घेत स्वस्थ पडत. हा जो निद्रेचा काठ यालाच
होते व एका कल्पाचाही शेवट होतो. असल्या रात्री अशी संज्ञा दिळी आहे. *या काली
१ हरिवंशपवे. | हरिवश. २९
पितामह अरह्मदेव योगनिद्रेंत गक असतात. मग | रात्र संपली कीं, पुनरत्पत्ति करतो. हा
अशीही सहस्रयुगमानाची रात संपली म्हणजे चाळा पुनःपुन्हा चालूच आहे. मात्र, हे भरत-
सवे लोकांचे आजोबा जे भगवान् ब्रह्मदेव ते श्रेष्ठा, प्रत्यक कल्पांत जे काणी देव, मनष्य
जागे होतात व पुन्हा सृष्टि करावी अशी किंवा क्रषि आपल्या शुद्धाचरणाने देहात्म-
त्यांचे मनांत इच्छा उत्पन्न होऊन ते पन्हा अश्धित्यागपवेक सनातन ब्रह्माशीं एकभाव पाव-
सृष्टीच्या उद्योगाला लागतात. उद्योगाला लागळे तात; ते मात या पुनःसृष्टींच्या तडाक्यांत
म्हणजे सष्टि कोणत्या रीतीनं करावी वगरे सांपडत नाहींत, ते कायमचे मक्त होतात
गोष्टींबद्दलची पूवकल्पांतीळ स्मति त्यांना उप. सव देवाधिदेव, सवे शक्तिमान , सर्वात्मा हरि
स्थित होते. पूवी काय काय गोष्टी घडल्या, याचीं स्थळ आणि सक्ष्म अशीं दोन रूपे
आपण सृष्टीचे कामी कसकसा यत्न केला होता, | आहेत. त्यांतील सांप्रत चाल असठेला वेवस्वत
ब्रह्मांडांतीड सयादिदेव व पिंडांतील किंवा प्राणि- मन हा त्याच्याच तेजाचा अंश स्थल रूपाने
मात्रांच्या देहांतीळ नेत्रादि इंद्रियगोळ यांची प्रकट झाला असल्यामुळे व ज्या वृप्णिवशांत
योजना कसकशी व कोठे होती, या सव गोष्टींची |सवे असरांचा नाश करून सवे लोकांचे हित
याडा आठवण होते, व ते पहिल्या नमन्या- करण्याच्या संकल्पानं परमात्मा हरि स्वत
वर साष्टि रंचे लागतात. मात्र वस्तंच्या आह्य प्रकट झाला त्या वृप्णिकलाची हकीकत
स्वरूपांत कधीं कधीं थोडा फेर दिसण्यांत तुझ्या प्रश्नास्तव मळा सांगणं प्राप्त झाळ अस
येतो. सृष्टीच्या उद्योगाला ब्रह्मदेव लागला ल्याने व या वृष्णिकलाची पवेपीठका
म्हणजे पर्वी कल्पांती द्वादशादित्यांच्या किर- सांगण्याच्या संबंधांत प्रस्तत चाळ असलेल्या
णांनीं जीं भते दग्ध झालीं होतीं म्हणन सांगि- ववस्वत मनचा उलेख करण्याचे ओघरास आल्या-
तळे तीं सवे देव, क्रि, यक्ष, गंधव, पिशाच, | मुळ या वेवस्वत मनचे वृत्त मी तला थोडेसे
उरग व राक्षस यांसह यगारंभाला जन्मास विस्तारानं सांगणार आहे
येतात. हेमतादि सवे क्रतंचे शीतोप्णादि भाव शा
त्या त्या क्ुतंत परवाच्या ठरावाप्रमाणच पुन्हा अध्याय नववा,
उत्पन्न होतात, व ब्रह्मदेवाच्या रात्रींत म्हणजे -70:-ण
ठ्यकालांतही पूर्वकल्पांतील ल्यकालच्या स्वरू--. _ द्वादश आदित्यांची उत्पत्ति
पानच वस्तमात्र लीन असते. रात्र सरली म्हण-. वेशंपायन सांगतात:---दक्षकन्या अदिति
जे प्रजाकता ब्रह्मदेव परमात्म्याच्या उदरांतन हित्रे ठिकाणीं कर्यपापासन विवस्वान हा उत्पन्न
बाहेर येऊन वर सांगितल्याप्रमाणे सहखयगांचा आला. त्वष्ट्याची कन्या जी मोठी रागीट
दिवस करून त्या अवकाशांत क्रमाक्रमाने अप्तन सव त्रलोक्यातसरण या नांवाने प्रर्यात
ववतू सृष्टिरचना करितो; व कालाच्या होती, ती या विवस्वानाची भाया झाली. या
संख्येचे व विभागाचे त्याला परिपण ज्ञान अस- कुळांत हिचे नांव संज्ञा असे ठेविले होतं. ही
ल्यामळें दिवसाची मयोदा भरतांच सहस्रर्यगांची संज्ञा जातीचीच मोठी रूपवान व तपस्वी
राल निमोण करून प्रजेचा पुन्हा सहार करतो. असन हां उमदीचे भरांत असल्यौमुळ तिला
- 1... -_________--“--"क्सप्पा- तो तापदुयक पातं रुपना. कारण त्याच्या
१ सूय़ाचद्रमसा भाता यथापूवमकल्पयतू, श्रांत. अत्यत तेजामुळे त्या कोमल व संदर स्त्रीचे
३० श्रीमन्महाभारत. अध्याय ९.
अवयव ठिकठिकाणीं भाजून तिच्या रूपाचा 'कारण ही संज्ञा जादूंत मोठी प्रवीण होती
बिघाड होत चालला, यामळे ती त्याच्यावर निमोण करतांच ती तिची छाया हात जोडन
संतुष्ट नव्हती. या विवस्वानालाच मा्तेड असेही 'संज्ञेपुढ॑ उभी राहून म्हणाली, शुचिस्मिते
नांव होते. हे पडण्याचे कारण असं झालं कीं, मीं काय करावं हे मला सांग. हे संदरि,
याचे खेपेस याची आडे अदिति ही गरोदर तुझ्या सवेथा आज्ञेत आहे; करितां मी तझी
असतां बट भिक्षेसाठी तिचे दारांत आला. काय कामगिरी करूं त मला सांग. '
परंत, ग्भभाराने तिचे पाऊल मंदावल्यामुळे संज्ञा म्हणते:---हे सवर्णे, देव तज्ञ कल्याण
तिला झपदिशीं जाऊन भिक्षा घालतां आली करो. मी आतां माझ्या बापाचे घरीं जाते व
नाहीं. त्यायोगाने बुधानं रागावून तिला शाप | तूं ह्या माझे घरांत मनांत कांहीं एक किंतु न
दिला कीं, हा तुझा “ अण्ड ” म्हणजे गभ आणितां माझे जागीं रहा. हे दोन माज्ञे
मृत होईल.' त्यावरून अदितीला आपला मल्गे आहेत व सरेखशी दिसते आहे, ही
अण्ड मृत आहे अर्स भासून त्या गभोला पुटे माझी मलगी आहे. या तिन्ही मलांना तं
मृतांड म्हणज मातेड अस नाव पडल. शाप माह्षेचप्रमाणे जीव लावन वागीव; व मीं योजि-
असून हा गभ जिवंत कसा उपजला म्हणशील | लेली यक्ति ही भगवान मातंडाला कांहीं झालं
र अदितीचा मतो जो कश्यप त्याने स्वस्रीला तरी सांग नको
बुधाने दिलेला शाप ऐकतांच तिची दया येऊन
:.__. ठाया उत्त --हेदे ग्व
आपल्या तपोबलाने ता शाप द्र कला, व हा या उत्तर करिते:--हे दोवे, तूं खशाल
!, आप ऱ्व ज़
अण्डांत मत नाहीं असे प्रेमार्न तिळा म्हणाला ह जा . । डी सा
तेव्हांपासन त्या गभोचे मातेड हेंच नांव पडलं प
असो: आपल्यापेक्षा अत्यंत तेजस्वी अशा त्या कडी वणाठा आसडा व तो 10
बिवस्वानाची संगती त्या कोमळ स्त्रीला अतीच ह त अथवा 00 कय घ् र त
असह्य होऊं लागली. कारण हा विवस्वान मिळून रहस्यभेद करणार नाही, ही
म्हणजे तिन्ही लोकांना नित्य तापवन सोडणारा खात्री ठेव
जो सये तोच होय. तथापि अशाच्याही संग-| वेशंपायन सांगतात:--ठायेचे हे आश्रा-
तीत त्या संत्तेला तीन अपत्ये झाली. त्यांपैकी सन घेऊन व तिला जपन वागण्याविषयीं पुन
पाहिळे गभीपासन वेवस्वत मन॒ हा जन्मला. पुनरपि बजावळें असतां तुझ्या शब्दाबाहेर मी
यालाच प्रजापति, श्राद्धदेव असंही म्हणतात, तिळभर जाणार नाहीं असं तिने दिळेळे वचन
व दसरे खेपेला जळच झाल; त्यांत एक मलगा घेऊन ती बिचारी संज्ञा लाजत लाजतच बापा-
व एक मलगी अशीं अपत्ये होतीं. मळाचे नांव कडे गेली. परंतु न बोलावितां नवऱ्याच्या
यम व मलीरचे नांव यमना. येथपर्यंत संज्ञेने घरून उठन ती आपले घरी आली, हे पाहा
भत्यीबरोबर कसेबसे दिवल्ल काढले; परंत जवळ तांच बापार्ने तिची निभत्सेंना करून तू आलीस
जातां भाजन काढणारे त्याचे त॑ द्वाड रूप तशी आपल्या नवऱ्याच्या घरीं चालती हो,
तिळा आवडेना व सोसेहीना. तेव्हां रूपाने म्हणन पुनःपुनः तिला निक्षून सांगितले
हुबेहूब आपल्यासारखी अशी लिन सवणी बापाकडे डाळ शिनेना तेव्हां आपले खरे रूप
नांवाची आपली प्रतिच्छाया उत्पन्न केळी. ! ढपवन व घोडीरचे कृत्रिम रूप घेऊन ती
९ ६
१ हरिवंशपवे. हरिवंश ३१
सुंदरी उत्तर कुरुप्देशांत जाऊन तेथे गवत | बोलूं नये; पण एका अर्था मी बोललो यांत माझा
चरत राहिली ,तरी अपराध काय £ आपणच न्याय सांगा की,
इकडे तिने आपले ठिकाणीं उभी करून आई म्हटली म्हणजे तिन सर्व मलांशीं सारखे
ठेविलेली जी तिची छाया ती आपळी पहिली प्रेमाने वागावें कीं नाहीं! परत ही आमची
स्री संज्ञाच आहे असे समजन तिच्याशी आदित्य आई आमचेकडे पाहातही नाहीं, पण आमचा
हा पवेवतू संबध ठेवीत असतां त्याचेपासन जो धाकटा भाऊ आहे त्याचे सगळे थाटमाट
तिळा आदित्यासमान एक पुत्र झाला. हे करीत असते. ही गोष्ट आम्हांला कशी रुचावी
जनंमेजया, हा पुत्र याचा सापत्न वडीळ बंधु तेव्हां रागाचे तडाक्यांत मीं पाय उचळला खरा,
जो वेवस्वत मनु त्याच्याशीं दिसण्यांत हुबेहून नाहीं म्हणत नाहीं; परंतु, उचळला मात्र,
सारखा असल्यामुळें त्याळा सावणे अशी संज्ञा तिच्या देहावर मारिला नाहीं. बाकी हंही
पडली, व हाच पुढे सावणेमन या नांवाने मन करणे योग्य नव्हे खरे, परंतु पोरपणाने किंवा
होईल. यानंतर त्या छायेला आदित्यापासन 'मर्खेपणाने मजकडून ही गोष्ट झाली, इकडे लक्ष
दुसरा एक पुत्र झाला. त्यांचे नांव शनेश्वर. देऊन वास्तविक तिनं मला क्षमा केली पाहिजे
या छायारूप संज्ञेला जेव्हां स्वतःचे दोन होती. परंत त॑ कांही न कारेतां ती मला
पुत्र झाले तेव्हांपासून पहिल्या म्ांपेक्षां या म्हणाली, ' पोरा, मी तुझी आई अथीत् मी
मलांवर ती अधिक प्रेम करुं लागली. ही गोष्ट तुला देवाप्रमाणे वंद्य असं असतां तू
पाहिल्यांतील वडील जो वंवस्वतमन त्यान सहन , आपली मयोदा उलंघन ज्या अथी हा मजवर
केळी; परंत त्याचा धाकटा भाऊ जो यम, तो पाय उचलिलास त्या अथी हा गळून
सहन करीना. कांहीं आंगचे पोरपणाने, कांहीं पडेल, यांत अंतर व्हायचे नाहीं. ' तर
संतापाने व कांहीं पुढें मोठा अनर्थ ओढवा- बाबा, तुम्हींच सांगा कीं, एकवेळ पोर वाईट
वयाचा होता त्या योगाने यमाळा तशी होऊं शकेल. कारण किती झालें तरी पोरच ते
बाद्धे होऊन त्यानें था भेदभावाबद्दल संत्ते- परंतु माता कधीं कुमाता होईल काय : हे तपस्वि-
ची सडकन खरडपट्टी काढली, व तिला तेबीही श्रेष्ठा, परंत माझ्या जन्मदात्रीनच मला शाप
दिळी. पण हे संज्ञेला कसे खपारवे व काय दिला आहे, ही गोष्ट आपण ध्यानांत ध्या;
म्हणन खपारवे ? ते बोलणे तिचे जिवाला फारच आपल्या कृपाबलान तरी हा माझा पाय गळून
झोंबळे व संतापन जाऊन तिने यमाला तत्काल न पडेल असे करा.
शाप दिला कीं, 'त॑ जी ही मजवर मला लाथ. विवस्वान् ( सूये ) म्हणतो --जेटा;
मारण्यासाठी तंगडी उचठली आहेस ही गळन तुझ्यासारख्या सत्यवादी व धमेवेत्त्या मुळा-
पडेल, असा तिने जेव्हां ताडकन शाप दिला, ला ज्या अर्थी इतका क्रोध आला त्या अथा
तेव्हां सज्ञेचा हा शाप ऐकन यमाचेंही मन फार या कामांत कांही तरी मोठंच गूढ असल
उदास झाले, व तिचे ते शब्द त्याला सारखे टोचीत पाहिजे. एरवी आइ मुळाला असता शाप देईल
राहिठे, अशा स्थितीत तो बापाकडे जाऊन हात असे होणें नाहीं. आतां तूं शाप दूर व्हावा
जोडन दीनवाणीरने झालेली सर्वे हकीकत । म्हणन म्हणतोस परंतु तुझ्या आईचे " शब्द
बापाला सांगन म्हणाला, 'आपण तरी कृपा करून |मला फिरवितां येत नाहींत. तथापि मी तिचि
हा आईने दिलेला शाप दर करा. मी आईला | शब्दाला कायम राखून इतकीच तडजोड करितो
१२ श्रीमनमहाभारत. [ अध्याय ९,
परंत माझी मलगी तला सोडन गेली यांत
तिचा तिळभरही दोष नाहीं. काय करील
बिचारी ! तकु हे रूप म्हणजे नसता
आगीचा लोळ. हा एक तर तिचे डोळ्याला
गोड दिसत नाहीं; दुसरें, तिच्या शरीराला तो
सहन होत नाहीं. तेव्हां निरुपायास्तत तला
सोडन ती निघाली. पण निघाली म्हणन तिने
काडीभरही गेरवतेन केले नाही. आजच तुला
तुझी ती स्त्री धरोडीचें रूप घेऊन उत्तर कुरु
प्रदेशांतील हिरव्यागार कुरणांत फिरतांना दृष्टीस
पडेल, तेथे तिची स्थिति पाहिली असतां तिचे
आचरण फारच पवित्र असन ती सदेव तपश्च-
असे कां असावे ते मला फोडन सांग. ” येत निमम़्न आहे, असे तला दिसेल. बापडी
सयोनें असे तिला खोदन विचारले. परंतु, खरी केवळ पिकली पार्ने खाऊन असल्यामळे अत्यंत
गोष्ट सांगणे तिळा इष्ट नसल्यामळे ती टाळा- दीन व रोड होऊन गेटी आहे; व तर्जाविरहित
टाळ करूं लागली व खरे कांहीं सांगेना. अशी अन्य पुरुप तिला पाहाणे नसल्यामळें माथ्यावर
स्थिति झाली त्यावेळी सयोने समाधि जटा वाढवन पणे त्रह्मचयाने ती रहात आहे
लावली व योगबलानं खरा प्रकार काय आहे, ऐनयोवनांत पातिविरह सोसावा लागल्याने
तो ध्यानांत आणिला; आणि झालेली लबाडी बिचारी हत्तीच्या सांडेच्या तडाक््यांत सांपड-
घ्यानांत येतांच तिळा शाप देऊन नाहींशी लेल्या सुकमार पश्चिनीप्रमाणे हेराण होऊन गेली
करण्याच्या बेतांत येऊन त्याने त्वेपाने तिचा ' आहे, तथापि इतकी दशा झाली असतांही तिनं
जचडा धारेला. नवरा इतक्या बाणीवर तिळभर अमार्गी पाऊल ठेविळे नाहीं, यास्तव
आलेला पाहून व तो माझे केश घरी तो. ती सवांच्या स्तुतीस पात्र आहे. तिनें आपले
कीं, तिन तुझा पाय गळून पडेल म्हणून म्हटलें
आहे तो गळन म्हणजे हाडासकट सबंध तटन
भडईवर न पडतां त्याचे मांस किडे पडम सडन
भडेवर पडेल, म्हणजे या यक्तीने तज्ञे आईचा-
ही शब्द खरा झालासा होऊन तुझाही
कायमचा घात न होतां त॑ सखी होशील. म्हणजे
तिचा शापही पुरा झाळा व तंही बचावलास
याप्रमाणे यमाची समजत काढन आदित्य
संज्ञेकडे गेळा व तिला म्हणाला, ': अग, सवे
मळे तझींच; खरं पाहातां तझे साऱ्यांवर-
च॒ सारखं प्रेम असावे, परंत पाहावे तों
तज्े प्रेमांत वारंवार विषमपणा आढळन येतो;
टटॉसश-लॉशशिपशिनशिनिसिनॅपि? नि"? १0 ?00000000?ा-..--0062______________________
मी बालणार नाहा. असं आपण ज संज्ञेला
वचन दिलं होते त्याची मयोदा झाली असं
पाहून, छायेनं अधिक टाळाटाळ न कारितां
सयोला अक्षरशः कच्ची हकीकत होती तशी
सांगितली. तिचे मखांतन ती हकीकत कानीं
येतांच विवस्वान् क्रोधाचे आवेशांत तडक
त्वष्ट्याकडे चालता झाला. पण त्याला पाहातांच
त्वष्ट्याने तत्काल त्याच्या योग्यतनरूप त्याच
प॒जन करून, व हा आता संतापाने आपणास
जाळन टाकणार असा रंग दिसतांच मोठ्या यक्ती-
न त्याची समजत काढन त्याला शांत केले. त्वश
म्हणाळा, “हे विवस्वाना, तुला तसें वाटत खरे,
वेतेन इतके शद्ध कसे राखळ म्हणशील तर,
हे किरणनाथा, तिने योगाचा आश्रय केळा
असन तिचे योगसामथ्यही फार वाढलं आहे
असो; एतावता माझी मलगी तझ्या संगती
राहाण्यास धमेतः नाकबल नाहीं, परंतु तुझ्या
या विक्राळ रूपापुढें तिचा उपाय चाळत
नाहीं. या कामीं मळा एक उपाय सुचला
आहे. त्याविषयी तुझी जर कबुली असेल तर
तो मी अमलांत आणतां. तो उपायं असा
कीं, तुझे ह॑ओबडधोबड व वांकड मसके
आणि तेजाचा केवळ लोळ असल म्यासर
रूप मी बद॒लन माझ्या मनांत' आहे त्या
१ हरेवशपवे. ] हरिवंश. ३३
8: _
प्रमाणे याढा अति मोहक आकार देतो.” आहे हे त्यांने न्याहाळले. त्यावेळी ती धोडीचे रूप
त्वष्ट्याची ही गोष्ट सयोळा रुचली, व सचने- घेऊन निभय संचार करीत आहे, व तिच्या
बद्दळ त्याचे आभार मानन त्याळा वाटेळ तसे त्रतस्थपणामळें व तेजाच्या उग्रतेमळें कोणीही
आपलें रूप फिरवावे अशी त्याने त्वष्ट्याला प्राणी तिचे जवळ जाऊं शकत नाहीं,
अनज्ञा दिली. सयांचा हा कबलजब्ाब पदरांत | असं त्याचे दृष्टीस पडळ. मग तिचे वतंनानं
येतांच त्वष्ट्याने सयोळा चाकावर घाळन अंतयांमीं खप होऊन मोठ्या प्रेमाने तो तिज-
त्याचे रूपांत जो ओबडधोबडपणा होता व' जवळ जाऊन भिडला व कामविव्हळ होऊन
तेजांत जो भ्यासरपणा होता तो साफ तिला भोग देण्याच्या रंगांत आला, परंतु हा
कांतन काढिला. याप्रमाणं त्या कशल त्वष्ट्याने | आपला पति हें तिच्या ध्यानांत आले नसल्याने
ते रूप कांतन काढिले असतां चरकीं धरलेल्या | त्याला परपुरुष समजन ती त्याची मंथनेच्छा
भांड्याप्रमाणे ते॑ फारच साफसफ व सत्रक सिद्धीस जाऊं देईना व तडातड दगाण्या
दिसे लागलं व त्या दिवसापासन सयोच्या झाडं लागली. परंत अशा वेळीं सयोला काम-
मखमंडलावर कायमची लाली चढे ठागळी. वेग अनावर झाल्याने त्याने तिच्या मखांतच
त्वष्ट्याने चरकावर घातल्यावेळीं त्या रूपावर्रीळ आपळे वीये सोडिळे, पण त्या पवित्र ख्रीने त
तेजाचा जो तास किंवा चरा खालीं पडला तेथेही ठरूं न देता. फरदिशीं त परत उड
त्यापासन तेजस्वी असे बारा आदित्य निमोण विळे. ते नेमकेच त्या अश्वख्पधारी सयोच्या
झाले, त्यांची नांवे:-याता, अयेमा, मित्र, वरुण, नाकपुड्यांत घ्रसले; पण कोठंही गेळें तरी देवाचें
अंश, भग; इंद्र, विवस्वान्, पपा व पजेन्य | अमोघ वीये ते ! ते फुकट जावयाचे नाहीं, यामुळ
हा दहावा, त्याच्यापुढे लबष्टा, व उत्पत्ति- ! तेथेंच त्या वीयापासून वद्यांमध्ये श्रेष्ठ अस दान
क्रमाने शेवटला परंत महत्वाने सरवात वरिष्ट ' अश्विनोदेव निमोण आले; यांतील एकाचे नांव
असा बारावा विष्णू. आपल्या देहापासन | नासत्य व एकार्चे दख. शिवाय अधिनी म्हणज
असले द्वादश आदित्य निमोण झाले हे पाहन घोडीपासन झाल्यामुळें या दोघांना अश्विनीकु-
सयदेवाला फारच आनंद आला. असो; एवढें मार असंही म्हटलं आहे. सारांश, आठवा प्रजा-
झाल्यावर त्वष्ट्यानें सयोची गंध, पुष्प, पति जो मांतडसूये त्याचेपासून अश्विनीचे रूप
अळूकारांनीं पुनरपि पजा करून त्याला एक | धारण केलेली जी त्याची सज्ञा नामक भायो [तेच
देदीप्यमान मकट दिला, व प्रार्थना करून | ठिकाणीं हे अश्विनीकुमार निमाण झाले. नंतर
म्हणाला, “ हे देवा, आपली भायी वडवेचें | उभयतांनींही आपटी पृवेरूष ग्रहण कीं
म्हणजे घोडीचें रूप घेऊन उत्तर कुरुप्रदेशां- त्यावेळीं संक्तला स॒योचे रूप आतेशय मनाहर
तीळ हिरव्याचार करणांत फिरते आहे, आहेस दष्टास पडून फार आनंद झाला
तिजकडे आपण नि:दोकपणं जा. ” त्वष्ट्याचे ह॑भ असो; आतां आपण यमाकड वळू, माग
वाक्य ऐकन सयोळाही मोज वाटली व सांगितलेंच आहे काँ; यमान छायेची अवज्ञा
आपल्या भर्यिला गोड वाटण्याकरितां आपणही 'केल्यामळें तिने त्यांहा शाप दिला, तो
गमतीने अश्वाचे रूप घेऊन अंतयोमी योग-। शाप बसल्यापासून यम अतयांमी ' फार कष्ट
बेलानं आपली स्त्री काय करात आहे व कोठें | १ यथेळ्धाकाकारास “मनु' । असा पाठ दिसता, परंतु
दतत कनी गजला पम र ता
१ आदित्याना महेविप्णु; ॥ गोता, अ० १० ता सारतर नाह,
हरंवटा ट८---५.
१४
श्रीमन्महाभारत.
[ भध्याय १०.
झाला व त्याचा पर्वीचा सवे द्राडपणा जाऊन
त्याची वृत्ति फार निवळली; मग त्याने
आपल्या प्रजांचें पालन फार धमेनीतिपवेक
---केवळ धमेराजाप्रमाणे--केले, या त्याच्या
सत्कमोने तो फारच तेजास चढला, व त्याच
गुणागुळें त्याला पितरांचे आधिपत्य व लोक-
पालकत्व असे दोन अधिकार मिळाले. इकडे
त्याचा वडील भाऊ जो सावणेमन तो तपाच्या
नादीं लागला व अजनही मेरू पवतावर तो
प्रभावशाली प्रजापति मोठें घोर तप करीत
बसला आहे. या तपाच्या सामथ्यांने येत्या
मन्वंतरांत त्याला सावार्णक मनचा अधिकार
प्राप्त होणार आहे. असो; त्याचा भाऊ जो
शनिश्वर त्याला तर नभोमेडलांत पग्रहरूपानें
कायमची जागा मिळाली आहे. वर जे नासत्य
म्हणजे जळे अश्विनीकृमार सांगितले ते
स्वगातील वद्य झाळे आहेत. याप्रमाणे, हे
राजा, सेवत (१) हाही अश्वांना शांति देणारा
झाला. त्वष्ट्याने सयोळा चरकीं लावल असतां
त्याचें फाजील तेज कांतन पडल होते,
त्या तेजापासन विष्णच्या हातांत राहाणार व
यद्धामध्ये कधींही पराभव न पावणारं जं
सदशेन चक्र तें निर्माण केलें. हं सदन चक्र
करण्याचा मळ हेत दानवांचा साफ फडशा
उडविणे हाच होता. यम व ववस्वत मन
यांची जी धाकटी यमी नांवाची बहिण ती
सवे लोकांना पावन करणारी अशी यमना
नांवाने श्रेष्ठ नदी होऊन मलोकांत वाहाते
आहे. छायेचे जे दोन मल्गे त्यांतील पहिल्याला
मन॒ असही म्हणतात, व सावणे असेही
म्हणतात. या मनचा भाऊ म्हणजे छायेचा
दुसरा पुत्र जो शनश्वर हा सव लॉकमान्य ग्रह
होऊन आकाशांत जाऊन बसला, हे पृर्वीच
सांगितढे आहे.
नो कोणी ठेवांचे हे॑ जन्मवृत्त श्रवण
करीळ किंवा त्याचें मनन करील, तो विपत्ती
पासून मुक्त होऊन मोठ्या कीर्तीला चढेल,
<>“*-.<«-/५-/%/१%./५./४-/- ५-८.”
अध्याय दहावा.
वेवस्वत मनूची संतति
वेशंपायन सांगतात:-हे जनमेजया; वेव-
स्वत मनला त्याच्याच तोडीचे नऊ पुत्र झाले
त्यांचीं नांवे:-इक्ष्वाक, नाभाग, धष्ण, शयाति;
नरिप्य, प्रांडा, नाभागारिष्ट, करूष व परषश्न,
असे हे नऊ. हे राजा, हे पुत्र होण्यापवी मन
प्रजापतीन मित्रावरुण देवतांना उद्देशान पुत्र
व्हावा या इच्छेने एक इष्टि केली; ती इष्ट
चाळली असतां व नऊ पुत्र उत्पन्न होण्याच्या
अगोदर मित्रावरुणांच्या अंशाने मनने आहुती
ती आहेती देतांच देव, गंधव
मनष्य व तपोधन मनि या सरवोसच परम
संतोष होऊन ते म्हणाले, ' शाबास; शाबास,
काय तरा या मनचच्या तपाचे सामथ्ये! केवढा
तरी याचा वेदज्ञानासंबंधी अधिकार.” हे राजा;
असं सांगतात कीं, देवादिक याप्रमाण जां
आनंदाने उद्गारत आहेत तोंच त्या इष्टींतन
दिव्य वस्त्र धारण केलेली, दिव्य अलंकारांनी
श्ुंगारलेळी व जिची अंगगठण मोठी दिव्य आ
अशी इला नांवाची एक स्त्री उत्पन्न झाठी. तिला
पाहातांच, राजा मन ॒ म्हणाला कीं; हे
कल्याणे, मजबरोबर चल, त॑ ऐकन आपणास
पुत्न व्हावा अशी ज्याला इच्छा झाली होती
त्या मन प्रजापतीळा ती इला पुढीलप्रमाणे धम
यक्त वाक्य बोलली. इला म्हणाली, 'हे वदान्य-
श्रेष्ठा, ज्याअथी मी मिल्रावरुणांच्या हविभोगा
पासन उत्पन्न झाळें आहे. त्याअर्थी मी त्यांचे
सन्निध जाते; कारण असे न करीन तर मज-
कडन अधम होऊन माझा नाश होईल
करितां तं माझे आड येऊं नको, असे म्हणन
१ हरिवंशपवे. ]
हरिवंश.
2
५९
ती सुंदरी मित्रावरुणासत्रिय जाऊन उभी
राहिली व हात जोडन म्हणाली, ' देवहो, मी
तमच्या अंशापासन उत्पन्न आले आहे, त्या-
अर्था मी आपली काय सवा करावी त मळा
सांगा. हा मन तर मला म्हणतो आहे कीं,
मजबरोबर रहा. तर मी कसं करूं / या-
प्रमाणे ती धमेनिष्ठ साध्वी इला विनेति करीत
असतां मित्रावरुणांनीं तिला ज उत्तर दिले त
ऐक:-ते म्हणाले, 'हे सुश्रोणि, तुझ्या या धम-
निष्ठेने, विनयाने, दमाने व सत्यान आम्हीं
फारच खष झाला, तर त॑ आमची कन्या म्हणन
लोकांत प्रसिद्ध होशील व यानंतर तला याच
देहीं पुरुषत्व प्राप्त होऊन, हे जेलोक्यसंदरी,
तं या मनचा वंश चालविणारा सद्यम्न नांवाने
प्रख्यात पुत्र होशील. तं सवे प्रजाजनांला
आवडता होशील, धमेशीलळ होशील व तुज
पासून मनुवंशाची वृद्धि होइल.' मित्रावरुणांचं
हे वचन ऐकतांच ती आपला पिता मनु
याकडे जावयाला निघाली. जात असतां वाटेत
ती बधाचे दृष्टीस पडली, व त्याने तिला
: भोग दे ! म्हणन प्राथना केटी. तीही तरुण
दहा वांटे केले. त्यांपकी यज्ञस्तेभांनीं व अरण्य
आणि रत्नं वगेरे यांच्या खाणी यांनीं चिन्हित
असळेळा जो मध्यदेश तो नऊ भावांतील
ज्येष्ठ जो दक्ष्वाक त्यान घेतला, न्याय पाहातां
हा वांटा सद्यस्माळा मिळाला पाहिजे होता
परंत तो मळ कन्यारूप असल्यानं त्याला तं
राज्य मिळाले नाहीं. वसिष्ठांनीं त्या धमंनिष्ठ
सद्य्नाची प्रतिष्ठान म्हणजे प्रयागप्रांती स्थापना
केली. पुढ त राज्य प्राप्त झाल्यावर सद्यस्मान
तं आपला पुत्र पुरूरवा याजकडे दिले. उत्क-
लाला लोकविख्यात तीन पुत्र होते. त्यांचीं
नांव धष्टक, अंबरीष; व दंड, तपस्वीलोकांना
अतिशय सोइकर व सव लोकप्रसिद्ध ज॑ दंड-
कारण्य आहे, त॑ या दंड राजानेच निमाण
केले, या दंडकारण्याचे माहात्म्य असे आहे
कीं, त्यांत पाऊढ टाकतांच मनुष्य पापमुक्त
होतो. स्त्री आणि पुरुष या उभयतांचींही
लक्षणें ज्याचे ठिकाणीं आहेत असा जो सुद्युम़्
किंवा इल (इला हिला पुरुषत्व आल्यावर इल
असही म्हणत. ) हा आपल्या ऐल नामक
पुत्राच्या जन्मानंतर त्याला राज्य देऊन आपण
असल्यानं त्याला वरा झाठा, व त्यांचे संयोगा स्वगीं गेळा. नरिप्यन याच्यापासून शक नांवाचे
पासन पुरूरवा नांवाचा प्रसिद्ध पुत्र तिळा
झाला. त्या पुत्राला जन्म दिल्यावर तिचा
सत्रीपणा जाऊन तिला पुरुषत्व प्राप्त झाल,
सद्यश्न या नांवाने त्या ख्पाने ती प्रसिद्ध
झाली, त्या पुरुषरूपांत असतां त्याला उत्कल,
गय व विनताश्व असे तीन पुत्र झाले. यांपकी
उत्कलाला उत्कल देशाचे राज्य मिळाल; विन-
ताश्वाळा पश्चिम दिशेचें व गयाला पूर्वेकडील
देशाचें राज्य मिळाळे व त्या देशांतील गया-
नगरी" ही त्याची राजधानी झाली. असो
अरिंदमा, वैवस्वत मन हा आपल्या मूळरूपांत
म्हणज सयेरूपांत लीन झाल्यावर त्याच्या दहा
पुत्रांनी त्यांच्या ताब्यांत असलेल्या या प्रथ्वीचे
पुत्र झाले. नाभागापासून नृपश्रेष्ठ जो प्रसिद्ध
अंबरीष तो झाला. धप्णूपासून रणशूर अस
घाष्टेक संज्ञक क्षतिय कल उत्पन्न झाले. करूषा-
पासन मोठा पराक्रमी व रणमम्त असा
कारूष नामक हजार क्षत्रियांचा समदाय
उत्पन्न झाला. नाभागारिष्टाला जे पुत्र झाल
ते जन्मत: क्षत्रिय असतां कमंदोषांने धैर्य
झाले. प्रांशाला शयोति नांवाचा सप्रसिद्ध असा
एकच पुत्र झाला, नरिष्यंताला दम नांवाचा
१ हा इल राजा एकदा शरवणांत गला असता पाव-
तीचे शयापार्ने पुनः स्री झाला व नंतर शिवाचे कृपेनें
एक महिना स्री व एक महिना पुरुष अशी त्याची
व्यवस्था झाली २
शै श्रीमन्महाभारत. [ अध्याय ११.
एक मोठा शास्ता पुत्र झाळा. शयातीला एक आपण मेरुशिखरावर जाऊन तप करीत
मलगा व एक मलगी, अशीं दोन अपत्ये बसळा. इकडे धमोत्मा बलळरामही त्या तरूण
झालीं. त्यांपेकीं मळाचे नांव आनत व मुलीचे ' रेवतीशीं रममाण होऊन सुखांत राहिला
नांव सकन्या; हीच पुढे च्यवन क्रपीची खत्री. -
आळी. आनतोला रेव नांवाचा मोठा तेजस्वी अध्याय अकरावा
पुत्र झाला. आनतोच्या राज्याला आनते देश वत हड
म्हणत असून कुशस्थली ही त्याची राजधानी धुधुवधवणन,
होती. रेवाळा एकंदर शांभर पुत्र आले. त्यां जनमेजय विचारतोः--हे द्रिजस्रेष्ठा,
पेकी त्याचा ज्येष्ठ पुत्र ककझी नांवाचा मोठा आतां आपण सांगितले कीं, रवत राजा त्रह्म-
धार्मिक होता. यालाच रवत असंही म्हणत. . लोकाहून परत आला तो मानवांची य॒गेंच्या
बापापासन याला करास्थलीचें राज्य मिळालें. यगे लोंटलीं, पण तो तरुणच्या तरूण परत
पुढे त्याला रेवती नांवाची कन्या झाली. ती आला. बरे, त्याची कन्या रेवती ही तेथे आल्या-
उपवर झाली असतां तिळा बरोबर घेऊन तो
ब्रह्मलोकीं गेळा. तेव्हां ब्रह्मदेव गात बसठे
होते. त्यामळे तो त॑ गायन ऐकतच ब्रह्मदेवाचा
एक मुहृतेपर्येत बसला. एक महूत आल्यावर
काख बोलावयाचे त॑ बोळन मत्यलोकीं तरुण-
च्या तरूण परत आला. परंत, तो आपल्या
वर त्यानं बलरामास दिली; तेव्हां तीही
रूणच होती, हं उघडच झालं. तर मी असें
विचारता कीं, इतकीं यंग ळोटलीं तरी रेवती
किंवा तिचा बाप रेवत यांपकी कोणालाच
वाधेक्य कसं आठे नाहीं £ शिवाय संसार
टाकन जर शांतीचा प्रपोत्र रवत मेरूपष्ठावर
राजधानीस परत येऊन पाहातो ता तिचे सवेच , तपश्चर्येला गेळा तर त्याची संताते अजन
स्वरूप बदलून गेळे होते. तिळा अनेक द्वारे. पृथ्वीवर चाळ आहे हा चमत्कार काय, हे मला
किंवा नगरवेशी बांधल्या असन यामळेच तिचे सवे कृपा करून सांगावे
पर्वीचे कशस्थळी हे नांव बदळन हारवती वेशेपायन सांगतात:---जा जनमेजया,
नांव पडळे होतं. एकंदरींत ती फार मनोहर त्या त्रह्मलोकांत तहान , भक, वाथेक्य
आली होती. वासुदेव म्हणजे कृप्णप्रभंति जे ' अथवा मृत्य कांहींच नाहींत. इतकेच नव्हे
भोज, वृप्णि व अंधककुलोत्पत्न राजे यांचा परंतु तेथें निरनिराळे क्रनुदेखील नाहींत
तिजवर ताबा असून तींत यादवांचा फार ( सवदा वसंतच असतो. ) यामळे, ही दोवें
भरणा होता. हे राजा, एक मुहतीत एवढा तेथें गेलीं त्या वेळीं ज्या अवस्थेंत होतीं त्याच
फेरबदल आला कसा म्हणन म्हणशील तर हा अवस्थंत उघडच तीं परत आलीं. असो
मुहूते ब्रह्मदेवाचा. अथ्रातच आपलीं माणसांची ककुद्मी रवत हा ब्रह्मळोकाला गेला, तेव्हां त्याच्या
किती तरी युगे एवढ्यांत लोटळीं व यामुळें पश्चात् त्याची राजधानी जी कुरास्थठी
सहजच अशी उल्थापाल्थ झाली. असो; स्व- तिच्यावर राक्षस व पिशाच यांनीं हल्ला
नगर्रीस आल्यावर नगरीर्या स्थित्यंतराचें करून तिचा नाश मांडिला. त्यावेळीं 'त्या
कारण ढाय त सवे खर खर समजन त्रेतल्या- धार्मिक ककझ्मीचे मार्ग रोभर बंध त्या नग-
वर त्यानं आपली त्रतशील कन्या रेवती ही रीत होते. ते राक्षसांच्या त्रासाने जीव घेऊन
कृष्णाचा बंधु जो बलराम त्याला दिढी, व धडपणीं बारावाटा पळाले, ते ज्या ज्या
१ हरिवंशपवे. ]
५-५
हरिवंश. २१७
कक ळा.....आवजाकीलयळ. 'आकीकानकवमाो काळाच मभवळळकी
मुलखाला पळून गेले, त्या त्या मळखांतीळ जे | शीळ कीं, विकश्षीला शशाद हे नांव कठन
जे घमंभोळे क्षत्रिय राजे होते ते ते त्यांना आठे, तर ऐक. एकदां इक्ष्वाकचे घरी अष्टकां
पाहन भयभीत आळे व आपळी जागा सोडन नांवाचे श्राद्ध होतं. या दिवशी इक्ष्वाकने आपला
पळाळे व ठिकठिकाणीं परवेताचा आश्रय धरून पुत्र विकक्षी याळा सांगितळे कीं, तं चांगला
राहिढे. मग त्यांच्या जागीं घसलेळे हे शभर बलाढय आहेस तर रानांत जा आणि चांगली
बंधु तेथेच स्वस्थपणे नांद लागले; व्या त्या शिकार करून आजच्या श्राद्वासाठी बरेचसे
जागीं त्यांचा मोठा वंशविस्तार झाला; मगमांस घेऊन ये, त्याचे अःज्ञेप्रमाणे रानांत
आणि शायातनांवान जे सप्रसिद्ध योद्वे ऐक जाऊन विकक्षीने पण्कळशी शिकार मारिली
येतात ते सवे त्यांचीच संतति. असो; मना परंत, ती तशीच घरीं घरेऊन येण्याच्या पवी
जो नाभागादिष्ट म्हणन पुत्र सांगितळा शिकारीच्या श्रमाने त्याला अतिशय क्षधा
त्याला दोन पुत्र ( आईच्या जातीमळ ) लागन त्यापकी त्याने एक शश ( ससा ) तेथंच
य झाले; परंतु पुढें तपोबलाने ते ब्राह्मण्य खाल्ला, नंतर ते मांस ब्रेऊन तो घरी आला
पावले. करूषाला कारूप नांवाचे मोठे व बापापुढे ते त्याने ठेविळे, परंत, जवळ कल-
रणमस्त क्षत्रिय पत्र झाले. आम्ही असे ऐकता | गरू त्रिकालज्ञ वसिष्टमाने होते, त्यांनीं सांगि-
कीं, प्रांडाळा प्रजापति नामक एकच पत्र होता, व ' तठे कीं, मांस उच्छिष्ट आहे, हे श्राद्वाचे उप-
पृषधराने आपल्या गरूची गाय मारली त्या यागी नाहीं. त्यावरून प्रश्न कारेतां विकस्षीनं
पातकाने तो क्षत्रिय असतां शाटत्वाला पावला. खरी हकीकत सांगितळी व त्यानें ससा खाला
हे भरतश्रे्ठा जनमेजया, याप्रमाणे ववस्वत म्हणन त्याला त्या वेळेपासन शशाद असं नांव
मनचे नऊ पत्रांचा वत्तांत तळा सांगितला. पडल; व त्याच्या अपराधाबद्दल पित्याने त्याला
याला इक्ष्वाक म्हणन जो पुत्र झाला त्याचे . राज्यांतन काढन लाविळे. तो बहतकाळ तसाच
पत्तीची कथा अशी आहे: मनळा एकवार परागंदा हाता. पुढे त्याच्या आपाचं म्हणजे
शिक आली १ त्या शिकेबरोबर हा पुत्र उभा इक्ष्वाकचे जेव्हां देहावसान झाले तेव्हां तो
राहिला व त्याला इद्व्वाक असे नांव दिले. या स्वनगरास परत येऊन तेथीळ राजा झाला. या
इक्ष्वाकला पुढें शभर पूत्र झाळे. हे सबही शशादाळा पुढे ककुत्स्थ नांवाचा मोठा वीय
मोठे दानशूर होते. यांचा वडीलभाऊ विकुक्षी शाली पुत्र झाळा. याला ककुत्स्थ हे नांव पड-
नांवाचा होता. यांचे विकालित्वामळें ( र- ण्याचे कारण असं झाळें कीं, पूर्वी देव व असर
पोटामळें ) हा लढण्याळा निरुपयोगी होता; व ' यांच युद्ध चालल असतां देवांनी याला आपल्या
त्या कारणाने लढाईवर न जातां. अयोध्येचे साह्याथ बोळाविळे, तेव्हां तो म्हणाला कीं, मी
राज्यच करीत राहिला. हा मोठा धर्मज्ञ असन इंद्राचे पाठीवर असून युद्ध करीन. ही गोष्ट
याळा शकुनिप्रभाते बहुत पुत झाले, हे सव
राजे झाले. त्यांपेकीं पन्नास उत्तरापथ देशाचे
रक्षणकर्ते निघाले, व चाळीस आणि आठ
यांनीं दिण दिशा राखिली. या अठ्ठेचाळि-
सांना रक्षणाचे कामीं विकासि ऊफ शशाद
याचीही मदत असे. हे जनमेजया, तुं म्हण-
तम्हांला कबल असेल तर मी साह्यास येतां
टेवंनीं निरुपायास्तव इंद्राला कबल करविले
त्या वेळीं इंद्राने मोठ्या वृषभाचें रूप बेतुल
१ मार्गशीष, पोप, माध, फाल्युन आणि भाद्रपद या
महिन्यांतील वद्य अष्टमोस जें आहितारभि ( जे गृहस्थ
धमोप्रमागें अस्नि राखतात. ) श्राद्ध करतात ते,
(4 श्रीमन्महाभारत. [ अध्याय ११.
मग हा शशाद पूत्र त्या वृषभाच्या ककद झाल्यामळे शकडो प्रजा चिंताक्रांत होती
म्हणजे वशिडावर बसला. त्या वेळेपासन याकारेतां तं अरण्यांत न जातां परत चल
त्याला ककुत्स्थ असं नांव पडळें. या ककृत्स्थाला आणि प्रजांचे रक्षण कर. माझ्या आश्रमा-
पढ अनेना नांवाचा मलगा झाला. अनेनाळा | नजीक जो सपाट वराण मलख आहे, तेथें
पथ नावांचा मलगा झाला. या पथचा पुढें कसलीही वस्ती नसन समद्रांतील वाळने तो
विष्टराश्व, विष्टराधाचा आद्रे, आद्रांचा यवनाश्व, केवळ भरून गेला आहे. त्या वाळुकच्या पोटांत
व युवनाश्वाचा पुत्र श्रावस्त हा झाला. श्रावस्ती | जमिनीखाठीं मधुराक्षसाचा पुत एक धुध
नामक जी प्रसिद्धपुरी ती याच राजाने बस- नांवाचा मोठा विशाळ व बलाढ्य आगे
विली. या श्रावस्ताला बृहदःध नांवाचा मोठा देवतांनाही अवध्य असा भयंकर राक्षस
ठौकिकवान् पुत्र झाला. या बहदश्वाळा कव- दडी देऊन राहिला आहे, व लोकांचा संहार
लाश्व नांवाचा मोठा धार्मिक पत्र झाला.या कव- करण्याची आपल्या अंगीं शक्ति यावी या
ठाश्वाने धंध नांवाच्या बलाढ्य राक्षसाला उद्देशाने तो संवत्सराच्या अखेरीस एकदां
मारिठे, त्यामळे त्याचं धेधमार असं नांव पडले. सस्कारा टाकतो, पण त्या सस्काऱ्याबरोबर
जनमेजय म्हणतो:-हे ब्रह्मन्, कवलाश्वाला 'एष्ठावरील पवत, झाडे व अरण्ये यांसह सवे
ज्याच्या वधामळें धंधमार असे नांव पडलें पथ्वी हादरून जाते, व त्याचे उच्छासाबरोबर
त्या धंध राक्षसाच्या वधाचे सवे वृत्त ऐकावं, | धळीचे जे प्रचंड लोळ उडतात, त्यांनीं आकाशां
असे मनांत आहे तील सयांचा रस्ता आंखला जातो; त्याच्या
वेशपायन सांगतात:--कवलाश्वाला धन- ' उच्छासाबरोबर भमींतन धर, ठिणग्या व निखारे
विर्धेत अत्यंत निपुण, मोठे बलाढ्य, अजिक्य; ' यांचे सारखे फवारे वर उडत राहन सता
दानशूर, यागकर्ते व धार्मिक असे शंभर पुत्र दिवसपर्येत भकंप सुरू असतो, व या अनथा
झाले. मळाला मुलगे झाळे असं पाहन राजा मुळें, हे प्रजापाटका, त्याच्या जवळच अस
बहदश्वव कुवाश्वावर राज्यकारभार सोंपवन | लेल्या माझ्या आश्रमांत मळा वस्ती करणें
आपण तपस्येसाठीं वनांत जावयास निघाला अगडबंब
राक्षसाला जनहितबुद्धीनं तूं मार, म्हणजे सवे
लोक निभेय व स्वस्थ होतील. या दुधेट कमांला
हे राजा, तंच एक समथे दिसतो आहेस,
या कामी तला उपयोगीं पडेल असा श्री
विष्णूने मला पृ्वेयुगांत एक वर देऊन ठेविला
आहे; तो असा कीं; “तं ज्या कोणाकडन
या महाबलाढ्य भयंकर राक्षसाला मारविशील
त्या पुरुषाचे माझ्या या वरसामथ्यामळें तझे
शब्दांनी तेज अतिशय वाढेल असे मला श्री
विष्णंनीं सांगितळ आहे, व त्यांच्या वचनाचा
विनियोग मी तुझे ठिकाणीं करणार आहें
कारण, हे पश्वीपाला, हा धुंधु म्हणजे सामान्य
तो तिकडे चालला असतां उत्तंक नांवाचा
विप्रर्षि त्याला आडवा आला. उत्तक म्हणाला
कीं, हे राजा, तूं जातीचा क्षत्रिय, प्रजारश्षण
करणें हेंच तर्झ मख्य कतेन्य; ही कर्तेव्यचिंता
एकीकडे झगारून देऊन तपाल निघन जाणें
हे तला न्यायाने कारितां येणार नाहीं. घरा-
बाहिर पडल्याने तू॑ कदाचित् एकटा निश्चिंत
होशील, परंतु तुजसारखा समर्थ पालक नाहींसा
१ भागुवतांत याला एकवीस हजार पुत्र द्दोते असे
लिहले आहे; परंतु या स्थलीं मुळांत “ शतं” असा
शब्द आहे. ह! अनेकाथी धतल्यास हजारों अर्थ करितां
लेशल, तथापि एकवीसच हा बोध शक्य नाही.
कठीण झाले आहे; तर त्या
१ हरिवंशपवे. ] हरिवंश.
णय यण त्याची ताकद अशी कांहीं अचाट । पाश्चिम दिशला झांकून राहिलेला तो जगड-
आहे कीं, देवांचाही शक तेथे चालत नाहीं, [वाळ धुंधु राक्षस त्यांना आढळला. ते त्याच्या
व त्याचे तेजही फार असल्याने सामान्य | नजीक ठेपतांच त्याने सहज आंग हालविले
तेजाचा मनष्य शेकडा वर्षे झटला तरी देखील | त्याबरोबर तळांतीळ समद्राचे पाणी उसळन
त्याचा उच्छेद व्हावयाचा नाहीं, कारेतां तं चंद्रोदयाबरोबर भरतीचा समद्र ज्या वेगानं
एवढे काम क धांवतो त्या वेगाने बाहर धाऊं लागले; व
बुहदःध म्हणाला:---आपली आज्ञा मला तोडांतन त्याने क्रोधाने जे आगीचे भपकारे
अमान्य नाहीं. परंत मीं संकल्पपवक शास्त्र सोडिले त्यांबरोबर तो जगताची राख कारितो
खालीं ठेविलें असल्यामळे मळा त॑ परत घेतां | असे वाटले, निदान त्या खणणाऱ्या शंभर
येत नाहीं. तथापि आपल्या कार्याथ हा माझा । राजपुत्रांपेकीं तीन वजा करून बाकीचे सत्या-
पुत्र कुवलाश्व याला आज्ञा देतो व माझी खात्री ण्णव तेथल्या तेथेंच जळन गेले. हे कोरवेश्वरा;
आहे कीं, हा आपल्या हेतप्रमार्ण त्या धंधचा वभ ! पुत्रांची ती दशा पाहातांच आतां आपण
करील. असे म्हणन धंधच्या वधाविषयी आपल्या स्वतःच सरसावळें पाहिजे असे मनांत आणून
पत्राला आज्ञा देऊन तो हृढनिश्वयी राजप. त्या महातेजस्वी राजाने त्या महाबलाढ्य धधला
तपश्चर्यसाठीं प्वतावरच निघन गेला. इकडे । गांठळें; अंगीं योगसामथ्ये उत्कट असल्यानं
आपले शांभर पत्र बरोबर घेऊन कवलाश्व तो राक्षस ज झपाट्याने पाणी वर उसळवीत
रत्तंकासाहित घुथूच्या मसक्या आवळण्यासाठीं होता ते सर्वे त्या कुवलाश्वाने पिऊन शोपून
गेला. तो धुंधुवभाला प्रवृत्त होणार असे पाहा- टाकिले, व जळ आणि योगसामध्ये यांच्या
तांच उत्तंकाचे शब्दावरून जनहितास्तव पर- | साहाय्यानं राक्षसाच्या तोंडांतून उठणारा आशे
मात्मा भगवान् विप्ण यांनी आपले तेज त्या. विझवन टाकिला. नंतर प्रत्यक्ष गांठ घाठून
कवलाश्वाचे ठिकाणीं घातले. त॑अर्मिक्य तेज आपल्या आंगचे ताकतीने त्याने त्या
कुवलाश्वाचे देहांत शिरतांच आकाशांत मोठा ! घडेल पाणराक्षसाला ठार करून आपण सांगि-
गजर झाला कीं, हा श्रीमान् कवलाश्व अवध्य | तलेळी कामगिरी मीं बजाविळी अशा आश
झाला आहे. आज हा धंधला खास ठार याचा उत्तंकाला इषारा केला. त्याच्या त्या
१९
मारील. असे म्हणन देवांनी सर्वेमर दिव्य
पुप्पांची त्याजवर वाष्टे केली व आकाशांत
देवांचे नगारेही आनंदाने झडं लागले, मग
आपल्या सवे पुत्रांसह समुद्रभागीं जाऊन जो
भाग कायमचा वाळकेने आच्छादन गेला होता
तो त्या बीयेवालू राजाने सवे खणन काढविला
कोरवेश्वरा, तो कवलाश्व जातीचाच बलाढ्य
व तेजस्वी होता. तशांत साझ्षात नारायणाच्या
प्रवेशाने त्याला अधिकच पुष्टि आली, मग
त्याच सामथ्ये काय विचारावे : त्याचे आज्ञेने
त्याचे पुत्र ते वाळवंट खणीत चालले असतां
कर्तेबगारीने प्रसन्न होऊन उत्तंकानं त्याला वर
दिला कीं, हे महात्म्या राजा, तझे घरी अखंड
लक्ष्मी नांदेल; शत्नंकडन तज्ञा केव्हांही परा-
जय होणार नाहीं; धीवर तुझे प्रेम राहून
अंती तला कायमचा स्वगेवास मिळेल, शिवाय
जे तझ पुत्र या कामी राक्षसाने मारिठे
आहेत त्यांनाही स्वर्गलोकांत कायमची वस्ती
मिळेल
__ अल्याय बारावा. ला न रन णा आहा रवा नाम बारावा,
गालवोत्पत्तिवणेन .
वेशपायन सांगतात :--राक्षसाने मारून
कुवलाश्वांचे जे तीन पुत्र उरले त्यांतील हृढाश्व
हा ज्येष्ठ होता, असे सांगतात; व चेंद्राश्व
आणि कपिलाश्व हे दोघे कमार त्याचे धाकटे
भाऊ होते. धुंध्माराचा जो हा हृढावपुत्र
त्याचा पुत्र हयेश्व म्हणन झाला. या हयेश्वाला
निकंभ नांवाचा पतत झाला. याठा लढाईची
श्रीमन्महाभारत.
लयन लाविठेली बायको
मोठा पोरकट, हड, कामी, मख व रंगेळ होता
व यान कामाधीन होऊन शहरांतील काणा
एका गृहस्थाची मळगी हाताखाली घातढ
[ अध्याय १२.
कयव्तवाळक धकधक
ला शतूर्चे मदेन करणारा असा त्रिधन्वा नामक
पुत्र झाला. त्या त्रिधळ्याला त्रय्यारुण नांवाचा
पुत्र झाला. या त्रय्यारुणाला सत्यत्रत नांवाचा
एक पत्र झाला. हा सत्यत्रत मोठा दष्ट बद्धीचा
असन हा एकदां लस़ांतील पाणिग्रहणमंत्रां-
च्या आड आला. यापवी याने दसर््याची
पटन आणिली
फार आवड असे. या निकंभालाही संहताश्व होती. असला हा अधर्मी कारटा-नव्हे कांटाच-
नांवाचा मोठा संग्रामशर पत्र झाला
या आपल पाट आला अस वाटन 'त्रय्यारुणाला
संहताशवाचे अकुशाश्व व कृशाख्र असे दोन फार दःख झाले; व रागाचे झटक्यांत “ कार
मलगे झाले; या संहताश्वाची साधना मान्य व ट्या, मर, चाळता हो” म्हणन त्यानं त्याला
ञरलोक्यांत विख्यात अशी दपती नांवाची हिमवत् वारंवार सांगितले, तेव्हां बापाला तो पुन्हा पुन्हा
कन्या स्त्री होती. तिजपासन याला प्रसेन
नित् नांवाचा पत्र झाला. या प्रसेनजिताला
गारा नांवाची पातोनेप्ठ सरा मिळाठा, परतु
विचारू लागला कीं, तम्ही मळा टाकतां तर
मी जावं कोठे : बापाने उत्तर केल, “ जा,
डाळात जाऊन रहा. तझ्यासारख्या कलागार
भत्योच्या शापाने ही बाहा नांवाने प्रासेद्ध कारस्याळा पुत्र म्हणावे किंवा असला पुत्न मला
असणारी नदी झाली. या गारीपासन प्रसेंन- असावा असली मळीं इच्छा नाहीं.') बापाने असं
जिताला यवनाश्ध नांवाचा एक प्रतापी पुत्र जेव्हां निक्षन सांगितळ तेव्हां तो शहर सोडन
झाला. या यवनाश्वाचे पोटीं नेळोक्यांत ज्याचा चाळता झाला. त्यावेळीं कलगरु भगवान्
जयजयकार आहे असा मांधाता नामक प्रासिद्ध वसिष्ठही त्याच्या आड आले नाहींत. तो
राजाषपे जन्मास आला. शाशीनबिटची कन्या सत्यत्रत मांठा तो
चेत्ररथी ती या मांधात्याची स्त्री होती. तिळाच
बेद्मती असंही नांव असे. ही अत्यंत पतिनिष्ठ
असन मोठी सर्शील होती व हिच्या रूपाची सर
तर त्रिमवनांत दसऱ्या कोणत्याही स्रीला नव्हती
असल्या स्त्रीचे ठिकाणीं मांधात्याने दोन पुत्र
निमोण केळ. दोवेही मोठे धार्मिक असन
एकार्चे नांव परुकृत्स व दसर््याचे मचकंद
असं होतं. या पस्कत्साला, राजा; त्रसहदस्यु
हा पत्र झाला. या त्रसद्दस्यलळा नमंदा नामक
स्त्रीचे ठिकाणीं सेभत नामक पत्र झाला. संभ-
ताचा पुत्र संधन्वा नामक राजा. या सधन्यौ-
छातीचा बेरड होता
न डगतां चांडाळांत जाऊन राहिला. इकडे
त्याचा बाप त्रय्यारुणही उठन रानांत चालता
झाला, सत्यत्रताच्या या अनाचारामळे त्या
देशांत बारा वर्पपथत पाऊसपडला नाहीं. त्या
दप्काळाच्या तडाक््यांत महातपस्वी विश्वामित्र
आपले स्त्रीपुत्न त्या मळखांत टाकन आपण
समद्रतीरी तपश्चवर्थकरितां गेला. पश्चात्
त्याचे स्त्रीनं पाटाला अन्न नाहीं म्हणन आपल्या
तीन पुत्नांपकीं एक पुत्र गळ्याला दोरी लावन
बाजारांत उभा केला व दोभर गाडे मोल घेऊन
विकावयास काढला, इतक्ष्यामध्य महष विश्वा-
१ हरिवंशपव. ] हरिवंश. ४९
मित्राचा पुत्र गळ्याळा दोरी बांधून पशप्रमाणे | हांकळन लाविते वेळी वसिष्ठाने बापाचे निवारण
विकला जात आहे असे पाहून बळाढ्य 7 केळे नाहीं; त्यावरून तर त्याचा त्यावर
दयाशील जो सत्यन्रत त्याने विश्वामित्राचा विशेषच राग झाळा; परंतु निवारण न करण्यांत
संतोष व्हावा म्हणून व दयेस्तवही त्याळा विळूं| वासिष्टाचा कांहीं विशेष हेतु होता. तो असा
न देतां आपण त्याचं पोपण केळे. हा सोडवि-, की, मत्यत्रताने मागील अध्यायी सांगितल्या-
ठेला मुलगा पुढें गालव नांवाने प्रासद्ध असा प्रमाणे जरी दुसर्याची बायको हिरावून
कौशिक कुलांतळा मोठा मर्हापं आळा. याला | आणली होती, तरी तिचे पाणिग्रहणसमयों
गाळव नांव पडण्याचे कारण गळ्याला बांधळा सप्तपदीचे मंत्र पणे होण्याचे पूर्वीच त्याने ती
होता हं. हरण केली असल्यामुळें वसिष्ठांचे दृष्टीने सत्य-
व 'त्रत हा परस्त्रीहरणकर्ता नसून फक्त कन्थाहरण-
अध्याय तेरावा. ।कतोच होता; १ या कारणाने तो आरा वर्षे
कम अ्रतम्थ राहिल्यास निप्पाप होईल व नेतर
त्रिशंकुचरित्र. 'त्याढा घरांत परत त्रेता येईल. ह्या मत-
वैशंपायन सांगतात:---मागील अध्यायांत | लबास्तव वसिष्ठ त्याचे आड आले नाहींत;
सांगितल्याप्रमाणे विश्वामित्रपुत्राची विक्री परंतु वसिष्ठांचा गृढभाव सत्यत्रताचे ध्यानीं न
बंद केल्यापासून त्या सत्यत्रताने विश्वामित्रा-, येऊन वासिष्ठ हे धमज्ञ असूनही आपले परित्राण
वरील भक्ति, त्याच्या दीन कुटुंबाबद्दल ती ' करीत नाहींत, असे भासून तो त्यांचा मनांत
अनुकंपा व वसिष्ठाचा इतउत्तर शिप्य न. अधिकच राग करूं लागला. खरे पहातां
होण्याची प्रतिज्ञा; या तीन कारणांमुळे मोठ्या भगवान् वसिष्ठांनी त्याचे कल्याण व्हावे
आम्थिरने व नम्रपणाने विश्वामित्राच्या कुटेंब- म्हणूनच असे केलें होते; पण हं सत्यत्रताचे
पोषणाचा भार आपणावर घेतला. त्याने रानां- ध्यानांत न आल्यामुळें तो त्यांच्यावर रागां-
तील हरण, डुकर, रेडे मारून आणावे व वूनच वनांत चालता झाला. मार्ग त्याचे
त्यांचे मांस विश्वामित्राची मुलेमाणसें ज्या वर्तनाने त्याचे पित्याचे मनांत जो असेतोप
झंपडींत रहात होतीं त्या झोपडीच्या नजीकच्या उत्पन्न झाला होता, त्या दोषारन राज्यांत बारा
वृक्षाला टांगून ठेवावे. बाप निघून गेल्यापासून वर्ष पाऊस पडला नाहीं. रानांत गेल्यावर जे
हा सत्यत्रत कोणाशी न ओलतां मनांतल्या- ह तीव्र त्रत सत्यत्रताने बारा वर्षेपर्यंत आचरण
मनांत संकल्प करून बापाचे आज्ञेप्रमाणे बारा केळे, त्यामुळे त्याचे हातून त्याचे कुल शुद्ध हो-
वर्षे त्रतस्थ रानांत राहिला. या काळांत इल, ही गोष्ट वसिष्ठांचे ध्यानीं आल्यामुळें व बा-
अयोध्या नगरी, लय्यारुणाचे राज्य व त्याच्या पानं हांकळून दिल्यामुळे ते त्याच्या आड आले
अंतःपुरांतील सर्वे स्त्रिया यांचें रक्षण कुलो- नाहींत; शिवाय वसिष्ठांचा हेतु असा होता
पाघ्याय या नात्याने वसिष्ठ क्रषींनी केलें. को, कारण पडल्यास सत्यत्रताचा पुत्र आपण
पोरपणामुळें म्हणून म्हणा किंवा पुढें कांहीं गादीवर असेवू. परतु रानांत गेल्यापासून
गोष्ट घडून यावयाची होती तिचे बळाने म्हणा, 'सत्यत्रताने आपल्या श्रमाने विश्वाभित्र करषींचे
हा सत्यत्रत वसिष्ठाचा प्रथमपासूनच तिट्कारा | १ सम्पुदाने मंत्र परे होईपर्यंत कन्येला भायोत्व येत
करीत असे त्यांतून बापार्ने त्याला रानांत . नसते, असे ज्रासमत आहे,
हरिवश ८-५,
४२ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ११.
दीन कुटुंब पोषण करण्याचे महठ्रत एक- त्रिशंकूळा देहासकट स्वगावर चढविले
निष्ठेने व बिनबोभाट बारा वर्षेपयेत चालविले. | तिशंकची केकय वंशांतील सत्यरथानामक खत्री
असं चाललें असतां एक दिवस सत्यत्रताला . होती, तिचे पोटीं हरिश्चंद्र नांवाचा अत्यंत
कोठेही मांस म्हणन मिळेना. इतक्यांत मनास निष्पाप असा एक पुत्र निपजला. या हरिश्चे-
येईल ती वस्त देणारी कामथेन नांवाची वसि- द्राला त्रेशकर असेही म्हणत, व यांन राजसूय
छ्रांची गाय सत्यत्रताचे दृष्टीस पडली. आधींच यज्ञ केल्यामुळे याला संम्राट् अशी पदवी
तो शिकार करून थकला होता, त्यांत भके- मिळाली होती. हरिश्चंद्राला रोहित नांवाचा
नेही पीडिळा होता; शिवाय वसिष्ठांवर त्याचा वायवान पुत्र झाला. या रोहितानें आपल्या
राख होताच; खेरीज त्याला मल्ही पडली; ' सत्तचा उत्कप व्हावा म्हणून राहितपुर म्हणून
अशा अनेक गोष्टी एकत होऊन त्यानें त्या प्रसिद्ध नगर आहे, त वसविले. नंतर राजषी
कामघधेनचा वध केळा. नेतर तिचे मांस त्याने रोहिताने बहत दिवस प्रजापालन करून राज्य
स्वतः खां व वसिष्ठांच्या मलांसही खाउ भागटे. भागाता हा सव ससार असार आहे,
ध्रातळें. ही गोष्ट वसिष्ठांच्या कानीं जातांच *स त्याच ध्याना अऊन त्यान आपल त नगर
ते कद्ध होऊन त्या राजपुत्राला म्हणाळे, * हे. नाह्मणांना देऊन टाकिले, या रोहिताला हरित
क्ररा, ज्या अथी पित्याचा रोप व उपाच्या- नांवाचा पुत्र होता. हरिताळा चेच नांवाचा पुत्र
याच्या गाईंचा वध असे दोन महतूपातकरूपी (1. रही. 2८ निसेथचे मुदेव अस्त
शंक तुझ्या बोकांडी बसळेळेच आहेत, त्या टीन एतत आढे. पहिल्याला विजय असे नांत
अर्थी असंस्कृत मांस भक्षणरूप पातकांचा पडण्याचे कारण त्याने क्षात्रियमंडळावर जय
तिसराही शंकु मी तुम जोकांडी असवितो ! . मिळविला होता. या विजयाला अथेशाख्र व
. | _ . राजनीति यांत निपुण असा रुरुक नांवाचा
वरुपायन सांगतात:---याग्रमार्ण त्या पुत्र होता. रुख्काळा वृक नामक पुत्र झाला
सत्यत्रताच्या गळ्यात अडकलळल ह तान महा- वृकताला पुढ बाहनाम पुत्र झाला. हा आह
पातक रूप शकु पाहन वासष्ठ त्याठा त्रिशक ठमल्या थमेयंगांत उत्पन्न झाला असनही
स म्हणाल त तेव्हापासून विरादु हच त्याच फारसा धार्मिक नव्हता. यामळं शक, यवन,
नाव पडल, असा; काहा काळाने |बश्धामत्र कांबाज, पारद व पल्ट्व यांचे साह्याने हंह्य
तपश्चयहून परत आढ, व आपल्या बायका- व तालजंघ याक्षत्रियांनीं त्याला निकले. बाहला
मुलांचे उदरभरण सत्यत्नतान केळ, हे ऐकून ' संगरनामे पुत्र आला. याला संगर नांव पड
गृप होऊन त्याळा म्हणाळे, ' तुळा वाटेल तो ण्याचे कारण असें झाले कीं, तो गर म्हणजे
वर माग. तेव्हां :' मी सदेह खगास जाव, ।विषं यासह जन्मास आला. विषप्रयोग केला
असा वर त्यान विश्रामित्राजवळ मागितला. असतां हा जिंवत कसा जन्मला याचे उत्तर
इतक्यांत बारा वषाच अवपण नाहीस आलढं;मगा ।_ _ | |
विश्वामित्राने त्रिशेकडा त्याच्या बीपाचे राज्या- 1 वरातीचा यावबळा खयान जाण्याचा हतब्क [यमच
स्वगवास करण्याचा नशून कवळ सवगाताल माजा पाहून
वर नउन बैसाविळ, व त्याजकडून एक माठा हल धग हाच होता
वर गारठा त ततदनता त वात पहात याचे वेळा याची आर गभार असुतां तिच्या सव
अ॒पतां त्यांचे समक्ष त्या समथ विश्रवामित्राने 3 :डाऱ्यासे ठा निप चान होते.
१ हरिवंशपवे, |
असे आहे कीं, त्यावेळी याची आई भगकटो-
त्प्न ओवेक्रपि याने आश्रमांत गेली, व त्या
त्रपीच्या कृपेने ती व तिचा गभ दान्हीही सर- | हाच तो महाबाह संगर राजा
सित राहिली. याच कपीपासन पुटं आझेयास्त्र
प्राप्त होऊन त्याचे बळावर सगराने सवे प्रखवी.
असह्य असें महाघोर आसेयास्त्र टिळे, अगोदरच
मिकिळी, हेहय व ताळजंध यांचा विध्वंस केळा
हरिवंश.
४२
कन्नन न आहे , 7.02,
आश्रमांत नेळे. तेथे ती प्रसत होऊन त्यांचे
कृपेनं तो गभ विपासहच सजीव उत्पन्न झाला
न्म होतांच
आवाने त्याचे जातकमोदि करून त्याला वेद
शास्त्र पढविठे; आणि नंतर देवांना देखील
व स्वतः धमोभिमानी व धमेवेत्ता असल्यामळे ' सगर जातीनेअळाद्य हाता व तशांत असल्या
शुक, पल्हव व पारद यांचे धमाचा उच्छेद केला. | अखरार्चे त्याला पाठबळ मिळाले. तेव्हा त्यानं
धु संहारकती रुद्र ज्याप्रमाणे जीवांना पटापट
अध्याय चवदावा. मारितो, त्याप्रमाणे रागाचे तडाक्यांत सवे
का हहयांस तत्काळ मारून टाकिले. त्यान त्याची
सगरात्पात्तवणंन, , ळोकांमध्य फारच कोत झाली. हह्यांना
जनमेजय विचारतो :---हे तपोधना, उद- चीत केल्यावर यवन, कांबरोज, पारद व पल्हव
रांत विष गेळें असतां तो संगर त्या विपासह यांसह शतकांचे निमेलन करण्याचे उद्योगास
सजीव कसा जन्मला ? शकादिक हे क्षत्रिय तो ळागळा. त्या महात्म्या वीरानं त्यांचेवर
असतांना व संगर हाही थमेनिष्ठ असतांना जव्हां गहजब उडविला तेव्हा ते विवेक! वासिष्ठ
त्याने क्रोधावेशाने त्या भषत्रियांचा थम म्हणज मनीना शरण येऊन त्यांचे पायां पडल. त्या
एक प्रकार स्वघमेच उच्छित्न केला ह कस ? वेळीं शरणागताचे रक्षण कळच पाहम, हा
तं सवे सविस्तर मला सांगा वर्पमयोदा 'व्यानीं आणन महातेजस्वी वॉसे-
वेशंपायन सांगतात: ---संगराचा बाप आह- रांनी त्यांना अभय टिळे. व संगराचे निवा-
राजा हा फार व्यसनी निघाल्यामळ, हे राजा, . रण केळे. गुरूची आज्ञा व स्वतेःचा पाता
शकांच्या साहाय्याने हहय व ताळजंघ यांनीं या दोन्ही सांभाळण्याचा जन्हा सगरावर पाळा
त्याचें राज्य हरण केळे. या कामांत यवन, आली, तेव्हां त्यानं शकादिकांचा नाश न
पारद, कांत्रोज, पल्हव व खस, याही पांच ! कारेतां त्याएवर्जी त्याचे धमाचा नाश केला,
गणांनीं हेहयाच्या साह्याथ॑ शिपारेगिरी केळी , व त्यांचेकडून वेपांतर करावेले ते अस. शक्राच
होती. राज्य हिरावल्यामळें बाहराजा रानांत अर्थे शीर मुंडून त्यांना सोडून दिल १ सजन
चाळता झाळा, पाठोपाठ त्याची याटवी नांवाची , आणि कांबोज यांच सवच शार मुडून टाकल
गरोदर स्रीही चाळत आढी. हिळा तिचे पारदांकडून माकळ्या जटा ठंवावल्या व पल्ह्
सवतीने ती बाहेर पडण्याच्या अगोदरच विध 'वांकडून दाढ्या राखविल्या; व या समाकडू
घातळ होत. ती पाठोपाठ आलेली पाहन नच वेदाध्ययन व वपट्कार हे हक्क का
राजाला अधिकच दःख झाले; व त्या टःखांत
त्यानें प्राण सोडिले. तेव्हां देवी त्या
वनांत भत्यीची चिता रचन आपण चितेवर क्षत्रिय असतां वसिष्ठाचे सांगण्यावरून महा
चढळी, इतक्यांत भगकलोत्पत्न ओवेक्रपि यांना त्म्या सगराने त्यांचे धर्माचा उच्छेद केला
दया येउन त्यांनी तिठा फिरविळें व आपल्या पुढें त्या धरमेविजयी राजाने खस, तुषार,
चोल, केरळ वे शकादि पूर्वोक्त चार हे सवे
४
चोल, मद्र, किष्किधक, कोंतळ, वंग, साल्व
व कौंकणक, या सर्वोस जिंकून अश्वमेधाची
दीक्षा घेऊन अश्व मोकळा सोडिला. तो त्याचा
मेधीय अश्व फिरत फिरत पूर्व-टलषिण समु-.
द्राच्या कांठाला पांचळा असतां कोणी पळ-
तेव्हां त्या.
सगरान आपले पुत्रांकडन ती जागा खणविली;
वला, ता भमाच्या तळाशा नला
व त्याना जव्हा समद्रप्राय वशाळ असा आतं
खाल खड्डा खाणला तव्हा त शवटा अशा
स्थळा पाचल का, तर्थ सव सृष्टांचा पालक जा
आदिपुरुष देवाधिदेव सर्वोत्मा, ज्याला कृष्णही
म्हणतात असा तो प्रुषोत्तम, कापेलाचे रूपानें
निजढेला होता. यांचे खणण्याचे खडबडीमळे
तो जेव्हां जागतीवर येऊन डोळे उघडं
लागला, तेव्हां त्याचे नेतांतन जे तेज उठलं
त्या तेजाने चार वजा करून बाकीचे ते सवेही
( साठ सहस्र ) सगरपुत्र जळन खाक आले
चार उरले त्यांची नांवे :---बहकेत, सकेत,
धमरथ व शूरपंचजन. या चोघांनी पुढ
संगराचा वंश चालविला, सगर राजाळा पर-
मात्मा कपेलरूपी नारायणाने अनेक वर दिटे,
ते असे:-इक्ष्वाकूचा वंश अक्षय्य राहील;
त्याच्या कातीची पॉळेहाट कधींही होणार
नाहीं; प्रत्यक्ष समद्र पुत्ररूपाने त्याच्या उदरी
जन्मेल; सगराला अक्षर्य स्वर्गवास मिळेट
त्याचप्रमाणे संगराचे जे पत्र नेत्राच्या तेजा-
मुळ भस्म झाले होते, त्यांनाही अखंड उत्तम-
लोकप्राप्ति होईल
श्रीमन्महाभारत.
इतक वर् [दल्यावर समठान | पुरे
[ अध्याय १५.
संख्या साठ हजार होती, असे आमच
ऐकण्यांत आहे.
अध्याय पंधरावा.
सगखंश चाळू,
जनमेजय विचारता:--हे वैशरोपायना, सग-
राला शर व पराक्रमी असे साठ हजार पुत्र
झाळे म्हणून आपण सांगितळें तर एकट्याला
एवढी अतोनात संताते झाली तरी कशी!
वशपायन सांगतात:--हे राजा, तपाचर
णाने ज्यांची पातक दग्ध झालीं होती. अशा
दोन स्त्रिया संगराठा होत्या. त्यांपकी वडील ही
विदभेराजाची कन्या असन केशिनी या
नांवान ती प्रख्यात हाती. त्याची जी धाकटी
स्री ती अरिष्टनेमी राजाची मळगी असन ती
अत्यंत धार्मिक होती, व रूपाने तर तिचे
'डीची दसरी कोणी स्त्री परश्वींत नव्हती
जनपाला, आवत्ररंषीनें या दोन्ही स्त्रियांना
वर मागायला सांगितले, ते असे; एकीने साठ
हजार पुत्र ध्यावे व एकीने वंश धारण करील
डो ५, च
असा एकच पुत्र ध्यावा. या दोहोपकी आपल
, ___ च होड र कळ पे
' इच्छेप्रमाण दाहा वरांतीळ कोणता तरी एक
पतकरावा. असं आवोने म्हटले तेव्हां एक
जी स्वभावाची लांभी होती ती म्हणाली, ' मला
आपले शर असे साठ हजारच पुत्र पाहिजत;!
दसरी म्हणाठी, ' ज्याचे योगाने हा वंश अखंड
राहणार आहे, असला तो एकच पुत्र मला
यावर आंवेमुनींनीं तुमचे म्हणण्याप्रमाणे
मातमान् हाऊन त्या सगर राजाची अव्येपूवक हो$ल, म्हणन त्यांना आश्ीवोद दिला. त्या
पूजा केळी, व त्याबद्दल सग्रानं त्याला आपळासा गणाने केशिनीला सगरापासन एकन्ञ पुत्र
म्हणवऩ सागर अस नांव दिळ, नंतर समद्रा
कडून त्याल त्याचा नाहींसा झाळळा मेथीय
अश्व परत मिळाला, नतर त्या मठायशस्त्ी
सरुरानं शंभर अश्वमेध कळे. त्याच्या पुत्रांची |
झळा, त्याचे नांव असमंजस असे ठेविले होतं
“नट
१ मधस्वपुराणांत ह. नांबे भानमता व प्रभा अशा
[दळी आहने ह
२ म पु० ह| भव आभि म्हटला आहे.
१ हरिवशपवे, | हरिवंश. ४५
परम टशन" १00. एकक एणणण घळ्यातदयनवडचानयातमळनी >>> क यवाळ _... ये
हाच पुढे पंचजन नांवान मोठा प्रख्यात बळाढ्य तिन्ही लोकांचे "्यानबलानं निरीक्षण करून हे
राजा झाला. दसरी जी उरली, ती बियांनीं सवेही मिथ्या आहेत, खरं काय तं सर्वे-व्यापि
ठंचलेला असा एक लांबचळांब टदघेभोपळा एक ब्रह्म आहे, असा निश्चय करून हा
याली अस एकितो. या दुधेभापळ्यांत तिळा- नुद्धिमान् राजा एका मुहूताचे अवकाशांत मुक्त
तिळाएवढे असे हे साठ हजार गभ होते. झाळा. या दिळीपाळा भगीरथ नांवाचा पत्र
त्यांना संगराने वेगळे वेगळे करून तपाचे आला. हा मोठा कौोर्तेमान्, भाग्यवान, समथ
मडक्यांत घाळन ठेविले, व एकेका मडकक्यावर .व पराक्रमाने केवळ इंद्रतल्य होता; यान श्री-
एकेक याप्रकारं त्या गभाचे पोपणाथे साटसहस्त्र गंगेला स्वगोतन भलोकी आणन सागरास
दाया ठेविल्या. मग ते गभ वाढीस लागन मिळविळे. या त्याच्या कृतीमळें गंगा ही
क्रमाक्रमाने पण झाळे, व दहा महिन भरतांच त्याची कन्या मानिळी जाऊन त्या दिवसापासन
सवे अवयव पणे होऊन योग्य वेळीं घटांतन तिळा भागीरथी असे नांव वंशांचा इतिहास
बाहेर आले, हे सवेही दिसण्यांत मोठे फक्कड . जाणणाऱ्या ज्ञात्यांनी दिळ आहे. या भगी-
छोकर होते व त्यांना पाहून सगरालाही प्रेमाचे र्थाळा पुढे श्रुत नांवाचा पुल झाला; श्रताला
मोठें भरते आले. हे राजा, याप्रमाणें भोपळ्याचे नाभाग नांवाचा मोठा धार्मिक पुत्र झाला, या
रूपाने गभ प्रकट होऊन त्यांतून हे इतके नाभागाचे पोटीं अंबरीप जन्मला. हा अंबरीष
साठ सहस्र पुत्र निपजले; आतां समजलाम? सिंधुद्रीपाचा बाप झाला. सिंधुद्रीपाळा पुढं
परंतु, मार्गे सांगितल्याप्रमाणे हे कॉपेठ- अयुताजितू नामक पुत्र झाला; या वीयेवात्
परमात्म्याच्या नेत्रतेजाने दग्ध झाले. तेव्हां अवताजिताला क्रतूपणे नांवाचा मोठा यशस्वी
केशिनीचा एकुलता एक जो असमंजस किंवा मुळगा झाला. प्रसिद्ध नळ राजाचा परममित्र
पंचजन तोच राजा झाला. या पंचजनाळा अंशु- व देवांच्या अक्षविद्यंत म्हणने फांसे खेळण्यांत
मानू नांवाचा वीयेवान् पुत्र झाळा. याला पुढे निपुण म्हणन जो क्रतुपणे तोच हा. या
दिलीप नामक पुल्च झाला; या दिलीपाची खटांग बलाढय क्रतुपणीला आतंपार्ण नांवाचा पत्र
या नांवानंच जास्ती प्रसिद्धी आहे. हा खटांग झाळा. यांचा मलगा सुदास नामक झाला; हा
राजा स्तगांतन भळोका आला व सुक्ष्मबा ळू इंद्राचा मोठा दोस्त होता. सुदासाला
व ब्रह्मक-भावना यांच्या बळाने वित्तकाग्रय पुढें साठास नाम पत्र झाला, या सोदासालाच
करून एका महतांत स्वर्ग, मत्य, पाताल या मित्रसह व कल्माषपाद अशीही नांवं आहेत
दुसरी स्दणजे याकर, हिस नांव रॉळनी होते. या कल्मापपादाचा पुत्र सवेकर्मी नांवाने विश्रुत
२ गताध्यायी चार खेरीज वाकी दग्थ आऊ अमे आहे. सवेकमोला पुर्ढ अनरण्य हा पुत्र झाला
न्हिहिलें आहे, परंत येथे तमे नाही, 'अनरण्याचा पत्र निःन. निध्नाला अनमित्र व
३ हा वृत्तीने विरक्त असल्याने मुद्राम वडे चाळे करी;
म्हणून याला * असमंजस ! असें म्हणत, | १ आपणास नरमांस वाढल्यावद्दल वसिष्ठ याला शाप
४ देवाना याला यद्धांत साह्याथ स्वर्गास नळे होतें, ३ऊं लागले असत्तां आपलं अपराध नाह अर्स पाहून
तेथून आल्यावर, याभ परत शापासाठीं आपलें ओंजळोढ पाणो घेतले
१ ५ स्वगांत गेला असतां देवांना याभ साह्यान जय | होन, पण तें त्याच स्रीचे आड येण्यामुळे त्यानें शेवटी
मिळाला तेव्हांढ्यारने मत्यलोका माझे आयुष्य विती उरलें. आपलच पाथांवर टाकिले, त्या योगानें त्याचे पाय काळे
म्हणून पुसले, तेव्हां एक मुहूत असें देव म्हणाले, पटून त्याला $ कल्माषपाद ? असें नांव पडले,
9४६ श्रीमन्महामभारत, | अध्याय १६
क णी “0 “णी एपी ण णकलक णणणककीक्ीणीणीणीणी त की कोळेओणणीणी णशा ण पणी णल व वटययपवडटपवनटट--. बल. व वववळ क सना ----ापापपापना५ा५ ५२१ २0२0० ५ 0) डात प 000
रघ असे दोन राजापिश्रेष्ठ पत्र होते. पैकीं सये त्याचे वंशांत हे अति तेजस्वी राजे होऊन
अनमित्राला धमनिष्ठ व विद्वान् असा दलिदह गेले. प्रजेला पुष्टि देणारा जो भगवान् सये
नामक पत्र झाला; या ढलिदहाचा पुत्र दिलीप, त्याचा पुत्र जो वेवस्वत मन ज्याला श्राद्भदेव
हाच प्रसिद्ध श्रीरामचंद्राचा निपणजा. दिलीपाला | असे म्हणतात, त्याची ही वंशावळ जो कोणी
रघु नांवाचा दोघेबाह पत्र झाला; हा रघ मोठा लक्षपवेक पठण करील त्याला संतति होऊन
बलाढ्य असून अयोध्येचा राजा झाला; रवू- | अंतीं विवस्वान् जो सूर्य त्याच्या रूपाला तो
पासून अज झाला, अजापासन दशरथ, दश- मिळेळ; तसाच इहलोकींही तो निप्पाप सत्व-
रथाचे पोटीं महायशस्वी धर्ममार्त श्रीरामचंद्र संपन्न व दीघय होईल
अवतरला; रामाला पुढें कश पत्र झाला कक
ट् र
कशापासन आतिथा, आतेथीपासन निपध, अध्याय साळावा,
निषधाचा नल, नलाचा नभ, नभाचा पंडरीक, व
त्याचे पुढें क्षेमधन्वा, क्षेमधन्व्याळा प्रतापी पितृवणन.
देवानीक व देवानीकाळा अहीनग॒ नामक जनमेजय विचारतो:-हे वशुपायना, आपण
बलाढ्य पुत्र झाला. या अहीनगचा पत्र ' मनवंशानकीतेने सांगत असतां विवस्वात् याला
सुधन्वा, सुधन्न्याचा अनल, अनलाचा धमनिष्ठ , श्राददवही म्हणत असं सांगितलं; तर
उक्य. या उक्थाचा पुत्र वज्ननाभ, वजनाभाचा ' श्राद्धृदव ही संज्ञा विवस्वानाला कां प्राप्त झाठी
शंख. या शंखालाच ध्यापिताधव अशी संज्ञा व श्राद्वाचा श्रेष्ठ विधि कोणता, हं, हे विप्र-
आहे. याचा पुत्र पप्प, त्याचा अर्थसिझे; श्रेष्टा, एकावयाची माओ इच्छा आहे; त्याच-
अर्थसिद्धीचा सुदशन, सदशेनापासन अशि- प्रमाणें पितर पितर म्हणतात ते कोण ? हे
वणे, अशिवणाला शीघ्र नामक पुत्र झाला. पहिल्याप्रथम कसे उत्पन्न झाळे? त्याचप्रमाणे
शीप्नाचा पुत्र मरु. हा मरु योगाभ्यासांत ' वेदवेत्ते ब्राह्मण, असं सांगतांना आम्ही ऐकिलं
निमझ़ होऊन कलापसंज्ञक द्रीपांत जाऊन आहे कौ, स्वगात हे जे पितर म्हणन आहेत
राहिला. या मरूचा पत्र सप्रासिद्वन राजा ते देवांचेही दवत आहेत, हे कर्से? तर्सच
नहहुल या. पितरांचे कांही गण म्हणन सांगितले
हे राजा, पुराणांत नळ या नांवाने दोन | आहेत ते कोणचे या पितरांचे सामथ्ये काय?
राजे प्रसिद्ध आहेत. यांतीळ एक नळ वीर- | आम्हीं येथ श्राद्ध करावं, त्यान स्वगत ते
सेनाचा पुत्र, व दुसरा नळ तो इक्ष्वाकचा वंश पितर कसे त्त होतात व तप्त होऊन त्यांनीं
वाढविणारा. हे राजा, याप्रमाण इद्ष्वाक वंशांतळे तेथन आशिवोद दिळे असतां त्या योगाने
राजे प्राधान्यतः तुला सांगितळे. विवस्वान् जा आमच यथे कल्याण कसं होत? हे सवे प्रश्न
ण "ण "णा व पितरांची एकण उत्पत्तिया सर्वाचा उलगडा
१ मुळांत प्रांपतामह असा शब्द आहे, प्रण त्याला |
अर्थ पणजा असा करून [हरद्ल जुळत नाट ्ि कारण यारा) गागा! ह्पु आहे
राम, दहारथ, अज, रथ व दिलाय धा हझोवरामे वेरीपायन म्हणतातः-जा जनमेजया, तुझा
दिलो वित को प्रक्ष एकून मळा फार आनेद झाला. ठीक
२ मत्स्य प० अ १२ झोक इट यांत रघ हा आहे. तला मीं पितरांची 'छाध्य उत्पत्ति
दिलीपाचा वाप म्हढला आहे, कशी झाली, आपण केलेल्या श्राद्धाने स्वगीत
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ४७
पितर कसे संतृष्ट होतात व संतष्ट झाल्यावर श्राद्वकाडीं लोक आपला पिता; पितामह व
तेथून आमचे कल्याण कसे करितात, ते. प्रपितामह या त्रयीच्या उद्देशाने पिण्ड देऊन
गता ऐक. ते जे हे कांही प्रश्न विचारतोस श्राद्ध करीत असतात. हीं श्राद्ध पितरांना
ते सवे प्रश्न पितामह भीप्म शर-शय्येवर पडळे .कशीं पोंचतात, व त्यांतील जर कांही नरकांत
असतां त्यांना धमराजाने विचारळे होते. असळे तर तेथन ते आपणास सत्फळ करस
भीप्मांनींही तत्पूर्व_। त्याच शंका माकडेयाळा ' देडे शकतात! ज्या वेळीं केव्हां पितर नरकांत
विचारिल्या होत्या, व माकडेयांच त्याविषयी ' असतीळ त्या वेळी जे आपण यजन कारिता तं
समाधान सनत्कमारांनीं केळ होत; अशी या अशाच पितरांचे किंवा त्याऐवजी दसऱ्याच
विषयाची परंपरा आहे; तेव्हां भीप्म-यधिष्ठिरांचा कोणाच ? शिवाय स्वगावील देवही पितरांचे
झाळेला संवाद मी तला सांगता. याथिष्ठिरानं यजन कारेतात म्हणन आम्ही ऐकतो हे कसं:
विचारिल, ' हे भीप्मा, जर कोणाचे मनांत हे भीण्मा, आपण अत्यंत तेजस्वी आहां,
आपल्याला पुणी प्राप्त व्हावी असे असेल तर ' करितां माझे हे सवे प्रश्न पुरापर उलगडून
ती त्याला कशी प्राप्त व्हावी? व काय कम सांगा. आपली बद्धि केवळ अलोट आहे,
केळें असतां लोकांचा शोक दर होडेळ, ते यास्तव येथे पितरांचे उद्देशाने केलेल्या श्राद्वानें
आपण मळा सांगा; आपण 'भर्भज्ञ आहां, इहलोकी आपला बचाव कसा होतो:
म्हणन मी आपल्याळा विचारितो. ' भीप्म भौप्म उत्तर करितातः-_-हे अरिमदेना;
म्हणतात; ' जा यथिष्टिरा, पितरांचे श्राद्ध ह॑पितर ते कोण, आपण ज्यांची पजा करिता ते
वाटेल ते ते फळ देणारे एक अनष्ठान आहे, शिवाय कोग£ या गोष्टींचा उलगडा पवी
म्हणन जो कोणी शाचिभतपणान व तत्परतन एक वेळीं मी माले परलोकनिवासी पित्याला
पितृश्राद्ध॑ करून पितरांचा संताप करिता तो श्राद्षसमयी पिण्ड देण्यास उद्यक्त झालां असतां
श्राद्वकता इहळोकीं व मरणोत्तर परलाकींही माज्ञे पित्याने समक्ष थेऊन मला सांगितला
आनंदांत राहाता. हे राजा, ज्याला धमेच्छा आहे तो मी तसांचे तसाच तला सांगतो; ऐक
असेल त्याळा पितर धमबद्धि देतात; ज्याला चमत्कार असा झाला कीं, मी आपल्या सूत्र-
संततीची इच्छा असेळ त्याला संताते देतात, ग्रंथांत सांगितल्या विधीमप्रमाणं भमीवर दभे
व ज्याला पष्टीची इच्छा असळ त्याठा आंथरून तथे माझ पित्याचे उद्देशाने पिण्ड
पुष्ट देतात. वीत असतां एकाएका तथालठ भामे उकल,
धमराज म्हणतो :---पितामहा, आपण हे.व तीतन आमचे बाबा पर्वी भिवत असतां
म्हणतां खरं, पण जस्ते कम करावे तसे फट त्यांचा जसा बाहभपणे वगरेनीं अलंकृत व
ल्याव, हा कायदा सवे प्राण्यांना सारख्याच रक्तवणे अंगली व तल यांनीं यक्त संदर हस्त
नियमाने लाग असल्यामळे कोणाचे पितर अमे तसाचेतसा हातबाहेर आढा, व “या माझे
स्वग[त असतील तर कोणाचे नरकांतही हातावर पिण्ड दे ' असे पित्याचे शह माझे
असती; मग जे स्वतःच नरकांत आहेत ते , कानीं आले, ते ऐकून मो चपापून म्हटल, 'अरेरे,
दुसऱ्याळा पवित्रे फळ कोठन देणार? बरे, मी विचार न कारेतां दभावरच िण्ड ठेवीत
जो जो कोणी श्राद्ध करितो तो तो चांगल्याच होतो ' ही मोठी चक होत होती. बाकी तेथें
फलाची इऱ्टैडा करितो व यासाठीं वारंवार ' माझा तरी काय इलाज ? बोधायन सूत्रांत जा
४८ श्रीमन्महामारत. [ अध्याय १६
श्राद्धविधि सांगितला आहे. त्यांत असा मी आज कृतकृत्य झालो; तर्थापे, मी
प्रत्य्ष हात येतो असं कोठेही सांगितलं नाही. ' आणखीही आपणापासन कांही मागन घेण्यास
असो, माझे हे बोळ ऐकन व मीं दिलेला पिण्ड पात्र आहे असे ज्या अथा आपण म्हणतां त्या
घेऊन माझा पिता प्रसन होऊन बहुत गोड अथी आपण होऊनच मघाशी ज्याचा अंशत
शहांनी मला हणाला, कीं, जाबारे, तुभेसारखा निर्देश केला होता तो प्रश्न मी आपणास
धमेज्ञ व ज्ञाता सत्पुत्र माझे पोटीं आल्यानं | सविस्तर पुसणार आहे. तेव्हां माझा धघमेनिष्ठ
मी इहपरलोकीं कृताथे झालो आहे. हे निष्पापा, ' पिता मला म्हणाला, ' तझ्या मनांत येईल तो
तू मोठा टुढत्रत आहेस असं पाहून या लोकांत प्रश्न मळा खाल विचार, तूं वाटेल ती शंका
(तझे द्वारे) धर्माचे कामीं व्यवस्था लावावी | काढ, तिचा उलगडा करण्यास मी समथे आहे
म्हणन तं जे आतां मला प्रश्न विचारिळेस ते. भीप्म म्हणतात:-जाबांचे ह॑ बोलणं भर्माचे
प्रश्न विचारण्याची बद्धि मीच तझे ठिकाणीं ' पोटांतनच चालले होते. आपले बाबा पुण्य-
उत्पन्न केली; कारण एक तर धमांचे बाबतींत ' बलाने उत्तम लोकाला गेलेळे आहेत, तेव्हां
राजा जी गोष्ट प्रमाण धरून चालतो, ताच अशांच्या मखांतन निर्णय ऐकण्याची संधी
प्रमाण धरून प्रजाही राजाचे अनकरण कारेतात; पुन्हा येणारी नाही असे वाटन मी मोठ्या
शिवाय जो कोणी धमाचे रक्षण कारितो त्याला. कातकाने माझे बाबा भमीचे आड असतां तशा
प्रजांच्या सातक्रियांचे चतथाश फळ मिळते. स्थितीतच त्यांना प्रश्न केला. मा म्हटलं 'आम्ही
त्याचे उलट जो मख राजा प्रजांचे धमरक्षण ' असं ऐकितो की, पितर हे देव आहेतव ते
करीत नाहीं त्याला त्यांच्या पापाचा चतथोशा . देवांनाही पज्य आहेत, तेव्हां आम्ही जी श्राद्ध
]गावा लागतो; परंत, हे भीप्मा, त॑ अनादि- काली पजा करितो ती देवांची कीं पितरांची,
सिद्ध चालत आलेले जे वेदथमे तेच प्रमाण की आणखी कोणाची ? आम्ही येथे श्राद्ध
धरून चालला आहेस, ह पाहून मळा तुजविपयीं. कराव त्यानं परलोकी गेले पितर तृप्त कसे
निरुपम प्रेम उत्पन्न झाळ आहे, व यामळ मी. होतात, किंवा श्राद्धाचे फल तरी काय? देव,
तुजवर प्रसन्न होऊन केवळ आपखर्षीने तळा मनप्य, दानव, यक्ष, उरग; गंधवे, किन्नर व
तरलोक्यांतही अन्यत्र न मिळणारा असा वर नांग हे सवच पितश्राद्ध कारितात, तव्हां ह
देतो, तो ऐक. ' तुझे मनांत जावत्काळ जगावे कोणाची पञा करितात म्हणावे? या बाबतींत
असे असेल तावत्काल मत्यूचा अंमढ़ तजवर मळा मोठा जबरदस्त संशय आहे व तो निवृत्त
चालणार नाही, तुझी जेव्हां परवानगी मिळेल ' करून घेण्याची उत्कंठाही अतिशय आहे
तेव्हां मग मृत्यूचा शक तुझेवर चाळ होईल, बाबा, माझे मताने आपण धमैज्ञ, ०
याशिवाय तुला आणखी कांहीं मागावयाचें ' सवज्ञच आहां; याकरितां हा माझा सेशय
असले तर, हे भरतश्रेष्ठा, तज्ञे मनांत असेल त | टर करा.
निःशंक माग, मी द्यावयास तयार आहे. हे भीप्माचे वाक्य ऐकून त्याचा पिता
भीप्म म्हणतात:--'हे युधिष्ठिरा, याप्रमाणे शतनु म्हणाला, ' हे वत्सा, पितर भूळ कसे
बाबा” बोलले असतां मी त्यांस अभिवादन उत्पन्न झाले, श्राद्धांत त्यांना दिलेल्या अन्नाचे
करून हात जोडन म्हटळे की, आपली अशी फळ आपणास कर्से मिळतं व पितरांचे श्राद्ध कर.
|
मजवर कृपा झाळी त्या अथा; ह पुरुपश्रेष्ठा, ण्याचे कारण काय: उत्यादि जे 'प्रश्न त मला
१ हरिवंशपव. ] हरिवंश. ४९
|
केळे आहेस त्यांचे थोड्यांत उत्तर देतो.
त॑ खस्थ मनाने ऐक. ( हे जे पितर म्हणन
म्हणतात ते मत्युलोकीं मरण पावन परलोकी पितृभक्तिवणेन
गेल्यावर किंमतीस चढलेले लोक अशांतला भीप्म सांगतात:-नेतर बाबांच्या या आत्ञे
अथे नव्हे.) हे पितर म्हणजे आदिदेव जो वरून मीं पूर्वी खद बाबांना जे प्रश्न विचारले
अह्मदेव त्याचे पुत्रच होत; व यांची याच होते, तेच प्रश्न एकाम्रचित्त करून मार्केडेयांना
उद्देशाने स्वतेत्र सृष्टि व यांचा स्वगातही | विचारले; तेव्हां ते महातपस्वी व धमीत्मा
मान मोठा आहे; कारण तेथेही यांस देवता | माकडेय मळा म्हणाळे, 'बा भीष्मा, तं नि-
अध्याय सतरावा,
११
म्हणन समजतात; व देव, असर, मनष्य, यक्ष,
सपे, गंधवे, किन्नर, नाग, इत्यादि सवे लोक
ज्यांचे यजन कारतात, ते हेच पितर. श्राद्धकाठी
अल्लादि दानाने यांचे आप्यायन झाले
म्हणजे ते उलट जगताला आप्यायित (संतष्ट )
करतात, अशी खद्द त्रह्मदेवाची सांगी आहे
यास्तव. हे महाभागा, असे जे ह पितर त्यांचे
त॑ निरलसपणे उत्कृष्ट श्राद्धविधीने यजन कर
म्हणजे ते तुझे वाटेल त्या रीतीनं कल्याण
करितील, कारण जो जे इच्छील ते फल
देण्याचें त्यांचे अंगीं सामथ्ये आहे. आमचे
विशिष्ट नामगोत्रादिकांचा उचचार करून तुं
या पितरांचे आराधन केलेस म्हणजे आम्ही
स्वगोतही असला तरी ते पितर तेथे आमच
संतपेण कारितील; एवढें मीं तुला सांगितलं.
आतां उरलेळे सार, आज येथ श्राद्वासाठी
बोलाविलेळे हे मार्केडेयक्कपि तला सांगतील
हे माकेडेयक्रपि मोठे पितृभक्त असन आत्म-
ज्ञानी आहेत, व यांनीं आज जे आपल्या येथे
भ्राद्वाचे आमंत्रण घेतले त॑ मजवर अनुग्रह
करण्यासाठींच, असं मी समजता; याकरितां
तुला जे कांही विचारण असेल त या समथाना
विचार, ! असे सांगन आमचे बाबा तेथेच
गुप्त झाले
०६.१४/४/१ “६ 2४४४०४४
हरिबंश ८---७.
ष्पापच आहेस; तरीही विशेष शाद्धाचित्त ठेवून
ऐक म्हणजे तझ्या शंकांची सविस्तर उत्तर
सांगतो. बाबारे, मी.अत्यंत दीधाय आहे, पण
हे दीघोय॒त्व मला पितरांचे प्रसादानेंच मिळालं
आहे व आजपयत माझा जो जगतांत एवढा
मोठा लोकिक झाला, त्याचेही मळ पितृमक्तिच
होय. आतां मला पितरांच्या उत्पत्तीचे ज्ञान
कोठन झाले ते ऐक. सहस्त्रावाधे वर्षे चालणारा
जो यगांतकाळ त्या समयीं मी मेरु पवेतावर
राहन अत्यंत दश्चवर असे तप करीत होतो
तप करितां करितां एक दिवस असा चमत्कार
झाला कीं, मेरु पर्वताचे उत्तर बाजने ज्याच्या
तेजाने दाही दिशा उजळून गेल्या आहेत
असे एक अत्यंत विस्तीणे दिव्य विमान पवता-
वर येऊन उतरळें. त्या विमानांत एक पलंग
कलेला होता व त्या पलंगावर केवळ स्॒यो
प्रमाणें जाज्वल्य असा एक उग्र तेजाचा पुरुष
मीं निजलेला पाहिला. आकाराने हा पुरुष
फार मोठा नव्हता, तर केवळ आंगठ्याएवढा
होता; पण त्याचे तेज इतके गाढ होते को
तो केवळ आगीची ज्योतच दिसे व तसल्या
तेजस्वी विमानांत असला पुरुष म्हणजे अग्नीचे
ठिकाणींच अगभ्नि ठेविल्याप्रमाणे दिसत होता
अपो; मीं विमानांत बसलेल्या त्या समथे, पुरु
घाला शिरसाष्टांग वंदन करून प्रश्न केला कीं
हवर कलकककशटाकााककन्ककहक्षककक्कााणाणा पणाणण"ण१णण
१ मार्केडेयाला मूळ सोळा वर्षेच आयुष्य होते
परंतु तो पुढें दोर्घायु झाला, हें सर्वास माहीतच आहे
५० श्रीमन्महाभारत. [ अध्याय १७,
: हे विभो, आपल्याकडे आमची नजर देखील राने व मनानें जसा बाळ किंवा कमारस्प | राने व मनाने जसा बाळ किंवा कुमाररूप
आपले तेजामळें धजत नाहीं; तर आपल्या होता तसाच इतकीं यग लोटली तरी अजन
स्वरूपाचे सम्यकज्ञान आह्यांस क्स व्हावे? आहे. व या कारणाने मला सनत् म्हणजे
माझे अल्पमतीला असे वाटते कीं, ' आपण निरंतर कमार म्हणजे बालरूप, या अथोनें
तपोबलाने निर्माण झालेले केवळ शुद्धसत्त्वात्मक सनत्कुमार हेच नांव पडले आहे. माझ दर्शन
देवांचेंही देवत आहां.' हे माक्षे शद ऐकन व्हावे या इच्छेने तं भक्तिपवेक माझ आराधन
हंसन ते धमोत्मे म्हणाठे, ' बाबारे, तं निमेळ केलेस, त्या योगाने हा मी तझ्या दृष्टीस
आहेस खरा; तथापि ज्या अर्थी माझे स्वरूपा- पडलो आहे. ' तुझा कोणता हेतु मी
चा सम्यकबोध होत नाहीं, त्या अर्थी तं पण करूं तं सांग. ' हे भीष्मा, याप्रमाणं
तपश्चयी चांगळे प्रकारें केली नाहींस, ' असे सनत्कमारांनीं मला आज्ञा केली असतां,
बोलन त्यांनीं तत्क्षणी आपलं रूप बदलले, व पितरांची उत्पत्ति व श्राद्धाचे फल, यांसंबंधी
असा कांहीं अत्यत्तम पुरुषाचा आकार घेतला तं जे आज मला प्रश्न केलेस तेच मीं प्रसन्न
कीं, तशा आकाराचा सुंदर पुरुष मी पूर्वी झालेल्या त्या भगवंताला केळे, व त्या दिव्य
कधींही पाहिला नव्हता पुरुषाने माझे संशय टर केले, त्याचा माझा
सनत्कुमार (हा पुरुष म्हणजेच सनत्कुमार) संवाद बहुत वर्षे झाल्यानंतर सनत्कुमार मला
म्हणाले, “बाबारे, सवेशक्तिमान् जो ब्रह्मदेव म्हणाले कीं, हे विप्रर्षे, तझ्या प्रश्नाने मी फार
त्याचा मी फार जनाट मानसपुत्र आहे. संतृष्ट झाढा आहे, तेव्हां या. पितरांच्या
तं तके केलास त्याप्रमाणे मीही तपोब- संबधी मळपासनची कच्ची हकीकत मी तला
लानेच निमोण झालो असन शाद्धसत्वात्मक सांगती ऐक. हे आपले ( अह्मदेवार्चे ) आरा-
आहे. हे भागेवा, पर्वीपासन देवमंडळांत धन करितील या संकल्पाने त्रह्मदेवाने देव
सनत्कमार म्हणून ज्याचं नांव कानी येत असते निमोण केले, परंत बह्मदेवाला एका बाजला
तोच मी आहे. वत्सा, तजे कल्याण असो. सोडन ते लोभी देव आपल्यालाच फल मिळावे
तुझी कोणती इच्छा मीं पूणे करावी हे सांग. या उद्देशाने यजन करूं लागले, ते पाहून
ब्रह्मदेवाचे जे दसरे सात दघेषेपुत्र आहेत ते ब्रह्मदेवाने त्यांस शाप दिला. त्यामळे त्या सवे
सवे माजे धाकटे भाउ. त्यांचे वंश सृष्टींत चाळ देवांची अक्कल नाहींशी होऊन ते केवळ मखे
आहेत. त्यांचीं नांवे क्रतु, वासेष्ठ, पुलह, बनले. त्यांना जेव्हां कांहीं कळेना कीं वळेना,
पुलस्त्य, अत्रि, अंगिरा व मरीची, या सवोर्चे तेव्हां त्यांच अनकरण करणारे लोकही मढ
देवगंधवेही पञजनसेवन करितात, व हे झाले. शेवटीं शापाचे तडाक्यांत सांपडळेले ते
सातजण आपले तपोबलानं त्रेलोक्याचे रक्षण सवे देव पितामहाला वारंवार नमन करून
करितात. मी या भानगडींत पडत नाहीं, मी छोकानग्रहाथे विनवं लागले. तेव्हां ब्रह्मदेव
प्रजोत्पादन व ऐहिक इच्छा यांना फांटा देऊन त्यांना म्हणाला, * तुम्ही माझी पुजा न करितां
यातित्ञमे स्वीकारिला आहे; व चित्ताचा आत्म- आपलीच पूजा चालविली हा तुम्हांकडन मोठा
.रूपाचे एठिकाणी लय करून सवदा स्वरूपी व्यमिचार झाला आहे; याकरितां तम्हाला प्राय-
रममाण असतो. मी उत्पन्न झालो तेव्हां शरी- श्वित्त केलें पाहिजे. ते प्रायश्चित्त इतर्केच की,
१ माकेडय हा भ्रूगुकटोत्पश्चच होता. तुम्ही आपल्या पुत्रांची प्राथेना करा म्हणजे ते
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ६१
तुम्हाला अक्कल शिकवितील आणि तुम्ही शुद्धी- , यामुळें ते तुमचे बाप व तुम्ही त्यांचे पुत्र,
वर याल. ब्रह्मदेवाने जेव्हां याप्रमाणे त्यांना हाही न्याय तसाच खरा आहे. सारांश, तुम्ही
निक्षन सांगितले तेव्हां त्या लघुत्वामुळे ते अंत- एकमेकांचे बाप व एकमेकांचे पुत्रही आहांच
योमी व्यथित झाले; परंतु निरुपायामुळें ते. आणि म्हणून तुमचे पोरांनी तुम्हांला “ पुत्र हो
अह्मदेवाचे आज्ञेप्रमाणे कृतदोषाचे प्रायश्चित्ताथ म्हणून म्हणण्यांत अन्याय किंवा अपमान
म्हणून, दीन होऊन, आपले पुत्रांस उपाय कोठेच नाहीं. ”
पुसते झाले. त्या वेळीं पुत्रांनी चित्तनिरोध | याप्रमाणे ब्रह्मदेवाने समजूत घालतांच ते
करून ध्यानपू्वेक अंतयोमी शोध केला व स्वर्गवासी देव आपले पुत्रांकडे परत जाऊन
त्यांना सांगितळ कौ, “ बापहो, प्रायश्चित्त त्यांस मोठ्या प्रेमानं म्हणाठे, '* बापहो, ब्रह्म-
एकच प्रकारचीं नाहींत. धमंरहस्यांत जे निपुण देवानं आमची समजूत घातली; तीवरून
आहेत, ते काया; वाचा आणि मन या तीनही तुम्ही आमचे ज्ञानदाते अतएव एका अर्थी
साधनांनी नित्य प्रायश्चित्त केलीं पाहिजेत, आमचे बापच आहां. हा न्याय आम्हांस
अर्स सांगतात; व स्वतःही ते याप्रमाणेच नित्य ' पटला व आमचा सवे राग जाऊन, हे धमेज्ञहा,
करीत आले आहेत. याप्रमाणे पुत्रांनी कान- आम्ही प्रसन्न झाली आहो, तर तुमची काय
उघाडणी करून प्रायश्चित्तांचे महत्व व रहस्य इच्छा आहे, आम्ही तुम्हांस कोणता वर द्यावा
सांगतांच त्या देवमंडळीची अक्कल ताळ्यावर ते सांगा. तुम्ही आम्हाला ज॑ “पुत्रहो '
आली. त्या वेळीं त्यांचे पुत्रांनी त्यांना “ बरे म्हणून संबोधिळं तं यथाथ आहे. त्यांत कांहीं
आहे; तुमचे काम झालें, त्या अर्था पुत्रहो ' चूक नाहीं. आतां तुम्ही ज्या अर्था आम्हांला
तुम्ही आठेत तसे परत जा ” असा निरोप ' पुत्र ' म्हणून म्हटले आहे त्या अर्था आम्ही
दिला, तेव्हां आपले पोरगे उलट आपणासच ' आतां तुम्हास “ पितर” ही कायमची संज्ञा
: पुत्रहो' म्हणून (एखाद्या उन्मत्ताप्रमागे ) देतों. नाग, दानव, राक्षस, इत्यादकांपेकी
बोलले, हा प्रकार काय ? हा आपला अपमा- कोणीही श्राद्धकाठीं आपल्या गत पितरांच्या
नच नव्हे काय? ह्याचा उलगडा करून ध्यावा, उद्देशाने ज्या ज्या क्रिया करील, त्या त्या
अशा बुद्धीर्न ते पुनः ब्रह्मदेवाकडे आले. त्यांचें फलटरूप होतील. त्या अशा कों, श्राद्धीय अन्ना-
| & ढ ढ च च
गाऱ्हाणे ऐकून अह्मदेवानं उत्तर केळं, ' तुमचे 'दिकानं तुम्ही प्रथम संतुष्ट झालां म्हणजे तुमचे
पोरगे तुम्हाला पुत्रहो म्हणाले ते हिशोबीच 'द्वाराने श्राद्धकत्योचे पितर तृ्ति पावतील व
म्हणाले, हे तुम्ही आपणांस ब्रह्मवादी म्हणजे 'त्या पितरांचे द्वारे पितरांची शाश्वत देवता जी
भ्रृति्ञ म्हणवीत असून तुम्हाला कसें कळत सोम (चेद्र) त्याला पुष्टि येईल. याप्रकारे
नाहीं? “ यस्तानि विजानात्सपितुः पिता सत्” श्राद्वक्रियांनीं सोम पुष्ट झाला म्हणजे तो
अशी एक श्रति आहे, ती तुम्हाला माहीत स्थावरजंगम वस्तूंनी व्यापलेले हे समुद्रा रण्यपवत-
आहेना? तिचा अथे काय बरे? ज्ञानी पुत्र | मय जे जगत् त्याला ( आपल्या किरणांनी) पुरि
हा आपल्या पित्याचाही पिता आहे. तुम्ही देईल. आपणांस पुष्टि प्राप न्हावी, या उद्देशानें
त्यांना शरीर दिळें या कारणाने तुम्ही त्यांचे ने कोणी गृहस्थ पितृश्राद्ध करितील त्यांस
पिते व ते तुमचे पुत्र हा न्याय जसा खरा | पितर (तुम्ही ) सदेव संतति व पुष्टि देतील.
आहे, तसाच, त्यांनीं तुम्हांठा ज्ञान दिठे | त्याचप्रमाणे जो कोणी आपल्या स्वत:चे पितु-
५९२ श्रोमन्महाभारत. [ अध्याये १८.
रांच्या नामगोत्राचा स्पष्ट उच्चार करून श्राद्ध- पितरांचे गण आहेत; त्यांपेकी चोघे' मांतैमान्
काठी तीन पिंड देईल, त्यांचे पितर आपल्या म्हणजे शरीरीं आहेत व तीन अमूर्तिमान् म्हणजे
करमेगतीमुळे कोणत्याही योनींत व कोणत्याही अशरारी आहेत. हे तपोधना, त्यांचें वसति-
स्थळीं असले तरी तुम्ही त्या श्राद्भकत्योनं स्थान, त्यांची उत्पत्ति, पराक्रम व महत्व हीं
केलेल्या दानाने प्रसन्न होऊन त्याचे तीन पूर्वजांस सविस्तर सांगता तीं ऐक. या सातांप्की ज
संतुष्ट कराल. ही कामगिरी तुम्ही करावी, अमूर्त म्हणून पितृगण सांगितले त्यांचे वसति-
अशी परमेष्टी ब्रह्मदेवाने पूर्वीच आज्ञा दिली ! स्थानाला सनातनळोक असे म्हणतात. हे पितृ-
होती, ती आज तुम्हांस कळविली आहे. तर हे : गण मोठे देदीप्यमान असून ते सवे प्रजापतीचे
देबहो, ती तुम्हीं खरी करावी, व आपण इत- पुत्र होत. या गणांतील वेराज नांवाचे जे
उत्तर परस्परांचे बापही आहा. व टॅकही पितृगण आहेत ते विराज प्रजापतीचे पुत्र
आहो, असे मानून प्रेमाने चालू. म्हणून प्रख्थात आहेत. यांचें देवगण शास्र
सनत्कुमार म्हणतात:--आतां ते देवच | विहित कमोर्न आराधन करीत असतात. हे
पितर कसे व पितरच देव कसे आणि परस्पर पितर म्हणजे प्रथम योगभ्रष्ट तपस्वी असतात.
तेच पितर कसे, पितर आणि देवही कसे, हे : योगाची पृणेता न झाल्यामुळें हे मुक्तीस न
कोडे उल्गडले ना! 'जातां केवळ सनातन ब्रह्मलोकास मात्र जातात.
३ तेथे एक सहस्र यु्गेपरयंत प्रजाप्रतीसह वास
र ' करून पुढील कल्पाचे आरंभीं सनकादिक रूपानं
गतत द जी, 'ब्रह्मदेवापासूनच उत्पन्न होतात. मग यांस पृवे-
पड १ : जन्मांतीळ स्मृति प्राप्त होऊन पूर्वजन्मी अपूर्ण
श्रादूफलकथन, ,स्थितींत राहिलेल्या अप्रतिम सांख्य योगाच्या
मार्कडेय म्हणतात:--हे भीप्मा, अत्यंत अम्यासाठा ते लागतात, व अखेरीस त्यांचा
तेजस्वी, केवळ देवांचाही देव शाभेल अज्ञा | योग पूर्णतेस जाऊनते सिद्ध जह्मज्ञानी होतात
सनत्कुमाराने आतां सांगितल्याप्रमाणे पितरांचा व नतर जेथून पुनरावृत्ति नाहीं अशा शाश्रत-
इतिहास मला समजाविला असतां मलगा पुनरपि | पदाळा पांचतात. हे माकेडेया, हे पितृगण
कांहीं शका आल्या त्या मीं आरिनिहंत्या इहलोकी जे कोणी नवीन उमेदवार योगाभ्यासा-
चिरंजीवी भगवान् सनत्कुमारापासून पुनरपि विषयीं यत्न करीत असतात त्यांच्या योग-
उल्गडून घेतल्या; त्यांची हकीकत; हे गंगापुत्रा, सिद्धीला हे साहाय्य करितात, व हेच आपल्या
मी तुला मुळापासून सवे सांगतो, ती समजून घे. योगबलाने प्रथम सोमाठा पुष्टि आणीत असतात.
मीं त्या सनत्कुमारास विचारळं कौ, आपण याकारता हे जे योगी पितृगण यांचे उद्देशाने
मला देव हेच पितर व पितर हेच रेव होत व विशपकरून श्राद्ध केठीं पाहिभेत. सोमाची
४-3 ५ €< » 6५ ती ० वडा द, तळ 2५ 0
मरी त रजम यच क | १ पुल ी आंगिरस ) सुस्वधा व सोमप ६ चोवे,
र 24110. यांना कमेप्रभावानें दिव्य देह मिळालेले आहेत.
आहे व ते*कोणते लोकांत राहातात त॑ मला
सांगावे. या प्रश्नावर सनत्कुमारांनी उत्तर केले
कीं; हे याजकसश्रेष्ठा, स्वर्गात राहाणाऱ्या या
णा पी ण? ११ ता
२ वेराज, अश्िष्वात्त ब बहिंपद हे तीन गण अमूर्त
आहेत, त्यांना निश्चितसें रूप बाही, जेब्हां जे वाटेल
त॑ रूप ते घेऊं शकतात.
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ५१
वाद्धि करणारे जे महात्मे त्यांची ही पहिली | वयानं वडील, योग्यतेने श्रेष्ठ, रूपकांतीने
ढी होय. यांना मेना नांबाची एक मानस-कन्या अप्रतिम व योगबलाने वरिष्ठ अशी जी उमा ती
झाली. ही गिरिश्रेष्ठ जो हिमालय त्याची पत्नी, ' देवाधिदेव जो शकर त्याचे पदरीं पडली, दसरी
हिला हिमवानापासन झालेल्या पत्रास मेनाक जी एकपणां ती बाद्भेमान् महात्मा, योगाचाये,
असे म्हणतात. त्या मेनाकांचा पत्र मोठा जो असितकुलोत्पन्न देवल त्याला दिली, व एक
शोभिवत व नानारत्नांनीं यक्त असा क्रॉच
नांवाचा महापवेत होय. मेनाक पुत्राशिवाय
दालराजा जा हिमालय त्यान आपल्या मना
स्रीचे ठिकाणीं अपणो, एकपणो व एकपाटला
या नांवांच्या तीन कन्या उत्पन्न केल्या. या
तिन्ही कन्यांनीं देव व दानव यांनाही दश्चवर
असे घोर तप करून जेलोक्यांतील स्थावर-
जंगम स्टांस त्राही त्राही करून सोडिल
पाटला ही जंगीषव्याला दिली. उमेच्या या
दोवीही बहिणी तिचेप्रमा्णेंच महा भाग्यवान
असन योंगनिष्ठांच्याच पदरीं पडल्या
मरीचिप्रजापतीचे पुत्र जे अगिष्वात्त
नांवाचे पितर आहेत ते सोमपद या नांवान
प्रसिद्ध असलेल्या लोकांत राहातात. हे सवेही
अपारतेजस्वी आहेत. देवही यांचें सेतपंण करि-
तात. यांना अच्छोदा नदी ही मानसकन्या
यांपैकी एकपणी नांवाची जी कन्या होती ती होती. हिजपासनच अंच्छोद नांवार्च गै परम
वनस्पतीर्चे एकच पणे भक्षण करून रहात असे. | रमणीय विख्यात सरोवर आहे तें निमाण
दसरी एकपाटला ही पाटल वृक्षाचे एक पुप्प आले. हिनं आपले पितर पूर्वा कधींही पाहिले
खाऊन राही. तिसरी जी अपणो ती मात्र नव्हत आणे यामुळ पुढ जेव्हा ते अमूत
कधींही खात नस. तो
नियम पाहन तिची आई जी मेना तिचें
मातृप्रेमामळे आंतडे पिळे व ती आपल्या
घोर तप करणाऱ्या मर्लीला 'उ मा' म्हणजे अगे
असे करूं नको म्हणन वारंवार निवृत्त करण्या-
विषयीं यत्न करी. पुढ आईच्या 'उमा' 'उमा'!
अशा वारंवार शब्दाचयारामुळे त्या सुदर
मलीला त्रेळोक्यांत उमा असंच म्हण लागले
व हिची योगनिष्ठेविषयींही सवेत्र फार ख्याति
झाली. हे भार्गवा, या जगतांत या तीन कुभारी
संदेव राहावयाच्याच. या सवेही बहिणी आपल
शरीर सवदा तपश्चर्येच्या कामी लावणाऱ्या,
योगबलाने यकत व त्रह्मवेत््या असून सवेही
ऊः्वेरेत्या आहेत. या तीन बहिणींपेकां
०००० ५५५४५४४ ण
१ वौर्यबिंदूचा निरोध करणाऱ्या. यागशासत्रांत वज्राला
या नांवाची एक मुद्रा सांगितली आहे, ला सुठ्ठच्या
अभ्यासाने क्षी किंवा परुष हीं रतिकालीं आपआपल्या
तिचा तीव्र स्थितींत तिच्या दिव्यदृष्टीला आढळले तेव्हां
आपण ज्यांच्या मनोबलान उत्पन्न झाला तेच
हे म्हणजे हे आपले पितर हे त्या शुचि-
(का
स्मितेच्या लक्षांत आठे नाहींव यामुळें ती सुंदरी
पक्षाने कितीही यत्न केला तरो आपला बिंदुपात होऊं
देत नाहींत व कदाचित् चुकून झालाच तर प्रतिपक्ष्याच्या
इंद्रेयांतून तो आकर्षण करून पुन्हा ठिकाणीं स्थापूं
शकतात. वज़ोली-मुद्रेचा अभ्यास करणाऱ्या योग्याच्या
शरीराला उत्तम सुवास येऊं लागतो, ब त्याला जरा-
मृत्यूचे भय उरत नाहीं. योगनिपुण स्त्रियाही या मुद्रेच्या
बलाने आपलें रज प्रुषाला खेंचूं देत नाहींत. सारांश,
स्री व पुरुष हा दोघेही ऊध्वरता होऊं शकतात. ऊध्वेरेत्या
स्रापुर्षांना पुराणकालों किती मान असे याची साक्ष
तर्पणांतील “ ऊध्वेरेतसस्तपेयामे '' या शब्दांकड
लक्ष दिले असतां कळून येईल,
१ म्हणजे अभीने साध्य जीं पित्र्यादि इषटक्रमे त्यांत
ज्यांचे ग्रहण केलें जाते ते, *
२ या, सरोवराचे नांव बाणभट्राने आपले कादंबरांत
वीर्याचे पतनापूर्वींच आकपंण करून टाकतात ब प्रति- घेतलें आहे
५४
श्रीमन्महामारत.
| अध्याय १८.
खद्द आपल्या पितरांना पाहात असूनही अज्ञा-| मरण पावशील. तेव्हां पुन्हा येथे येऊन तुला
नामुळं त्यांना परपुरुषाप्रमा्णे लाजली, व
अद्रिका नामक अप्सरेला बरोबर घेऊन विमा-
नांत बसन स्वगेलोकांत फिरत असणाऱ्या
अमावस नांवाच्या आयच्या यशस्वी पुत्राला
पाहन मोहित झाली. खरे पाहातां हा वप
किंवा अमावस आकाशगामी पितरांपकीं एक
असतां हिने त्यावर लालप होऊन त्याजविषयी
कामवासना धरिली; व या पातकामळं म्हणजे
भलत्याचीच कामाथे प्रारथेना केल्यामळे ती
योगापासन भ्रष्ट होऊन स्वगोतन पतन पावली
खालीं पडतां पडतां वाटेत तिला परमाणूहूनही
सक्ष्म आकाराची अशीं तीन विमानं दिसली
व त्यांत अस्नींत असळेल्या विस्तवाचे ठिणगी
प्रमाणे अव्यक्त व अत्यंत सक्ष्म अशा स्वरू-
पाचे तिचे खरे पितर तिच्या दृष्टीस पडले
तेव्हां लज्जेने खालीं मान घाळन द!सखित
होत्साती ' मळा तारा, मला तारा ' असं
म्हण लागली. त्या वेळी तं * मिऊं नको, मिऊं
नका' अशा शब्दांना तिला आश्वासन [देल्या-
मळं ती तशीच आकाशांत थबकन राहिली
नंतर मोठ्या दीनवाणीनं तिन पितरांची प्राथना
करून त्यांना प्रसन्न करून घेतळे, तेव्हां ते
मयादोळंबन कल्यामळे॑ ऐश्वयांपासन भ्रष्ट
झालेल्या स्वकन्येला म्हणाले, ' हे शचिस्मिते,
तूं ज्याअर्थी स्वदोषामुळें ऐश्वयश्रष्ट झाली आहेस
त्या अर्थी तुला मत्यलोकीं गेलंच पाहिजे
कारण असा नियम आहे कीं, स्वगीत राहा-
णारे जे देव त्यांचे कमांचीं फळे त्यांना तत्क
व त्याच शरीरांत म्हणजे ज्या शरीरांकडन तीं
कर्मे केलीं गेलीं असतील त्या शरीरांतच मिळ-
तात. परंत, मनण्यलोकांतोल नियम वेगळा
आहे. त्या लोकांत केलेल्या कमीची फळे मरणो
त्तर प्राप्त होतात. यासाठीं, हे कन्ये, त॑ आतां
मृत्युलोकी जाऊन तेथे तपश्चया करून नंतर
तपाचे फल भोगावयास मिळेल. कारेतां तं
संतोषारने मत्यलोकीं जा. याप्रमाणे पितरांनी
सांगितलेली गोष्ट ऐकून तिने संतोष पावुन
त्यांची कृपा संपादिळी. तेव्हां ते सव दयाद्रे
होऊन त्यांनी घ्यानस्थितींत पुढं अवश्य होणारी
गोष्ट कोणती ती ध्यानीं घेऊन मोठ्या प्रसन्न
चित्ताने तिला म्हणाले कीं, हे मुली, तुज
ज्यावर मन गेळें होते तो महात्मा अमावसु
पृथ्वीवर मनणष्ययोनींत राजकलांत उत्पन्न
झाला आहे. त्याची तं कन्या होशील वतो
जन्म पुरा झाला म्हणजे पुन्हा या दलेभ
लोकाला प्राप्त होशील. मत्यलोकांत असतां तं
पराशर मनीचा वारस असा एक पुत्र प्रसवशील
तो मोठा ब्रह्मर्षी होडेळ व आजकाल जो एकच
एक अखंड वेद आहे त्याचे तो भाग करून
चार वेद करील, पराशराला अशा लक्षणांचा
पुत्र देऊन नेतर तं परवेजन्मींचा जो महाभिष
नांवाचा राजा तो सांप्रत मत्यलोकी, शंतन
नांवाचा राजा झाला आहे. त्याची तं स्त्री होऊन
त्याला विचित्रवीये नांवाचा एक थमेनिष्ठ पुत्र
व चित्रांगद नांवाचा आणखी एक सुलक्षणी
पुत्र, असे दोन पुत्र देऊन नंतर तूं पुन्हा या
लोकास येशील. तं पितरांची अमयोदा केलीस
यास्तव तुला वाडेट जर्म प्राप्त होईल. त॑ अमा-
वसचीच कन्या होशील व तीही अद्रिका नामक
जी अप्सरा त्याजबरोबर होती, तिच्याच पोटी
येशील; व तं अट्ठाविसाव्या चोकडींत जें द्वापर
युग त्या युगांत एका मत्स्याच्या उद्रांतून बाहेर
येशील. पितरांनीं याप्रमाणे तिला सांगितल्या-
वर ती अच्छोदा मरत्स्यीच्या पोटीं येऊन
धीवरकुलांत प्रगट झाल्याने ती लोकांत धीवर-
कन्या म्हटली गेली; व पढं त्या धीवरानं ती
वसुराजाला नजर केल्यामुळें ती त्याही राजाची
कन्या मानली गेड़ी
१ हरिवंशपववे. ]
हरिवंश.
ह 1
बर्हिषद नांवाने स्वगीत प्रसिद्ध असलेले | पासनच वृष्णि व अंधक वंशासंबं्धा कथेला
पितृगण स्वगोच्या ज्या रमणीय प्रदेशांत राहा-
तात त्या प्रदेशाला वेभ्राज असे नांव आहे
हे पितृगणही अमित तेजस्वी आहेत. हे मोठे
तपस्वी, महाभाग व महात्मे पुलस्त्य नामक
प्रजापतीचे पुत्र आहेत. सवे देव, यक्ष, गंधवे
राक्षस, नाग, सर्प व सुपणे हेही यांचा फार
मान राखतात. यांची जी मानसकन्या ती
पीवरी नांवार्न विख्यात आहे. ती स्वतः योग-
निष्ठ असन योग्याची स्त्री व योग्याचीच माता
होणार आहे. ही गोष्ट येत्या द्वापरयगांत
होणार. हे धमेनिष्ठा, त्या काळीं पराशराच्या
कुळांत शुक नांवाचा महातपस्वी योगी उत्पन्न
होईल. तो व्यासमनीपासन अरणीचे ठिकाणीं
उत्पन्न होईल, व तो तेजाने निधेम अग्नीप्रमाणे
जाज्वल्य असेल, हा शकमनि वर सांगितलेली
पीवरी नांवाची जी बहिषद नांवाची कन्या
तिचे ठिकाणीं मोठे बलिष्ठ व योगाचे केवळ
आचाय असे चार पुत्र व एक कन्या निमाण
करील, या पुत्रांची नांवे:---कृष्ण, गोर, प्रभ
व शभ हीं असतील व कन्येचे नांव कृत्वी
ही अणह राजाची राणी होऊन त्रह्मदत्ताची
जननी होईल. याप्रमाणे असले योगनिष्ठ व
महात्रत पुत्र निमोण करून व आपला पिता
जो व्यास यापासन धमाची विविध स्वरूप ऐकन
घेऊन तो धर्मनिष्ठ महायोगी शक जेथन पुन-
रावृत्ति नाहीं. अशा पदाला जाईल. हे पद॒
म्हणजे दुःखशोकरहित अव्यय व शाश्वत
असं ञह्मच होय
आतां जे अमते पितर सांगितले त्यांपैकी
सुकालसंज्ञक पितर वसिष्ठप्रजापतीपासन उत्पन्न
झाळे असून ते मोठे तेजस्वी व मूर्तिमान् धर्म
असे आहेत. ते ज्योतींनीं भासमान अंसणाऱ्या
वगोच्या मागांत आवडीने राहातात. हा माग
सर्वे इच्छिते वस्तूंनी सुसंपक्न असा आहे. यांचे-
उद्भव होतो. हेही पितर महामान्य असन
ब्राह्मण त्यांचं तपेण करीत असतात. यांची जी
मानसकन्या आहे ती गा या नांवाने स्वगात
प्रसिद्ध आहे. हे माकडेया, ही तझ्याच वंशांत
दिली जाऊन शुकाची प्रिय राणी होइल. या
गो नामक कन्येलाच एकश्रेंगा असे वहिवाटींत
म्हणतात. ही गो साध्यनामक जे देवगण त्यांचं
भषणस्थान आहे
सूयेमंडलांत मरीचिगभे नांवाचे लोक आहेत;
तेथें अंगिरसाचे पुत्र ( जे हविप्मंत नांवाचे
पितर ) ते राहातात. यांना साध्यनामक देवांनी
पर्वी वाढविले, अशी कथा आहे. ज्या क्षत्रि-
यांना स्वगोदिक फलांची इच्छा असेलते या
पितरांचे पजन कारेतात. या पितरांची यशोदा
नामक कन्या विश्रत आहे. ही विश्वमहताची
वृद्धशम्यीची सन व राजर्षि महात्मा
दिलीप याची आई. हा दिळीप मोठाच कीर्ति
शाली झाला. हे माकडेया, त्यानं देवांच्या
युगांत एक सुप्रसिद्ध असा अश्वमेध नांवाचा
महायज्ञ केला. त्या यज्ञांत शांडिल्यनामक
सप्रासिद्ध वंशांत जन्म घेणारा अशि प्रक
झाला. त्या वेळीं यज्ञाथे तेथें आलेल्या अनेक
महर्षींनी दिलीपाचे त॑सामथ्ये पाहून प्रेमाचे
भरांत अनेक गाथा गाइल्या. त्यांचा सारांश
हा की, जे कोणी एकाम्रचित्तानं सत्यनिष्ठ व
महोदार अशा दिलीपराजाचे यज्ञसमयीं अव-
लोकन करितील त्या प्रेक्षकांनाही स्वगे
प्राप्त होईल
पुलह महषींपासून सुस्वथा नामक द्विजश्रेष्ठ
उत्पन्न झाठे. हे कदम प्रजापतीचे पितर
१, काडा दड हिणिििड॒ाा॒ो॒ ोआआाबाझ॒कखजज्ा
१ मत्स्यपु० अ, १५ छोक १७ यांत “ प्रादज
म्ह० शूद यांचें संतपेण करित्तात, असे सौंगितले आहे,
२ या ह्रिकाणीं मस्स्यपुराणांत (अ७ १५ शोक १५)
शुक्रेस्य दैता पत्नि-असा पाठ आहे
शि
५४ श्रीमन्महाभारत. [ अध्यांय १८.
होत. हे स्वगीतीळ कामगसंज्ञक लोकांत हे माकेडेया, आतां श्राद्भाचे विधान सांगता
रहातात; व आकाशांत यांना अनियेत्रित गति त॑ ऐक, सवे पितृश्राद्धांत पात्रे रुप्याचीं किंवा
असल्यामळे हे पक्षीरूपाने संचार कारेतात. हे | निदान रुप्याने मढविलेलीं तरी असावींत. कारण
माकेडेया, यांची उपासना फळाथी वेश््यगण | रुप हे॑ पितरांना फार प्रिय आहे. असल्या
करितात. यांच्या मानसकन्येचे नांव विरजा रजत पात्रांत वाढलेलं श्राद्वान सखधाशब्द
हे आहे. हे करपे, ही ययातीची आई व नहु
षाची पट्टराणी. याम्रमाणं मीं तला हे तीन
पवेक अपेण केल्याने पितर फार संतष्ट होतात
श्राद्षकाठी प्रथम सोम, अभि. व यम
पितृगण सांगितले; आतां हा चोथा समजून घे. यांचें अश्नीत आहुती देऊन संतपेण करावें
या चोथ्या गणांतील पितरांना ' सोमप* अशी अश्नि नसल्यास जलोंत देणे. याप्रकारे जो
संज्ञा आहे. हे कवीची कन्या जी स्वघा तिचे भक्तिपवेक पितरांचा संतोष करितो, त्याला
ठिकाणीं हिरण्यगभे जो अशि त्यापासन उत्पन्न पितरही संतृष्ट करितात. पितर त्याला शरीर,
झाले. शाद्र लोक यांची पजा करितात. सगी- पुष्टि व विपुल संतति देतात. त्याचप्रमाणे स्वगे
तील ज्या लोकांत ते रहातात त्यांस ' मानस! देतात, आरोग्य देतात. फार काय सांगावें तो
अशी संज्ञा आहे. नमेदा नांवाची जी सप्रसिद्ध भन कांही इतर इच्छील तही सवे देतात. हे मने
श्रेष्ठ नदी ती यांची मानसकन्या. ही नदी | पितकायोचे महत्व देवकायोपेक्षांही विशिष्ट
उगमापुर्े कांही अंतरापर्यंत दालिणमागोने
वाहात जात असन आपल्या स्पशानं प्राणि-
मात्राला पावन करिते. ही पुरुकच्छाची
स्त्री व त्रसदस्यची आहे. याप्रमाणं ही सात
पितरांची हकीकत झाली. हे माकेडेया, यंगा-
य॒गाचे ठायीं जेव्हां जेव्हां धमाचा ऱ्हास होतो
त्या त्या वेळीं प्रजापालक जो मन तो या सप्त
पितरांची ज्यांत विशेष पजा केळी जाते अशा
प्रकारची श्राद्ध लोकांत प्रवृत्त करतो. हे द्विज-
श्रेष्ठा, या सातही पितृगणांत यम हा प्रथम
उत्पन्न झाला असल्यामुळें वेदांत त्याला पितृ
पाते अशीच संज्ञा दिली आहे, व त्याचा हा
अग्रमान ध्यानांत आणून त्यालाच ' श्राद्भदेव
असेहि म्हणतात
दुघ ” अस नांव दिलं आहे. र
२ युदवधि तव तौर पातकी नैति गंगे।
तदवर्थि भक््जालेनेबमुक्तः कदास्यात ।
- सवजलकणिक्रालं पापिनां पापशुध्ये ।
नमैदाष्टक,
आहे. कारण; देव हे मोठे चॅंगट व प्रसन्न
होण्याला कठीण. पंपेतर बिचारे अक्रोध
म्हणजे शांत व त्वारिेत कृपा करणारे असे
आहेत. म्हणन मस्मत्यादिकांत देवांपेक्षांही
पितरांचा संतोष प्रथम करण्याकडे विशेष
कटाक्ष आहे. पितरांपासन लोकांचे फारच
श्रेष्ठ कल्याण होत. शिवाय पितरांचा प्रसाद
सदा स्थिर आहे म्हणजे त्यांची पजा केली
आणि ते अमक वेळीं प्रसन्न झाले नाहींत,
अस्ते कधीं घडतच नाहीं, यास्तव, हे मगकलो-
त्पक्ना माकेडेया, अशा पितरांना त॑ नमस्कार
कर. ही गोष्ट तुला विशेष आग्रहानं सांगण्याचे
कारण अर्स आहे कीं, तूं मोठा पितृभक्त
आहेस व त्यांतूनही, हे ब्राह्मणा, तुझी मजवर
१ मत्स्यपुराण अ० १५ । हो० १९ यांत € - विशेषच भक्ती आहे, आज मी तझे कल्याण
करणार आहे व तं कसे वै तुला प्रत्यक्ष पाहातां
यावे म्हणन मी तला दिव्य दृष्टि व अनमवाचे
आ नुामाजन्लयचललबनिनयाायेकहिहोकाेटी कानडा ला्
१ सामाय पितृमते, अभ्वे कव्यवाहनाय, थमा-
यांगिरसे स्वघा नमः, या शब्दांनी आहुती देणें
२ ही सवलत फक्त तीर्थाचे ठिकाण आहे.
१ हरिवंशपव. ] हरिवंश. ५७
सामर्थ्य, हीं दोन्हीही देतो. हे निष्पापा मा्के- पश्चादिकांची हिसा करीत फिरतील. नंतर त्या
डेया, मी जो मार्ग सांगतो, तो फार सावध- भ्रष्टांना पुन्हा नीच योनींत जन्म येईल; मात्र
चित्ताने ध्यानांत घे. वास्ताविक पहातां तं कांहीं त्यांनीं पर्वजन्मी पितरांचे आराधन करून
पतामान्य पुरुष नव्हस. तं मोठा सिद्ध आहेस. मिळविलेल्या प्रसादबलाने ते नीच योनींत
तथापि देवांची योगगाति व पितरांची श्राद्ध- असतांही त्यांची पवेस्माते कायम राहील,
फलरूपी परागति चमेचक्षनं तला दिसणार नाहीं. तीमळे त्यांची बद्धि ताळ्यावर येऊन त्यांची
अर्से बोठून तो. देवश्रेष्ठ त्याच्या जवळच बस- | धर्माकडे प्रवृत्ति होत जाईल. नंतर स्वकमोच्या
ठेल्या मला देवांनाही दळेभ अशी विज्ञान सामथ्योनें पुनरपि आह्णजर्म प्राप्त
पाहित दिव्यदृष्टि देऊन त्याला इष्ट त्या होईल. त्या ब्राह्मणजन्मांत त्यांनीं प्रथम
पांगोला गेला. जातांना तो जळत्या आहवनीय ' जन्मांत अथेवट सोडलेला जो योगाभ्यास
अम्नीसारखा झळकत होता ।तो त्यांना पुन्हा साध्य होईल, व त्या अभ्यास
हे करश्रेष्ठा, त्या सनत्कमार देवाच्या प्रसा- बलाने ते शाश्वत पदाळा पावतील
दाने मला जे ज्ञान प्राप्त झाले ते या मृत्युलोकांत हे मार्केडेया; या गोष्टीवरून तुझ्या ध्यानांत
पनप्यांना प्राप्त होणें फार कठीण आहे येईल कीं; सद्धमाचरण हं कधींही नाश पावत
याकरितां तूं त॑ नीट समजून ब्रे. नाहीं, मध्ये कितीही अडथळे आठे तथापि ते
ततव न ' पुनरापे कत्यांचे बद्धीला सन्मागीकडे ओढीत
अध्याय एकोणिसावा. नेतात. याकरितां तशी मति वारंवार धमीकडे
-ण:0:-ण लाग दे. विशेषतः योगाचरणाकडे मति लागली
पितृकल्पवणेन, असतां ती दिवसेदिवस फारच उत्तम होत
मार्केडेय सांगतात: --हे भीप्मा, सनत्क- नाईल. पण, बाबा, योग कांहीं वाटेवर पडला
नारांनीं मळा सांगितळें की, पर्वेयगीं भरद्वाज नाहीं. अल्पत्नद्धीच्या लोकांना हा कधींच
वंशांतळे कांहीं ब्राह्मण होते. हे योगाभ्यास प्राप्त होत नाहीं. कदाचित् मोठ्या कष्टाने प्राप्त
करीत असतां मध्येंच दराचरण करूं ठागल्या- झालाच तरी हे मख लोक मगयादि नाना करर
मुळे योगापासून भ्रष्ट झाले. त्या भ्रष्ट स्थितींत व्यसनांच्या नादी लागन प्राप्त झालेल्याची
ते मानस नांवाचे जे विशाळ सरोवर त्याचे नासाडी करितात व स्वतः सदा अधर्मानेंच
पेल्तीरी वेडे होऊन पडले, आणि एखाद्याची राहातात आणि आपल्या गरुंचाही द्रोह
वस्तु पाण्यांत पडली असतां तो जसा धेडीत करितात; अशांच्या हातीं योग ठागत नाहीं,
बसतो, त्याप्रमाणे टराचरणाने गमाविळेल्या तर तो कोणाच्या हाती ढागतो तें ऐक
योगासेद्धीची त्यांना हळहळ लागन मढा- जे लोक न मागण्याजोम्या ज्या वस्तु आहेत
प्रमाणे ते तसे हळहळतच राहिळे व अखेरीस त्या कधींही मागत नाहींत; शरण आलेल्यांचे
योगासोक्षे प्राप्त झाल्यावांचनच काळाने त्यांना | रक्षण करितात; दुबुलांची अवहेलना करीत
गांठिळं, नंतर, ते योगभ्रष्ट ब्राह्मण मरणोत्तर नाहीत; पेशाच्या उबेमळे उन्मत्त होत नाहींत
दीघेकालपर्यंत देवलोकांत राहन पुढें करक्षेत्रांत ज्यांचे आहारविहार व स्वकतंन्यासंबंधीं सर्व
केगशिक कुढांत उत्पन्न होतील. तेर्थे ते नर- व्यापार हिशोबी व नेमस्त्न असतात; ज॑ सदा
श्रेष्ठ पितरांच्या उद्देशाने धमेकायोथ म्हणन | ध्यान व अध्ययन यांत निरत असतात; नाग्र-
ह्रिवंश ८-८.
दट श्रीमन्महाभारत. [ अध्याय २०,
त्या देवाच्या कृपेचा प्रभाव केवढा म्हणन
सांगंः त्या अठरा वर्षोत मला तहान लागली
नाट झालेल्या वस्तसाठीं सोधण्या घालीत बसत
नाहींत; केव्हांही विषयोपभोगांत गढून पडत
नाहींत; मद्यमांस भक्षण करीत नाहींत; स्त्रीशी नाही; भक लागली नाहीं; किंवा अन्नपाणी
विलास करण्यांत आला तो दिवस घालवीत | नाही म्हणन मी यत्किचितही कोमेजला किंवा
नाहींत; ब्राह्मणसेवेविषयी अदक्ष असत | थकला नाहीं
नाहींत; हलकट गोष्टींत मन घालीत नाहींत;
७ ळू 1” "२ ह 1 ट् | य शी |
आळसान ज्यांना गिळळ नाहीं; मान-सन्मानाची | अध्याय ॥वसावा.
ज्यांना विशेष चाड नाहीं; व जे आत्मप्रशसेत ९:
फारसे पडत नाहींत; जे वृत्तीनं अति शांत | चटकोपाख्यान.
ज्यांनीं क्रोध जिंकला आहे; ज्यांना बढाई व | मार्केडेय म्हणतात:--हे भीप्मा, आतां
मीपणा यांचा विटाळही नाहीं; व जे सदा पुण्य- सांगितल्याप्रमाणे सनत्कमार देव अंतर्धान
मय विचाराने भरलेले असतात; अशांनाच ' पावल्यावर त्यांच्या वचनप्रभावाने 'दिव्यदृष्टि
योग प्राप्त होतो. योग ही चीज मत्युलोकांत व विज्ञान हीं तत्काल माज्ञे ठायीं प्रकट झालीं
फार दुमिळ आहे. भाग्यवानू असतील तेच व त्यांच्या योगानं, हे गांगेया, सनत्कमारांनीं
त्रताचरण कारेतात. पृवेकाळचे ब्राह्मण असे ' करुभ्षेत्रांत कोशिक कलांत जे सात पत्न आले
असत. प्रसंगी त्यांचे हातून चुकोन दाप म्हणन मला सांगितलं होते ते मला प्रत्यक्ष
घडलाच तर त्यांचा पुरा आठवण ठवन त देस लागठे. या साताभावांपका त्रह्मदत्त नांवाचा
आपला रस्ता सुधारीत व ध्यान आणि अध्ययन ' जो सातवा भाऊ होता तो राजा आठा. याचा
यात गक राहन जाताच मागाला ठागत | स्वभाव व आचरण यांवरून हा त्रह्मदत्त पित
हे धमेज्ञा माकेडेया, योगधमाहन अधिक वती य नांवान विशेष प्रख्यात होता. हा
महत्वाचा असा ढुसरा काणताहा घम नाहा. कापल्य नामक श्रेष्ठ नगरांत राहाणारा जो
हा धमे सवेही धमात वारष्ठ आहे. यासाठीं, , पथ्वीपाते अणह त्यापासन त्याची खत्री जी
ह भगुकुठात्पत्ना, त्याचाच कास वर. त जर | दाककन्या झत्वी ।तेचे ठायी जन्मला
अल्पाहार करणारा, जितद्रेय, तत्पर, पवित्र भोप्म म्हणतात:--हे य॒थिष्ठिरा, महातपस्वी
व श्रद्धावान् होशीळ तर तळा आमस्त आस्ते महाभाग माकेडय यांनीं या अणह राजाची
काढगतान यागासाद्ध पापत हाईट 'वशावळ मला जशा सांगगतला तशा ता मा
असे बोलन भगवान् सनत्कृमार जागचे | तला सांगता ऐक
जागा अइश्य झाळे. ते गेल्यापासून मी य॒विष्ठिर म्हणतो:--ताता;, आपण एकण
त्यांची उपासना करण्यांत एकसारखा वंशावळ सांगणारच आहांत, पण प्रथम विशे
अठरा वर्षेपयंत निमझ होतो; परंतु तीं | पतः अणह राजा, हा कोणाचा पत्र होता; हा
अठरा वर्ष मला केवळ एका दिवसासारखीं कोणत्या काळीं होता, व राजा त्रह्मदत्तासारखा
वाटळी, किंवा मळा कालाचे कॅस त भानच महायशस्वरी व धर्मनिष्ठ पत्र ज्याचे पोटी जन्मला
उरल नाही मी जेव्हां शुद्धीवर आला, तेव्हां त्याची वीथवत्ता तरी कसल्या प्रकारची होती
शिप्याजवळ पूसतपास् का, त्यावरून मळा | «यांचा नांवे-१स्वसप, २ गोधन, २ हिस, डे पिशुन,
अठरा वर्षे लोटली असं कळे, हे भौप्मा, | ५ काव, ६ वारुष्ट, ७ पितृवर्ता ( अद्षादत्त ).
! १ हरिवंशपवे. ] हरिवंश. र
लटक क कल टल स्स ट्क नी
वत्या सात भावांपैकी ब्रह्मदत्त हा कनिष्ठ व अखेर या जन्मीं ते सहोदेरच झाले.
असन राजा कां व कसा झाला, हं मळा | हे राजा युध्िष्ठिरा, पुस्कुलोत्पन्न जो
सांगाव. या अह्मदत्ताचे चरित्र मी जे विशेष महात्मा ब्रह्मदत्त त्याच्या अति जुनाट वंशाचा
विस्ताराने ऐकं इच्छितो याचे कारण, हे द्यति- वृत्तांत मी तुळा सांगता, तो ऐक. पुर्कुलांत
मंता, असे आहे कीं; भगवान् शकासारखा ब्रृहत्सत्र नांवाचा जो राजा झाला त्याला
लोकपज्य क्रषि आपली कृत्वी नामक कौर्ति- सहोत नामक परम धार्मिक पुत्र माला. त्या
मान् कन्या भलत्याच पोंचट माणसाला देणार स॒होत्राहा हस्ति नामक पुत्र होता. प्रसिद्ध जे
नाहीं. अथात् तो तसाच कांही वीयवान् असला । हम्तिनापुर ( हहींची दिली ) ह प्रथम यानंच
पाहिजे. याकारेता आपण त्याचं वृत्त मळा वसविळे, या हस्तीला अजमीढ, द्वरिजमीढ व
सांगा. शिवाय त्याचे ते मार्केडेयांनी ' पुरुमीट असे तीन पुत्र होते. पकी अजमीढाला
सांगितलेले बाकीचे भाऊ संसारांत कसे वागत धमिनी नामक स्त्रीचे ठिकाणीं वृहदिपु हा पुत्र
होते, ते मळा सांगा. आठा. हे राजा, या वृहदिपचे पोटीं महा-
भीप्म म्हणतात ल्न ते धमा , माझा आजा | यशस्वी वहद्धन हा पुत्र झाला. हा मोठा
जो राजर्षि प्रतीप त्याचा हा त्रह्मदत्त राजा 'भार्मिक असल्यामुळें याळ वृहद्धमी असे
समकालीन होता, असे माझे ऐकिवांत आहे. हणत. याला पुढ सत्याजतू हा झाला. त्याचा
हा मोठा भाग्यवान योगी, प्राणिमात्राचे कल्याण तिवाजतू , विश्वाजताचा पुड राजा सनाजत
करण्यांत तत्पर व प्राणिमात्राची भाषा जाण- साळा. या सेनजिताला लोकविख्यात असे चार
णारा होता; व ज्याने तपोबळाने शिक्षानामवा उन झाले. यांची नाव ---राचरा थतकतु,
वेदांग निमोण करून संहितेचा पदपाठ व, न शिंनारदक्त्स यापर्का वत्स हा अवताचा
एकंदर वेटांगांचा क्रम प्रचारांत आणिला: व 'राजा हांता; व रांचराला प्रथसन नावाचा
योग शिकविण्यांत अत्यंत निपुण असल्याने म हायरास्वा पुत्र हाता पुथसनापासन पार
ज्याला योगाचाये अशी संज्ञा आहे तो गाळव | आठा. पारापासन नाप, नापाला मात्र अत्यत
न्रॉपे याचा मित्र होता; व योगिश्रेष्ठ कंडरीक तेरेसा, शुरव बाहरशाठा अस महाराथ शभर
हा त्याचा सचिव होता. महाभाग मार्वेडेय पत्र होते; व हे सर्वही राजे आले; व या सवी
कपींच्या सांगण्याप्रमाणे पाहातां बह्मदत्तादि नाही नापच म्हणत. या नापाचा वश ाढ-
सातही बंधु पूर्वजन्मी निरनिराळ्या जातींत वणारा समर नांवाचा जा उन्न ता कापश्य
जन्मळे असन परस्पर अत्यंत प्रेमळ मित्र होते; नगरीत राहात असे व याला नांवाप्रमार्णच
तशी कर पहोननचयी समराची फार आवड असे. या समराला पर,
१ या ठिकाणीं लक्ष्मीबेकटश छापखान्यांतील छापील पार व सटश्व असे तीन मोठे धमज्ञ पुत्र
त 0 काता अट शा; ७ हेते वही तता यु नंयाचा छत साख
उ या दान्हा चृधळा सक्त नामक पुत्र झाला व तो आपल्या
पाठांपेक्षां, आमचे जवर्ळांल लेखी प्रतीत ' रुतजञ
असा पाठ आहे ब लाला मतस्यपुराणांतांल “ योगात संदाचरणान * सवेगुणसँपन्न झाला. याला पुढ
सर्व जंतूनां रतवेत्ता भवत्तदा ( अ० २०,४डो०२५) १ जीवाचे ( शत्रु ) मित्रभाव जन्मधेन्मांतरा कस
या होकाचा दुजोरा आहे. यासाठी आम्ही तोच पाठ | दढावत जातात व विशिष्ट कुडुबांत वशिष्ट प्रवृत्तीचीच
परला हू, । माणसें कां जन्मतात, याचा अंशत: निवाडा यांत आहे
न -५-----
१० श्रीमन्महाभारत. [ अध्याय २०,
भल यका“
सदला ००0
बिभ्राज झाला. बिभ्राजाचा पुत्र कृत्वीचा नवरा धूर्तीचे उदरीं प्रतापशाली दुढनेमी हा जन्मला
व शुक्राचायीचा जांवडे जो सुप्रसिद्ध अणुह तो पुढें राजा सुधमा हा दढनेमीचा पुत्र झाला
होय. अणहाचा पुत्र बलवानू राजषी जह्मदत्त सधम्योळा पुढें सावेभाम राजा हा पुत्र झाळा
हा झाला. त्याला योगनिष्ठ व शत्रमदेन असा याला सावभाम म्हणण्याचे कारण खरोखरच
विश्वक्सेन नामक पुत्र झाला. हा जो विश्वक्सेन तो सव पृथ्वीचा मालक झाला होता. याच्या
हा खरे पाहातां ब्रह्मदत्ताचा पवेज म्हणने आजा ' सप्रासिद्ध वंशांत पुढें पोरवांना आनंद देणारा
जो बिभ्राज तोच कांहीं कमेगतीने ब्रह्मदत्ताचे महान् नांवाचा राजा झाला; पुढें महानाला
पोटीं पुन: जग्मास आला होता. तह्मदत्ताला रुकमरथ झाला, असं लिहिळें आहे. रुक््म-
याशिवाय सर्वसेन या नांवाचा पुत्र होता. ब्रह्म- रथाचा पुत्र सपा्श्व, सपार्थांचा पुत्र समाति हा
दत्ताचे घरांत बहत काल्पथेतपजनी या नांवाची मोठा धार्मिक होता. सुमतीला सन्नति नांवाचा
एक चिमणी राहात असे. तिन या सरवेसेनाचे मोठा वीयेवान् पुत्र झाळा. याचा पुढ मोठा
डोळे' फोडले. आतां या ब्रह्मदत्ताचा विश्वक्सेन बलाढ्य कृत नांवाचा पुत्र झाला. हा कृत
म्हणन जो वर महापराक्रमी पुत्र सांगितला, | कोशळ देशांतील इक्ष्वाक कलोत्पत्न राजा
त्याला राजा दंडसेन नामक पुत्र झाला. या जो महात्मा हिरण्यनाभ त्याचा शिष्य होता
दुंडसेनाला , भह्काटसेज्ञक पुत्र होता, याला यानं सामवेदाची संहिता चोवीस निरनिराळ्या
कणोनं यद्धांत मारिळें आहे. हा भाट मोठा ' रीतींनीं गाण्याची पद्धत काढिली, व यामुळं
शूर व वंशोद्धार करणारा होता. मात्र याचे याच्या पद्धतीप्रमाणे जे साम पढणारे आहेत
पार्टी जो पुत्र आळा तो मोठा वाडेट निपजला. त्यांना कातेय ( कृताचे अन्यायी )
कारण, याच्या एकट्याच्या दप्कृतीमळ उग्रा- म्हणतात, व त्या सामांना प्राच्यसाम असं
यधराजाने मार्गे सांगितलेले जे याचे नीप- म्हणतात. या कुृताळा पुरुकलांतीठ मोठा
संज्ञक पवेज त्यांच्या एकंदर वंशविस्ताराचा पराक्रमी असा वर सांगितठेळा उग्रायुध हा
पणे उच्छेद करून टाकिला. एवंच, हा ट्बेद्धि झाला, याच्या पराक्रमाने पपत राजाचा
मोठा कलांगार निपजळा, नीपांचा नायनाट आजा जो पांचाळाधिपतिे राजा नीप हा
करणाऱ्या त्या उग्नायधाला जेव्हां अत्यंत गवे गतप्राण झाळा. या उग्रायधाला क्षम्य नांवाचा
झाळा व मोठी घमेंड चढळी त्या वेळेस; हे. मोठा लाकिकवान् पुत्र आला. क्षेम्याला पुढे
युधिप्ठिरा, मीं त्याला युद्धांत चीत कला सुवीर, सुवीराळा पुढे नृपंमय व नृपंजयाला
धमराज म्हणतो;---महाराज, हा उग्ना- बहुरथ. हे सवे राजे पुरुकुठोत्पन्न होत. असो
यघ कोणाचा पुत्र, कोणच्या कळांत जन्मला हा उप्रायय जेव्हां अति माजला, तेव्हां त्याला
व आपण त्याला युद्धांत काय म्हणुन मारिले, | वाइंट वाहेट बुद्धि सुचे हागली; त्याने आपलें
हं सवे मला सांगा सन्य वाढवन नीप-कलाचा व इतर अनेक
भीप्म सांगतात :-जाबारे, मार्ग जो अज- राजांचा भव्वा उडविला; इतकेंच करून न
मीढ राजा सांगितला, त्याला यंवीनर नांवाचा थांबतां आमचे बाबा वारल्यावर त्याने मस्तीत
एक विंद्रान, पुत्र होता; यवीनराचे पोटीं धति- यऊन मला एक फारच वाहेट गोष्ट ऐकविली
मान् झाळा; धतिमानाचा पुत्र मत्यध्रति, सत्य- तो वृत्तांत असाः मी बाबा मेल्यावर एक दिवस
माझे सोबत्यांना भांवताली घरेऊन सहज
१ ही कथा लवकरच ण्ढ॒ यणार आहू
१ हरिविंशप . ] हरिवंश. ६१
सळ,
घरणीवर निजला असतां एकाएकीं या उग्ना- कीं, माझ्या मातेचा पत्र जो विचित्रवीय तो
यघधाचा दूत आंत येऊन त्याने आपल्या अद्यापि केवळ लहान असन सवेथा माझ्या
धन्याचा निरोप मला कळविला; तो हा:-'' हे | आश्रयावर अवलंबन होता. त्याकडे पाहून
भीप्मा, तुझा बाप मेला आहे, तुझी आई जी मला त्या हलकटाचा ( उग्नायुधाचा ) इतका
गंधकाली (सत्यवती ) हिचा रूपाविषयी मोठा | सताप आला का, यद्ध करून त्याची हाडं
लीकिक आहे. स्त्रियांमध्ये ती केवळ रत्नच आहे, मोडावी, यापलीकडे मला दसरी कोणतीही
तेव्हां अशीला आपली भाया करावी अशी अस्मा- गोष्ट सचेना. परंतु, त्या वेळी माझे भावती
दिकांची तबियत लागली आहे. तरी, हे करु- सछामसलतींत कुशल असे माझे सचिव बसले
श्रष्ठा, तुमच्या आइला या कामासाठी मजकडे होते, तसेच साक्षात् वेदस्वरूप असे माझ्ञे
पाठवन द्यावी. अस सांगण्याचा माझा हक्क क्रत्विज बसले होते, व माझे खरं हित कशांत
काय म्हणशीळ तर आजकाल या धरणी- आहे त जाणणारे माझे जिव्हाळ्याचे स्नेही
तळावर जीं जीं रत्ने म्हणन आहेत त्यांचा बसळे होते. त्या सवोनीं मला यद्धापासन
टिकरी मीच आहे; कारितां हे ख्रीरत्नही निवृत्त होण्याविषयींचा आग्रह केला. ते सवेच
मळाच योग्य आहे. इतकी माझी मागणी ठं शास्त्रज्ञ असन माझ्या प्रेमांतळे असल्यानं मला
मान्य केटीस म्हणजे तला कांहीं कमी नाहीं त्यांचे ऐकावे ढागले. शिवाय त्यांनीं आपल्या
तूं ढेकर देशील इतकी पुष्कळ दोठत व वाटेल | म्हणण्याला सयुक्तिक कारणे काय तीही मला
तितर्के विस्तीणे राज्य हीं मी तुला खपीने ऐकविलीं. माझे मंत्री म्हणाळे, हा पापी उग्रा
ईन, ही खात्री ठे. मला आजकाल ट्घेट युध सेन्य घेऊन ठेपला, ही गोष्ट खरी; आपण
असे कांहींच नाहीं. माझ्या हाती ज॑ हे ! अजून वडिलांचे सुतकांतच आहां, मोकळे आलां
प्रज्वलित चक्र आहे हे इतके अरमिक्य आहे नाहीं. शिवाय घे म्हणल्या यद्धाला उठणे
कीं, रणांगणी त॑ दृष्टीस पडतांच शत्र सेरावेरा ही राजकारणी प्रुषांच्या दृष्टीनं कांहीं अव्वल-
पळं लागतात, ही गोष्ट त ध्यानांत घे; आणि प्रत मसलत नव्हे. साम, दान, भेद, इत्यादि
तझे राष्ट, तुजे प्राण व तुझे कल हीं सरक्षित युद्धेतर सोम्य उपाय आहेत ते आम्ही प्रथम
राहावी अशी जर तझी इच्छा असेळ तर चालवून पाहाता. तापयेत आपणही सुतक
मकाट्याने माझ्या आज्ञेत तूं वाग; असे न | फिटून शुद्ध व्हाळ, मग देवतांना वंदन करून,
करशील तर तुला शांति मिळून कशी ती स्वस्तिवाचन करून, ब्राह्मणांकडून अश्तींत होम
मिळं देणार नाही. देऊन; ब्राह्मणांची पजा करून व त्यांची
हे धमा, मी भमीवर दर्भासनावर लकटले | आज्ञा संपादून आपण विजया बाहेर पडावे
असतां त्या उग्नायधाने आपल्या त्या दताळा कारण, जोपर्यंत कोणाही राजाला अशौच
मध्ये करून अश्नीच्या ज्वालेप्रमाणे तात्र असे हे. आहे तोपर्यत त्यांने रणांत शिरू नये किंवा
शब्द माझ्या कानीं पाढिले. हे धमेनिष्ठा, अख्रप्रयोगही करूं नये, अशी वृद्धांची आज्ञा
त्या वेळीं मीं त्या नीचाचा अभिप्राय काय तो आहे. आमच्या मते*आपण प्रथम सामान किंवा
ध्यानी आणून युद्धाथे सजञ होण्याविषयी १ भीष्म हे सत्यवतीचे सापत्न पत्र "व विचित्रवीर्य
माझ्या सवे सेनाधीशांना आज्ञा केली. मळा ब्र चित्रांगद हे तितर शंतसूच्या घरांत आल्यावर
इतक्या चिडीला येण्याला अर्स कारण झाले । सरले पुत्र,
६२ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ९२०.
कडाका डड याड अवाला
दानानंच त्याला गप्प कराल. तितकंच न बेहोष झालेल्या माणसाप्रमार्ण शत्रचा व माझा
साधले तर भेदाने, आणि हे सारेच उपाय सतत तीन दिवस अंगबल व अस्त्रबल यांचा
हुकले तर पराक्रम करून मारणे हंही आप- झगडा सुरू राहिला. तो इतका भयंकर कीं,
णाला कर्ठण नाहीं. इंद्राने शंजराला ज्याप्रमाणे त्याला एक देवासरांचेच य॒द्धाची उपमा योग्य
तेव्हांच चिरडून टाकलें त्याप्रमाणें आपणही अखेरीस मीं माझ्या अखतेजाने अगदीं भाजून
यास केव्हांच चिरडाळ. त्याची कथा काय! काढेला, तेव्हां, हे शमी, तो इतका शर खरा,
भीष्म म्हणाले:-हे राजा यावोष्ठिरा, असे तथापि, प्राण सोडन माझ्या समोरच तेथल्या-
आहे कीं, आणीबाणीचे प्रसंगीं विशेष जाणत्या तेथेच रणांगणांत पडला, इतक्या अवकाशांत
लोकांचा व त्यांतनही वयोवृद्धांचा उपदेश म्हणजे नीप राजा व हा उग्रायध हे नाहीसे
ऐकावा. तेव्हां हे तत्व घ्यानांत आणन मीं! होत आहेत तो. पपत राजा हा कांपिल्य नग-
माझ्या मंड्यांचे सांगीप्रमाण यद्धाचा विचार रीळा येऊन पांचळा; व त्यान आपल वडिला-
तते सोडन दिला. माझे मंत्री राजकाये-! मिंत ज अहिछत्र नगरीचे आसपासचे राज्य
कशलच होते. त्यांनीं तत्काल उत्तम उत्तम 'ते॑संवे काबीज केलं. हा पपत म्हणजे दरप-
उपाय चाल केले. प्रथम शहाण्या शहाण्यांच्या दाचा बाप, हा तेव्हां माझ्या तंत्राने वागत
विचारास आले त्या त्या रीतींनीं साम, दाम, ' असे. याचें ह राज्य पुढं अथातच द्रपदाकडे
इत्यादिकांचीं बोलणी लावून त्या उग्रायुथाळा वा-, आलं. परंत, कांहीं कालान अजुनाने बाह-
टेवर आणण्याचा उपाय केला. परंत, खराखराच बळाने द्रपदाला रणांत जिकन कांपिल्य नगरी
नीचबाद्धि तो ! तो असल्या उपायांनी कशाचा सकट तो सर्व अहिऊत्र प्रांत ्राणाला अपण
वळणावर येणार? त्याने कांहीं न ऐकतां वमे- । केळा. विजयी द्रोणांनीं शिप्याच्या त्या देणगीचा
डींतच आपल्या हातांत असलेळे संदशना- | सादर स्वीकार तर केलाच; पण, त्यांतन
सारखें त जाज्यल्य चक्र आम्हांवर फेकले. परंत, कांपिल्यनगरी त्यांन ट्रपदाळा परत दिली, ही
चमत्कार काय सांगावा की, त॑ तत्काळ परत गोष्ट तळा ठाऊकच आहे. हे धमा, याप्रमाणे
फिरलं. कारण, त्या पातक्यांने दसय्याची स्त्री. मी तळा ब्रह्मदत्त, ठरपद व वीर उग्रायध
हरण करण्यासारख्या नीच हेतनं त॑ सोडलें, यांच्या वंशांची सावस्तर हकीकत सांगितली
असतां, तै चाळावे कसे? बाकी त्यांचे त चक्र वमराजा विचारतो, 'हे गांगेया; तुम्ही पज-
त्याने गरूने सांगितलेली मयादा सोडन जेव्हां नीया म्हणन जी पक्षिणी सांगितली ती बहत
भलत्याच कामी सोडलें तेव्हांच त॑ फकट गेळे, दिवस ब्रह्मदत्ताच्या घरांत राहात असन असल्या
असे मी समजन चकलां होतो. तसच भल्या- थोर राजाच्या ज्येष्ठ पुत्राचे डोळे फोडन त्याला
भल्यांनीं त्या दष्टाची त्याच्या या कृतीबद्दल आंधळे करण असले वाटेट काम तिने कशा
नेंदा केली असल्यामुळे तो आपले कमानंच साटी केळे £ तसंच पांखराचा तो एवढा स्नेह
मेला आहे, हेही मी समजन होतां. तथापि, राजाशी कसा पडावा, हेंही मळा एक गढच
ळोकाचाराप्रमाणे माज्ञें सृतेक फिटल्यावर मीं आहे. तेव्हां या कामी सवे कच्ची हर्काकत सांगन
विप्रांकडन आशीवाद संपादन धनप्यबाण आपण माझा संशय टर करा |
घेऊन रथांत बसन शहराबाहर पडन शत्नंशीं,. भीप्म म्हणतात:--ठीक आहे. यासंबधांत
भिडली. नंतर हातक्ञांबीला येऊन एखाद्या ब्रह्मदत्ताचे घरीं कोणकोणत्या गोष्टी कसकशा
१ हरिवंशपवे. ] हारिक््श. १३
२9
घडल्या, त॑ सवे मी तला सांगतो ते ऐक. हे | डोळे नव्हते ( उघडले नव्हते ), मग पुढे
राजा, त्रह्मदत्ताच्या घरांत एक चिमणी बहुत | दिवसांनीं त्याला डोळे आले व नंतर
दिवस घरटे करून होती. ही चिमणी मोठी थोड्या थोड्या पांखरड्या फट लागल्या. राज-
देखणी होती; हिचे पंख शुभ्र असन हिचे पुत्रही दिवसेदिवस वाढ लागला. चिमणीही
डोके ढाळ होते व पाठ आगि पोट यांचा आपलें पिळं व राजाचा पुत्र यांवर सारखीच
रंग कबरा होता. हिची आणि त्रह्मदत्ताची प्रीति करूं लागदी, रोज संध्याकाळीं चरून
फारच गट्टी जमली. ती इतकी कौों, ती त्याची परत येतांना ती आपला पुत्र व राजपत्र
एकजातीची प्रियसखीच म्हणावी, राजवाड्या- ह्यांसाठी म्हणन दोन अमृततुल्य मधर फळें
सारख्या उत्तम स्थळीं तिने घरटे केळे होते. चांचीत धरून घेऊन येत असे. तीं फळें
तेथन ती रोज दिवसास बाहेर जाउन समद्र- खाऊन दोघेही छोकरे खप होऊन जात. त्या
तीर, डबकीं, सरोवर, नद्या, पवत, लताकंज, पोरांना ती. फळ खाण्याची चटकच लागन
बने, बागा, कल्हारपुप्पांच्या मंवासाने भरून गेली, चिमणी बाहर उडन गेली म्हणजे राज-
गेळेळे, प्रस्न दिसणारे, कमोद, कमळ इत्या- पत्राची जी दाटू असे ती त्या चिमणीच्या
दिकांचे पराग उडन ज्यांचे आसपासची हवा ' परिळाळा बाहेर घेऊन राजपत्राला त्याशी खेळ-
स॒गंधमय झाली आहे; व जेथें कारंडव पक्षी वीत असे. एक दिवस दाईच्या नजरेआड
ओरडत आहेत व हंस आणि पाणबदके यांचे | राजपत्रान खेळ खेळतां त॑ चिमणीचे पिलं
शब्द चाळ आहेत अशा तलावांचे कांठीं चरून मानेला बळकट आंवळन धरिले. राजपत्राची
फिरून रात्र पडण्याचे वेळेस कांपिल्य नगरीत ' चिकाटी मोटी बळकट, कांही केल्या सटेना
ज्ञात्या ब्रह्मदत्त राजाच्या राजमंदिरास परत मोठ्या मप्किलीनं त्याची ती मठ उकलावी
येडे. आल्यावर रात्री मग सस्थपणीं आपण ठागळी. बाकी उकळून कांहीं फळ झाले नाहीं
दिवसास फिरावयास गेलेल्या नानास्थळीं ज्या ' चिमणीच्या पोराने अगोदरच प्राण सोडले
ज्या आश्चयेकारक वस्त पाहिल्या असतील होते, मग त॑ आ वांसन व गतप्राण होऊन
किंवा गोष्टी अवलोकनांत आल्या असतील त्यां- पडलेळें चिमणीचे पोर पाहन राजाला फार
संबधी ही चिमणबाई राजाशी चटामटा गोष्टी ' दुःख झाले. विशपतः आपल्या माचे हातून
करीत बसे. असा क्रम चालला असतां त्या! असली गोष्ट झाली, ह॑ ध्यानांत येऊन त्याने
जह्मदत्त राजाला, हे राजव्याध्रा, एक पुत्र ढळढळ अश्र ढाळिळे; व जिच्या उपेक्षेमुळें
झाला. याचें नांव सवसेन असे ठेविळे होत राजपुत्राचे हातन असले कृत्य झालें त्या दाईची
याच समारास त्या पजनीयेनेही एक अंडें त्याने यथास्थितच खरड काढिली. तथापि झाली
घातलें व तत्पवी तिने आपल्या कोठ्यांत एक गोष्ट ती झाढीच. राजा त्या दिवशीं सायंकाळ-
घालन ठेविठें होतें, ते या वेळी फटळें. फुटतांच पर्यंत त्या पोराबद्दल विलाप करीतच राहिला
त्यांतन् एक मांसाचा लोळा बाहेर आला. या इतक्यांत ती बिचारी, चिमणी रानभर फिरून
होळ्याळा हात, पाय व चोंच इतके अवयव नित्याप्रमार्गे दोन फळें घेऊन ब्रह्मदत्ताच्रे घरीं
आले होते. चोचीचा वण पिंगट होता. अजून आली. घरीं येऊन पाहाते तो. आपला पोटचा
१ याला ७ सवे प्राण्यांचा भाषा समजत हाती, हें गोळा पंचमहाभूतांनीं सोडल्यामुळे (मेल्यामळे)
पूवा सागतलच आह,
मोठ्या शोचनीय स्थितींत पडला आहे. त्यष्ठा
६४ श्रीमन्महाभारत. अध्याय २०.
पाहातांच प्रथम तिला मूळी आली. नेतर कांहीं भुकेठेला, शत्रूंनी वेढलेला व बहुत दिवस
वेळान शुद्धीवर आल्यावर बापडी अतीच विलाप आपल्या घरीं राहिलेला अशांचे रक्षणच केलें
करूं लागली, ती म्हणाली, “ बाळ; कायरे पाहिजे; जे न करितील ते नि:संशय कंभिपाक
हं! मी आज बाहेरून आठे व तुला साद नरकाला जातील. ” अशा अर्थाची जी आंगे
घातली तथापि त॑ आपल्या गोड व अस्फुट रसाची श्रति आहे ती तुझ्या कानीं नाही
वाणीने लाडके लाडके चिंव चिंव शब्द करीत काय? आरे, असल्यांची उपेक्षा करणारे
करीत मजभांवतीं रांगत रांगत कसारे येत | अधमाचे हातून देवांनी हविर्भाग कसा ध्यावा,
नाहींस? रोजचा पाठ म्हटला म्हणजे मी घरीं येतं किंवा पितरांनीं स्वधाकार तरी कसा घ्यावा?”
आहे तो तला भक लागली असल्यामळे त॑ आपलं हे राजा, याप्रमाणें राजाशी बोळन ती चिमणी
त॑ पिवळे पिवळे चेचपट आंतील लाल टाळे अतिशाकारने केवळ अविचारी बनली: व त्या
दृष्टीस पडे इतके ताणन भक्ष्यप्रहणाथ मज- तडाक्यांत तिन त्या अल्पवयी राजकमाराचे
पाशी यावयाचा, परंत, आज इतका वेळ जाऊ- डोळे आपल्या पायाच्या नख्यांनी ओरबाडिले
नही कसा येईनास? मी रोज बाहेरून आले पुढे ते डोळे फुटले. याप्रमाणें राजपुत्राला
म्हणजे तं चिंवाचेव करीत मजकडे आलास आंघळा करून ही चिमणी आकाशांत उडन
म्हणजे तला पंखांखालीं धेऊन मी प्रेमभराने जाऊं लागली. इतक्यांत राजानं आपल्या
ओरडत असे, पण आज मळीं तझ त॑गोड पुत्राची झालेली स्थिति पाहून तिला म्हटलें की
चिर्वाचवणेच ऐकूं येत नाहीं, हं काय? बाळरे, हे कल्याणि, माझ्या पुत्राचे त॑ डोळे फोडलेस,
आज मौ रानांतन परत निघाले तेव्हां मला फार चांगलं केळेस, आतां भिऊं नको. आतां
आशा वाटत होती कीं, मी येत ता. आपले तर तश
पंख हालवीत आपले तोंड उघडून “आटे मला
तहान लागली पाणी दे” म्हणन तं मजपुढे
येशील; परंतु, ती माझी आश्या सवथा विफल
झाली. कारण, तूं मुळींच रस्ता धारिलास !
आतां काय करूं?!
याप्रमाणें बहत प्रकारे विलाप करून ती
राजाला म्हणाली, 'हे राजा, तं यथाशास्त्र
अभिषेक करून गादीवर आलेला राजा आहेस,
कोणीतरी नव्हस. अथात् तला आपल्या
सनातन धमोची चांगलीच माहिती असटी
पाहजे, असे असन आपल्या दाईंच्या हाती
माझ्या पोराचा धात करविळास हं काय!
तुझ्या पोरट्याने माझ लॅकरूमान मरगळन
मारिले, ही गोष्ट हे क्षत्रियाधमा, तझ्या घरांत
संभवली कशी, हँ.मला नीट सांग. त॑ एवदा
. मोठा शहाणा म्हणवितोस तर “ शरण आलेला;
ख टर झालेना? मग आतां कां
थन जातेस? जाऊं नको. तजे मन शांत
आल; तर आतां परत फोर. आपली मंत्री पूर्वी
होती तशीच चाळे दे, तिचा नाश होऊं देउ
नको; पूर्वी जशी होतीस तशीच सखाने माजे
घरांत रहा. चल परत फौर, आणि चेनींत
अस. माझ्या पोराला तं क्रेश दिलेस म्हणन
माझा कांहीं तझ्यावर राग नाहीं. तं माझी
मेत्रीण आहेस. देव तुझ कल्याण करो. तूं
माझ्या पोराचे डोळे फोडलेस खरे, पण त्यांत
जं ओघाला आले तेच तूं केलेस; त्यांत तुझ्या-
कडे काय दोष?
पृजनीया म्हणाली:--हे राजसिंहा, त जरी
किती शांतीच्या गोष्टी सांगितल्यास तरी
आपलेवरून जग ओळखार्वे, अशी म्हण आहे
त्याप्रमाणे मळा नकताच पुत्रशोकाला अनभव
आला आहे, त्यावरून तझ्या प्रिय पुत्राच्या
१ हरिबंशपव. ]
हरिबंश.
१५
स्थितीबद्दल तुला किती दःख होत असेल, याची जातीवर विश्वास ठेवन वागतो त्याचा जीव
कल्पना मला तू न सांगतांही पुरापर आहे. या- धोक्यांत आहे, असे समजावे
कारितां तुझ्या पुत्राचे डोळे फोडण्यासारखें
दुष्कृत्य करून पुन्हा मी तझ्याच घरांत
दृष्टीसमोर राहाव, ही गोष्ट मला संमत नाही,
शिवाय मी जे म्हणतं या म्हणण्याला शक्रा-
चायोच्या नीतींतील वचनांचा आधार आहे
तीं वचने मी म्हणन दाखविते तीं ऐक
तीं अशी :---
१ कुमित्र, कुदेश, कराजा, कमेत्री, क-
पुत्र व कभायां यांस दरूनच टाळावी. कारण,
कमित्राचे ठिकाणीं खरा स्नेह होत नाही
कभार्यचे ठिकाणीं मखभोग होत नाहीं; क
पुत्राचे हातन पिंड मिळत नाहीं; कराजाच्या
अमलांत सत्याला थारा नाहींसा होतो. जेथें
खोट्या माणसाशीं स्नेह आहे तेथें खऱ्या
विश्वासाला आधार नसतो; करेशांत उप-
जीविकेची मारामार पडते; राजा दष्ट असला
म्हणजे प्रजेच्या जीवाला सदा धाकधक असते
व पोटचा पोर वाईट निघाला म्हणजे आई
बापांना सवे बाजंनींच सखाचा अभाव होतो
२ जो नीच मनष्य आपल्यावर अपकार
रणाऱ्याही मनष्यावर एखाद्या अनाथ
दुबळ्याप्रमाणे भार टाकतो, त्याचा लोकरच
नाश होतो.
४१ ज्याचा आपल्या ठिकाणी विशधास नाहीं
त्यावर मळींच विश्वास ठेव नये; व ज्याचा
विश्वास आहे अशावर तरी फाजील विश्वास
टाकू नये. कारण, प्रसंगवशात् विश्वासू
माणसालाच दगा करण्याची बद्धि झाली तर
तो आपणास मळापाळांसकट उखडन काढील
४ जो मख मनष्य राजाचे सेवक किंवा
ज्याचे बीजाविषयी घोटाळा आहे, असल्या
ह ॅऑऑशवशृश्ा॒ाा॒ख्ाायबबखबब] ३ शिलानसवा ॥ ॥-- ८८ ४४०८ शण २ ---*-:-->>>- ५00900
१ ओळखीचा चोर जिवानिशी मारो किंवा जिवेत
साडीना, ही म्हण याच अथांची आहे
५ मी राजाचे मर्जातला आहे, मला कसलं
भय आहे, कोणीही मान नये. कारण
राजेसाहेबांची मर्जी खप्पा होऊन मनष्य
मंगळ्यासारखा केव्हां चिरडला. जाईल याचा
कांहीं विश्वास नसतो
६ शहाण्या मनष्याची गोष्ट अशी आहे
कीं, ज्याप्रमाणे एखादी कोमळ अल्पवली
एखाद्या महावृक्षाच्या कवेत राहूनच त्याला
पाडिते, त्याप्रमाणे तो वरून नरमपणा
दाखवन व अंग चोरून वागनच शत्रला
पालथा पाडितो
ज्याप्रमाणे मंग्यांचे वारूळ प्रथम झाडा-
चे बडांत उत्पन्न होते, तेव्हां त मऊ, ओले
व अल्प असते, परंत पुढे त्या वक्षाचीं मळं
खाऊन टाकिर्ते; त्याप्रमाणें लबाड शत्र प्रथम
बाह्यांगी, मोठा दुबळ, मदु व आद्रे (स्नेहल)
असा दिसन हळहळ आपल्या पोटांत शिरतो
आणि अखेरीस आपला घात कारितो. हे राजा,
राजकीय विषयांत भले भले दगलबाजी
करितात. याचं प्रसिद्ध उदाहरण म्हणजे
इंद्राचे, यानं मनीच्या समक्ष, मी तुझा नाश
करीत नाहीं, असा नमचीला विश्वास देऊन
अखेर पाण्याच्या फेसाखालीं आपले वज़न
दडवन त्याला नसते फेसाने ठार केलें
सारांश, वेरी म्हटला म्हणने तो, मनष्य
निद्रिस्त आहे हे पाहात नाहीं. तो निर्शेत
आहे किंवा गैरसावघ आहे, हे पाहात नाही;
आणि वाटेल त्या उपायांनीं-विषप्रयोगाने म्हणा,
आग घालन म्हणा, किंवा साधल्यास शस्त्राने
किंवा ठकबा'जीने-त्याचा घात कारेतो, व
त्याची मळी शिक राहिल्यास अंकॉरेत होऊन
पुन्हा आपणास त्रास देईल, यास्तव त्याचा
उच्छेद करितो, कांहींही शिक उदू देत
७!
श्रीमन्महामारत.
[ भध्याय २१.
नाहीं. कारण; शत्रशेष, क्रणशेष व असि- ' होणार नाहीं. '” असे म्हणन ती चिमणी आका-
शेष हीं पुनरपि वाढतात. यास्तव शहाण्याने
तीं शिल्लक ठेवं नयेत, हा दाखला त्यांचे
ध्यानांत असतो. ल्ञाड शत्र आपले बरोबर
हसतो, अघळपघळ बोलतो, एका बैठकीवर
बसतो व एका ताटांत जेवतो देखील. पण
शांत उडन गेली
भीष्म म्हणतात:-हे युधिष्ठिरा, राजा अह्म-
दत्त व पृजनिया चिमणी यांचा घडलेला वृत्तांत
मीं तुळा सांगितला. आतां तुला श्राद्धाची
माहिती पाहिजे आहे तर तिजसाठीं पर्वी सन-
हे सवे कारितांना त्याची पापबाद्धे कायम त्कमारांनीं मार्कडेयाचे प्रश्नावरून त्याला एक
असते. एकदां शत्रुत्व उत्पन्न झाळे म्हणजे | जनाट इतिहास सांगितला होता, तो मी तला
मग तो शत्र आपला शरीरसंबंधी असला | सांगतां. आपले हातून पुण्य घडावे व आपणांस
तरीही त्यावर विसंबं नये. कारण, इंद्राने
लढाईत प्रत्यक्ष आपला सासरा म्हणजे
बायकोचा बाप जो पुलोमा त्याला ठार केलें
< मनांत वैरभाव ठेवन जो मनप्य वरवर
गोड बोलतो त्याच्याजवळ जाणें म्हणजे हरि
णानें फांसेपारध्याजवळ जाण्यांपेकींच आहे.
ज्याच्या मनांत आपल्याविषयी काळे आले
असल्या बलाढ्य शत्रच्या आश्रयाला कधींही
राहूं नये, कारण, नदीचा वेगवान् ओघ कांठाच्या
वृक्षाला ज्याप्रमाणं खणन काढितो त्याप्रमाणे
तो आपला नाश करितो. शत्रपासन जरी
आपण उदयास आलो असलो तरी त्यावर
मरंवसा ठेवूं नये. कारण, ज्याप्रमाणें एखादा
किडा पंख फुटल्याच्या आनंदार्न वर उडी
मारावयास जातो, परंतु इतक्यांत पक्ष्यांची नजर
त्याजवर जाऊन ते त्याला ठार मारतात, त्या-
प्रमाण अवस्था होते.
याप्रमाणे शुक्राचायानीं आपल्या नीतींत
हीं जीं अनेक बोध-वाक्ये लिहिलीं आहेत, ती,
हे भूपाला, ज्या सुज्ञ पुरुषाला आपण सरक्षित
ठ्य
श्राद्धाचे फळ मिळावे, अशा उद्देशाने वागणारे
योगनिष्ठ त्रह्मचारी जे गालव, कंडरीक व जह्म-
दत्त, या तिघांचे सातवे जन्मांत हा इतिहास
घडलेला आहे.
अध्याय एकविसावा.
धाक १ (हे ० “य
श्राडूमाहात्म्य,
माकेडेय म्हणतात:--हे भीष्मा, श्राद्वाचे
माहात्म्य तला किती म्हणन सांगं£ अरे, इह
लोकीं विद्या, धन, कल, सत्पुत्र, पश, आदि
करून जीं सखस्थितीची साधने आहेत तीं तर
श्राद्ध केल्यानं प्राप्त होतातच. पण, त्याहूनही
अधिक श्रेष्ठ जो मोक्ष किंवा ब्रह्मक्य तेही या
श्राद्धविधीने प्राप्त होते. असे या श्रद्धार्चे अन-
त्तम फल आहे व त॑ ब्रह्मदत्ताला सात जन्मांत
मिळत गेले, त्या योगानेच त्याची बाद्धि दमो-
गांपासून हळहळ आपोआप परावत्त होऊन
सन्मागांकडे लागली व इतरांचीही लागते
याकरितां मी तुला श्राद्धाचा विधि सवे सांगतो
नादाव अशा इच्छा असेल त्याने मनांत धरावी हे निष्पापा, पर्वकाली कांहीं त्राह्मणांनीं इतर
मी तर तुझ्या साक्षात् पुभ्राचे डोळे फोडण्या-
सारख* आनिदार्ण पाप केढें आहे, तेव्हां
आतां तुझ्यावर विश्वास ठेवन तं म्हणतोस त्ते
वमाविधींना धाब्यावर बसवन गोहत्यादि करून
केवळ श्राद्ध मात केळं होत, पण तेवढ्यानेंच
त्यांना अत्युत्तम फळ प्राप्त झाढे, ते कर्ते, त सवे
तुझ्या धरात स्वस्थ राहाणे माझ्या हातन तुला सागता एक
१ हरिवंशपवं. ]
हरिवंश.
९७
टपनामिमनपननााााााााााडडाायााााचाााचाडळाययायायााकाकााचा का
मार्गे भगवान् सनत्कुमार मला दिव्य दृष्टि तिळा सद्वति मिळेळ व आपणही फपित्राचैन
देऊन अंतधोन पावले, हे मीं सांगितलेंच आहे. | केल्यानं अधमे केल्यासारखे होणार नाहीं. '
ते गेल्यावर या दृष्टीच्या बलाने मीं सनत्क-
मारांनीं पर्वी निर्दिष्ट केळेळे सात ब्राह्मण करु-
क्षेतांत धमंश्रद्धेन॑ पितृश्राद्ध करीत आहेत,
असे प्रत्यक्ष पाहिल. या सातांचीं नांवे:-वाग्दष्ट,
क्रोधन, हिंस्र, पिजठान, कवि, खसम व पितृ
वर्ते, अशीं होतीं; व या नामांनरूपच त्यांची
कृति होती. हे सर्वे कोशिक विश्वामित्राचे पुत्र
होते, व गाग्येमुनीचे शिप्य होते. त्यांचा पिता
विश्वामित्र त्यांना शाप देऊन वेगळा सरला,
तेव्हां ते सातही बंधु गाग्यीच्या घरीं जाऊन
शिष्यवात्ति पतकरून ब्रह्मचर्यत्रताने राहिले
तेथें असतां त्यांच्या गरूची न्यायाने संपा-
दिलेली अशी एक संदर दभती एकरंगी गाय
होती; तिळा गरूच्या आज्ञेवरून एक दिवस ते
वनांत घेऊन चालले होते. या गाईचे वांसरुंही
तिचेसारखेच एकवणी होते. या धेनवत्सांना
घरेऊन जात असतां वाटेत त्यांना अतिशय भक
लागली व पोरवय आणि अज्ञान यांमळें या
गाईवरच आपली भक भागवावी, अशी दष्टबद्धि
त्यांचे मनांत उपजली. त्यावेळीं कवी व
खप्तम॑ या दोघांनी ' असं करूं नका! म्हणन
आपल्या बंधंशीं याचना केली. परंत, ते निवृत्त
होतना, त्या वेळीं त्यांतील पितृवर्ति म्हणन
जो भाऊ होता तो नित्य श्राद्ध करणारा
होता. तो धमोचे ठिकाणीं स्थिरबद्धि असल्यान
रागाने आपल्या अंधंस म्हणाला, “बाबांनो, या
सुंदर गाडला अवश्य मारावयाचीच असे ठरत
असेल तर त्यांत माझी एक गोष्ट तरी ल््ष
पवेक ऐका. ती ही कीं, गाय मारणेच तर ती
पितश्राद्वाथे म्हणन मारावी. असे केळे असतां
या गाईचाही धर्मकायीत विनियोग होऊन
१ म्हणजे परलोकाची भीति मानणारा, २ म्हणजे
स्वगेच्छा करणारा, ३ म्हणजे पितूनिठ
ही त्याची मसलतं सवीना पटली, मग
त्यांनीं गाचे प्रोक्षन (वध ) करून व ती पितरांना
अपेण करून मग तिजवर यथास्थित ताव मारिला.
नंतर, तळिराम गार करून गरुगृही परतळे व
तिचे त॑ वांसरूं पुढें करून गरूला म्हणाले
:£: गाय वाघाने खाल्ली; वांसरूं तेवढे राहिठे
आहे, हे संभाळा.” गुरु बिचारा निप्कपट होता.
त्याला ती गोष्ट खरी वाटली व्यान 'बरे आहे,'
म्हणन तो वत्स आपले ताब्यांत घेतला
याप्रमाणे त्या सवे ब्राह्मणांनी आपल्या
गरूलळा खोटीच गोष्ट सांगन ठकविलें. पुढं ते
सवेहीजण आयष्य संपतांच मेळे, मेल्यानंतर
पढील जन्मीं ते सातहीजण पर्वजन्मींच्या क्रर-
कमामळे हिंखर, आपल्या गरूशीं नीचपणा
केल्यामळे उग्र व हिसादिकर्मात आनंद मान-
णारे असे होऊन पारध्याचे पोटीं जन्मास
आले. ते मोठे बळकट व दिलदार होते. पवे
जन्मीं त्यांनीं पितरांचे धमेबद्धीने अचेन केलं
गोवधही पितरांचेच उद्देशाने केला होता
यामळें त्यांस चाळ जन्मांत पवेजन्मींची स्मृति
राहिली होती. यामळे ते जरी दशाणे देशांत
या जन्मीं न्याधासारख्या कर कलांत उत्पन्न
झाले होते तरी ते मोठे धमेनिपुण असून निर्लोभ
सत्याप्रेय होते. ज्या कळांत आले तेथील
कमे ते करीत खर, पण ते केवळ प्राणरक्षणा-
पुरतेच तेवढें केळे म्हणजे बाकीचा काल ते
आत्मानसंधानांत घालवीत असत. या जन्मीं
त्यांची नांवे पुढीलप्रमाणे होतीं. तीं:-निर्वेर,
निवैत्ति, शांत, निमेन्यु, कृति, वैधस व मातृ
वर्ती. त्यांचीं 'कर्मे या संज्ञांनुरुपच होतीं, एक-
दरींत ते व्याध होऊन परमघार्मिक
१ सहजं कम कोंतेय सदोषमापिन त्यजेत् ।
(अ, १८, शोे.४८, )
१८ श्रीमन्महानारत, [ अध्याय २१,
ुवयाकावटवताखळाठराधयलामाळाकायककाळदप पाचवा यळळाधकयायतााारेभवशा लाया णन जामाककाकवतत महल काळोककभमलाळसक्यशम पाता आळा आळी कल धक वीका कळवतात कीचा केवक ततक अभक म लतत्याआदामोकयसपकादळ दिकणा यावा
जातीचे हिंसाकमे ते करीत खर,पण बाकीचा वेळ | झाले, चक्रवाक पक्षाची कामित्वाविषयी मोठो
आपल्या वृद्ध मातापितरांचे पजनांत व संतोषांत ख्याति आहे. तो आपल्या मादीला सोडन
घालवीत. पुढे त्यांची मातापितर यथाकाल क्षणभरही राहाण्याची वेळ आल्यास व्याकूळ
मरण पावली, त्या वेळी त्यांनीं आपल्या होतो. पण हे बंधु अशा योनींत येऊनही
हातांतलीं शिकारीची धनष्ये टाकून देऊन वनां- त्यांनीं मेथुनाचा मार्गे मुळींच न पतकरितां
तच देहत्याग केला. केवळ त्रह्मचयच पतकरले. ते एखाद्या क्रषी
पुढील जन्मीं ते रम्य कालंजर पवेतावर प्रमाणे आपला वेळ मननांत घालवीत. या पालि
मगयोनींत उत्पन्न झाले, मृगयोनींत उत्पन्न योनींत त्यांची नावे:-निस्पृह, निमेम, क्षांत,
होण्याचं कारण ते व्याधयोनींत असतांना । निद्वेद्ठ, निष्परिग्रह, निवेत्ति व निभृत, अशीं
श्वापदांच्या अंतःकरणांत भय उत्पन्न कर- होतीं. ते सर्वही पक्षी मोठे शभलक्षणी व भमोने
णारे कमे करीत असल्याने जेथें चित्तांत ' चाढणारे होते. शेवटीं त्यांनी आहार वज करून
सदा धसधस राहील असला हळ वृत्तीचा जन्म तपाचरणाने नदीकांठीं प्राण सोडले
त्यांस प्राप्त झाला. परंत, त्यांनी पितपजनादि पढील योनींत ते सातहीमण मानससरो-
शाभकर्म केलीं असल्यामुळें याही जन्मीं त्यांना वरांत फिरणारे असे हंस झाले. ते सवेही एकाच
पवेजन्मार्च स्मरण होते. या जन्मीं त्या मगांची जोडप्यापासन झाले. त्या सर्वानाही पवस्मरण
नावे उन्मख, नित्यावित्रस्त, स्तन्धकणे, विलोचन, होतंच. येथेही ते मोठे धर्मनिष्ठ व ब्रह्मचार्रीच
पंण्डित, घस्मर व नादी; अशीं होतीं. ते जरी 'होते. पर्वी ब्राह्मणजन्मांत आपल्या प्रत्यक्ष
पशच्या जन्मास आले होते, तथापि आपण गरूला त्यांनीं ठकविळठे असल्यामळे त्या
पर्वी कोण होतो व या नीच योनीला कां आलो, दोषाने ते अनक जन्मांच्या गिकीत सांपडून
ही गोष्ट सतत त्यांच्या डोळ्यांसमोर असल्याने नीच योनीत उत्पन्न झाले. तसेच त्यांनी आपल्या
ते या जन्मांत क्षमाशील, निर्वेर व निस्रीक पोटासाठी तर खरीच, तथापि, पितश्राद्वाचे
होते. त्या सर्वाची राहाणी एक तर््हेचीच होती. नांव करून हिंसा केली होती, एवढ्याने त्यांना
ते कधीं गेरकमे करीत नसत व केवळ योग्यां-
प्रमार्णे अंतर्निष्ठ राहून वनांत विहार करीत
ते फक्त पोटाला अल्पसे भक्ष्य देत व पाणी
मळींच पीत नसत. या प्रकारची त्यांनी कडक
तपश्चयी चालविली, या स्थितींत असतांना
त्यांची जीं पावठं भुईवर उमटटीं, तीं, हे
राजा, कालंजर गिरीवर अद्यापि तशींच्या तशींच
दृष्टीस पडतात
याप्रमाणे शुभ कमे करीत असल्यामुळें व
अशुभ कमीचा सवथा (याग केल्यानं त्यांना
अधिक शुक योनीची योग्यता प्राप्त झाली व
पुढील जन्मीं ते शरद्रीप नामक शुभ देशांत
सातहीजण जळढांत राहाणारे चक्रवाक पक्षी
प्वभन्मींचे ज्ञान राहिलें व जन्मही तियेग्योनीं-
तच पण एकाहून एक अधिक उंची अशा
योनींत आले. या हंसयोनींत त्यांचीं नांवे-
सुमना, शुचिवाक्, शुद्ध, पंचम, छिद्रदशेन, सुनेत्र
व स्वतंत्र,
यांपकीं पांचवा म्हणजे प्रथम जन्मीं जो
कवि नामक होता; तो सातव्या जन्मांत
पांचिक ही संज्ञा पावला; सहावा जो खसूम
१ पश्चादि योनीत पूर्वजन्माची पुष्कळांना' स्मृति
असते. याचीं उदाहरणे अजून दृष्टांस पडतात. पुष्कळदां
सर्प हे अंगांत संचारून मी बजाह्मण होतो, मो शूट
होतो, अस स्पष्ट बोलतात. कित्येक कुत्र, शनवार व
एकादर्शाचे उपास क्ररतांना पाहाण्यांत आहेत.
तो कॅण्डरीक नांवान प्रासद्ध झाला; व सातवा | विषयीं परस्पर ठराव केले. ते पाहन शचिवाक
बरह्मदत्त या नांवान, त्यांनीं साती जन्मांत जे नांवाचा त्यांचा बंध स्वतंत्राला म्हणाला, 'त
तपाचरण केलें, जो योगाभ्यास केला, त्यांना ज्याअर्थी योगाम्यास सोडन विशेषतः काम-
कल्याणकारक अशी जी पृर्वजन्मींची स्मृति होती वासनेने प्रेरित होऊन राजा होण्याची इच्छा
अगदीं पाहेल्या जन्मीं गरुगहीं त्यांनीं ज कारेतोस, त्या अथी मी काय बोलतो ते ऐकन
वेदाध्ययन केलें होतं त्याचा संस्कार, या सर्वे घे. तझ्या इच्छेप्रमाणे त॑ कांपिल्य नगरीचा
सेस्कारांच्या प्रभावाने ते जरी संसारांत पडले खशाळ राजा हो आणि होशीलही, यांत संशय
होते तरी ते सवेही पक्षी अतरीं अह्मवेत्ते असून नाहीं. आणि हे दोघे तुझे बंधु तुझे सचिव
ब्रह्मचयोनेंच राहात व योगस्थ वृत्तीनं वनांत होतीलच, पण ज्या अथी तम्ही राज्यलोभाने
विहार करीत. एकदां ते सवही हेस जटीने योगाचरणांत व्यभिचार केलात त्या अर्थी
एकतर फिरत असतां पुस्कलोत्पत्न नीपांचा | तुम्हां तिघांना आमचा शाप आहे व तुमच्याशी
राजा बिभ्राज हा तेथ आला. हा शरीरानं | आम्ही भाषण करणें सोडन दिलं आहे.'
ठा शोभायमान , पराक्रमी व श्रीमंत होता. भावांनी याप्रमाणे शाप देतांच ते तिेही
तो आपल्या स्त्रियांस बरोबर घेऊन त्या वनांत तत्काळ योगभ्रष्ट होऊन गडबडन गेले; व
शिरला. तो राजा असल्या थाटाने व वेभवानं ' पुन्हा आपल्या भावांची विनवणी करून त्यांनी
आलेला पाहन त्या सातांपेकीं स्वतंत्र नांवाचा ' त्यांचा प्रसाद संपादन केला. तेव्हां त्या चोघ्रां-
जो हंस होता, त्याला आपण या राजासारख चेही संमतीने समना नांवाचा बंध त्यांना
व्हावे, अशी इच्छा उत्पन्न झाली. तो म्हणाला, प्रसादयक्त वचन बोलला कीं, आमचा शाप
“मी आजपयत उपास कर करून अगदीं थकला । निरवाथे नाहीं, तो लवकरच संपेल, हा विश्वास
व इतकी तपश्चया केळी, पण कांही फळ ठेवा. या जन्मांतून दर झालां म्हणजे तुम्हांला
मेळाळें नाहीं. तर माझ्या पदरीं तपाच्या किंवा ! पुन्हा मनप्यजन्म प्राप्त होऊन योगाम्यासाकडे
नियमांच्या योगाने सांचलेळं जर कांही पण्य ' तमचे लक्ष लागेल. पेकी या स्वतंत्राला प्राणे-
असेल तर त्याच्या बळाने मळा या राजासा-, मात्राच्या भाषेचे ज्ञान होईल. आपण सरवेजण
रखी सुखस्थिति प्राप्त व्हावी, असं मी इच्छितो.* त्याच फार आभारी आहों. कारण, याच्या
पगीवोडनते 'कृतीमुळेंच आपण पितरांच्या उद्देशानं प्रथम
अध्याय बाविसावा, गाईचा वघ करून मग तिचा स्वीकार केला. या
-:०- कृतीने आपले पितर तृप्त होऊन त्यांच्या
चक्रवाकवणन, प्रसादाने आपणाला योगाच्या साधनाने प्राप्त
मार्केडेय सांगतात:---भीष्मा, एकानं होणारं ज्ञान मिळालं. यासाठी तुम्हां सवोचा
आपली राजा होण्याची इच्छा प्रदारीत करि- ज्ञाप कांही काळाने पुरा होईल; व “सप्त
तांच त्याच्या जोडीने फिरणारांपकी दसरे दोन व्याधा इत्यादि जन्मांतरचे वृत्तांताचा ज्यांत
म्हणाळे कीं, फार ठीक आहे. तू राजा 7. फत 'स्वास्या या वमताकादे मामांची
होशील तर आम्ही तुझे हितचिंतक सचिव | त्रा ज्यांत संग्रृदित केलो आहे असे छोक* आदूसमयी
होऊं. त्याने “ बहुत बरं ” असं म्हणून आपली म्हटळे जातात, ते देः--
वात्ति योगपर'केली, व तिघांनीही पुढीळ संकेता- ( पुढे चाढ. )
श्रीपन्महाभारत.
[ अध्याय ९३.
क असलीं वाक्ये तुमच्या कानीं
पडून तुम्हांस पूर्ववत् योगासेद्धि प्राप्त होईल
०८0४७११७०७.” ४४४७ “0 ४७.७ “0७.” १
अध्याय तेविसावा.
हंसवणेन,
मार्केडेय सांगतातः--ते मानससरोवराचे
तीरी विहार करणारे पद्मगभे, अरविंदाक्ष,
क्षीरगभे, सुलोचन, उरुबिंदु, सुबिंदु व हेमगभे
अशीं नांवे असलेले सातही हंस, जळ आणि
वाय भक्षण करून योगाम्यासाने आपलं शरीर
शुष्क करीत होते. राजा बिभ्राज याची स्थिति
थेट उलट होती. तो शरीराने गलेलडट असन
कामक होता, व आपल्या स्त्रिया व भोगांगना
बरोबर घेऊन इंद्र जसा नंदनवनांत शिरतो,
त्याप्रमा्ण मानससरोवरावरील वनांत शिरला,
तेथें हे पक्षी योगाम्यास करण्यांत गुंतल आहेत
असे त्यान पाहिलं. हे पक्षी होऊन जर योगाभ्यास
करितात, तर मी मनष्य होऊन विषयासक्त
राहाणे ह मोठेच ठज्ञाकर आहे, असं वाटन
हीच गोष्ट मनांत घोळीत घोळीत ता आपल्या
नगरास परत फिरला. त्याळा अणुह नांवाचा
एक धार्मिक पुत्र होता. याळा अणह नांव
पडण्याचे कारण अण म्हणजे अत्यंत सक्ष्म
असेही धमोचार साधण्याविषयी तो परम तत्पर
असे, हे होय. याला जी स्त्री मिळाली होती
तीही मोठी योगनिष्ठ, सदुणी, सत्यशील व
सवेथा पृज्यल्क्षणांनीं युक्त अशी होती. ही
स्री म्हणजे शुकाचायीची कन्या जी कत्वी
ती. हे भीष्मा, ही कृत्वी म्हणजे बर्हिषद
टणाटण" ४7 000000
( मागील पानावरून पुढें चालू. )
सप्तव्याथा दशारण्ये मगोः कालंअरे गिरो ॥ चक्र
वाकाः सरोद्वीपे हंसाःसरसिमानसे ॥ तेपिजाता:कुरक्षेत्रे
ब्राह्मणा वेदपारगा: ॥ प्रस्थितादीधमध्वानं यूयंकिमवरादथ।॥
भमूतांनांच मूतोनां पितृणाम् सीप्ततेजसाम् ॥ नमस्यामि
हदा तेषाम् ध्यायिनाम् यो्यचल्लुषाम ॥ ३ ॥
पितरांची कन्या जी पीवरी म्हणन पर्वी सन-
त्कमारांनीं मळा सांगितली होती तीच; वत्या
वेळींही ही मोठी सत्यपरायण, अजितेंद्रियांना
अगम्य व स्वतः योगनिष्ठ असन योगनिष्ठा-
चीच माता व योगनिष्ठार्चांच पत्नी होईल
म्हणून मी सनत्कुमारांच्या तोडची पितृक
ल्पाची हकीकत सांगत असतां बोललोच आहे
व त्याप्रमाणेंच ती झाली. असो; बिभ्राज राजा
घरीं येतांच त्याने आपले प्रजाजन व ब्राह्मण
यांस बोलावन स्वस्तिवाचन वगेरे करवन मोठ्या
आनंदाने आपला पुत्र अगह यास राज्यावर
बसविले; व स्वतः ते सहचारी हंसपक्षी मानस-
सरोवराचे कांठीं जेथे आढळले होते तेर्थेच
तपश्चर्येसाठीं गमन केलें. तेथ गेल्यावर त्या
सरोवराचे शेजारींच मोठी तीत्र तपश्चयी आरं-
मिली. त्याने सवे विषयवासना सोडन दिल्या,
व अन्नपाणीही सोडन केवळ वाय॒भक्षण चाल
ठेविले, ही तीव्र तपश्चयी करण्यांत त्याचा
गढ हेत अस्ता होता कीं, आपण या जम्मीं
दृढ़ संकल्प करून त्याचे बळावर पुढोल जन्मीं
हे जे योगनिष्णात हंसज्ंधु आहेत. यांपकी
एकाच्या उदरीं येऊ. म्हणजे आपणांस अना-
यासच योगप्राप्ति होईल, ही गोष्ट मनांत
घेऊन त्यानं मोठ्या नेटाने तपश्चयी आरंभिली,
व आपलं तपस्तेज इतके वाढविले कीं, पाहा-
णाराला तो स्यासारखा देदीप्यमान दिस
लागला; व त्याने प्रकाशित केल्यामळे त्या
वनाला व त्या सरोवरालाही तेव्हांपासन बेभ्राज
असंच नांव पडल. इकडे त्या सात पक्ष्यां-
पेकीं जे अखंड योगनिष्ठ होते, ते चार व जे
पूर्वी सांगितल्याप्रमाणे योगभ्रष्ट होते ते तीन
१ अथवा योगिनामेव कुले भवति थीमताम ।भ. गी.
योग्याचा पुत्र योगी व्हावा हं असंभाव्य नव्हे;
गवयारचें पोर रडलें तरी सुरावर रथो, या लौकिक
। म्हणीत हेंच तत्त्व संग्रृहित आहे.
१ हरिवशपवे. ]
हरिवंश,
७१
हे सवेही तपाने निष्पाप होऊन कांपिल्यनग-
रींत जन्मास आले. यांपॅकी ब्रह्मदत्त हा धरीण
होता. यांपेकीं जे चोघे परवेजन्मीं अखंड योग-
निष्ठ होते ते या जन्मीं ज्ञान, ध्यान, तप,
पजा, वेद, वेदांग, यांत निष्णात असन पवे-
जन्मींचे त्यांना स्मरण होतेच; आणि बाकीचे
जे तीन त्यांना मात्र भऴ पडली. यांपॅकी
पर्वीचा जो स्वतंत्र तो त्रह्मदत्त नांवाने अण-
हाचे पोटीं उत्पन्न झाला. कारण, पर्वी पसि-
योनींत असतां असाच जन्म आपणास व्हावा
अस्ता त्याचा संकल्पच होता. हा त्रह्मठत्तही
या जन्मीं ज्ञान, ध्यान, तप, इत्यादिकांनीं
पवित्र असन मोठा यशस्वी व वेदवेदां्गानिपुण
होता. छिद्रदर्शी व सनेत्र हे जे उरलेले दोघे
बंध ते या जन्मीं वत्स व बाभ्रव्य वंशांत
उत्पन्न झाले. हेही मोठे कर्मनिष्ठ व वेदवेदांग-
प्रवीण होते; व पर्वेजन्मापासन एकत्र राहिले
असल्यामळे या जन्मीं त्रह्मदत्ताचे सोबती झाले
या जन्मीं त्यांना पांचाल व कण्डरीक अशीं
नांवे होतीं. पैकीं पांचाल हा क्रमेदामध्ये
प्रवीण होता, व यामळे त्याने आचायंत्व
स्वीकारिठे, कण्डरीक हा सामवेद व यजर्वेद
यांत निष्णात असल्यानं त्याने छंदोगत्व व
अध्वयेत्व पतकरिछें. राजा अह्मदत्त हा सव
प्राण्यांचे शब्द समजण्यांत निपुण होता
त्याची ह्या पांचालकण्डरीकांशीं मोठी गट्टी
जमली, हे तिघेही पर्वजन्मींच्या वासनेप्रमाणे
कामलोलप होऊन मेथनादि कमात जरी आसक्त
होते तरी पवेसंस्कारांमळे त्यांना धरम, अर्थ;
काम या तिन्ही शास्त्रांची माहिती पुरापूर
होती. असो; निमेळ ब्रह्मदत्ताठा राज्यावर बस-
वून अणह जो तपश्चर्येला गेला तो पूणे योग-
निष्ठ होऊन परमगतीला पोचला. ब्रह्मदत्ताला
जी बायको मिळाली ती असितकुलोत्पन्न जो
देवलक्कषि त्याची मळ्गी होती, हिचे नांव
सन्नति अर्स होत. हिच्या नांवाप्रमार्णंच ही
सन्नतिमान् म्हणजे सज्जनांशीं नम्रपणे वाग-
णारी किंवा सत् म्हणजे जे ब्रह्म त्याचे
ठिकाणीं जिची मति डीन आहे अशी होती.
सोंदयीनेही फार उत्तमच होती. हिचं तेज मोठें
उग्र असे व हिला योगाचा नाद असल्यामुळे
ब्रह्मदत्ताच्या व हिच्या समजतीचा एकमेळ
होता; व हे पाहूनच ब्रह्मदत्ताने तिला देवला-
पासन भायोत्वासाठीं मागन घेतली
हे राजा, प्वेजन्मींचा जो पांचिक तो या
सातव्या जन्मींही पांचवाच होता. सहावा जो
खसम तो कण्डरीक झाला, व सातवा तो बह्म-
दत्त झाला, ह॑ मार्गे सांगितलंच आहे. उरले
जे चार पक्षी तेही कांपिल्य नगरीतच एका
वेदवेत्त्या दरिद्री ब्राह्मणाचे पोटीं येऊन सख्खे
भाऊ झाले, त्यांचीं नांवे:-धतिमान्, सुमना,
विद्वान् व सत्यद्शीा अशीं होतीं. हे चोघेही
वेदाध्ययनांत मोठे निपुण असन त्यांचें मक्ति
मार्गाकडे संदेव लक्ष असे. कारण; पूर्वे-
संस्कारामळं त्यांचे ठिकाणीं तसलेच ज्ञान उत्पन
झाले होर्त; यामळें ते याही जन्मीं संदेव योग-
निरत राहून आपण आतां सिद्ध झालो असे
त्यांना वाटतांच ते हा लोक सोडन जाण्याच्या
खटपटीस लागले, जातांना आम्ही येतो म्हणन
त्यांनी आपल्या बापाचा निरोप विचारिला.
तेव्हां तो म्हणाळा कीं, बाबांनो, तुम्हीं पुत्रांनी
अशा स्थितींत मला सोडून जाणे हा निव्वळ
अधम आहे. कारण, माझ्या पोटीं जन्मून माहे
दरिद्र तम्ही विच्छिन्न केळे नाहीं, किंवा संतति
करून वंशवद्धि केली नाहीं. माझे पश्चातू
राहून माह गयावेनादि करणे हे तर लांबच
राहिठें, पण, माझी या वद्ध वयांत सेद्यचाकरी
ही केळी नाहीं अस्ते असून मला तुम्हीं सोडून
चाललां, हे तम्हांठा शोभत नाहीं
७२
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय २४.
हे बापाचे भाषण श्रवण करून ते सवे | आपल्या प्रियेची कामदानाविषयीं काकळती
ब्राह्मण बापाला म्हणाले कीं, तुम्हाला आत्मो
द्वाराथ संततीची गरज नाहीं. आम्ही नरक्मवेत्ते
असल्यामळे तमचा उद्धार झालेलाच आहे
आतां प्रश्न उरला उपजीविकेचा. त्याची तोड
तुम्हाला सांगता. आपला जह्यदत्त राजा हा
मोठा पुण्यवान् आहे; तो आपल्या मंत्र्यांसह
बसला असेल अशी वेळ साधन त्याकडे जा
आणे ''सप्तव्याधा ' हे '"छाक त्याचे पुढ
म्हणा, या 'छोकांत फार गढाथे आहे, तो
जाणून ब्रह्मदत्त तुम्हावर प्रसन्न होईल व
तुम्हाला गांवशीव इनाम देईल, वाटतील
तसले भोग्य पदाथे देईल, फार काय तमची
जी इच्छा असेल ती तृप्त करील. कारेतां तम्ही
निश्चित असा
याप्रमाणे पित्याला सांगन व त्याची पजा
करून ते पुन्हा योगधारणा धरून परम
शांतीला पाचले,
अध्याय चोविसावा,
खळा ) (0 0 वाळ
ब्रह्मदत्ताचा वृत्तांत
मार्केडेय सांगतात :-_-मार्गे वैभश्राज राजा
त्या सात हंसांपकीं एकाचे उदरीं याव म्हणजे
आपणास अनायासें योगसिद्धि होईल, अशा
संकल्पार्न तप करून देह ठेविता झाला म्हणन
सांगितर्ल; त्या संकल्पानरूप तो तपस्वी व
योगनिष्ठ वेश्राज विष्वक्सेन या नांवाने जन्मास
आला. पुढे एके दिवशीं त्रह्मदत्त हा आपली
भायो सन्ञति हिळा बरोबर प्रेऊन मोठ्या
आनंदार्ने इंद्राणीसाहित रमणाऱ्या इंद्राप्रमाणे
वनांत विहार करीत होता, आगे विहार
करीत असतां एक मुंगळा कामवश॒ होऊन
१ ह टोक मार्गे रापत आहेत.
येऊन याचना करीत होता, ते त्यांने
ऐकिले, व तो मंगळा प्रार्थना करीत असतां ती
इवालिशी मंगी त्याच्या चारगटपणाने
त्याचेवर संतापली आहे, असे त्याने पाहिल.
त्याला त्यांची भापा समजत होतीच; त्यामुळे
तो प्रकार ध्यानीं येतांच त्रह्मदत्त एकाएकीं
खदखदां हंसला. जवळ त्याची खरी सन्नाते
होती, तिळा पति कां हसला, याचें कारण
बरोबर न कळल्यामुळे हा आपणासच हसला
असा संशय येऊन ती लाजल्यासारखी झाली
व तिचा नर अगदीं उतरून गेला. त्या संदरी
च्या हृदयाला ती गोष्ट इतकी लागली कॉ;
तिनं बहत दिवस अन्नपाणी सोडल. नवरा
जेव्हां तिची विनवणी करून, “प्रसन हो
रुसलीस कां?'' म्हणन म्हणं लागला; तेव्हां
ती मनोहर हास्य करून म्हणाली, “ तुम्हीच
माझा उपहास करून मला कारण विचारितां
मला मळींच आतां अशा जगण्याचा कंटाळा
आला आहे.” त॑ ऐकन त्याने हसण्याचे
खरं कारण काय होतं त तिला सांगितले, पण
तिचा विश्वास बसेना. ती घुश्शांतच त्याला
म्हणाही को, तुम्ही म्हणतां पण ही गोष्ट
माणसांचे अंगी वसत नाहीं. हे राजा, एक
तर देवाची कृपा किंवा पवेजन्मींचे तपोबल
किंवा योगबल यांच्या साहाय्याशिवाय मंग्यांची
भाषा समजेल असा काण मनप्य आहे बरें:
ते कशाला, आपणच सवे प्राण्यांची भाषा
जाणतां ना£ तर जेणेकरून ही गोष्ट माझे
समजतींत येईेळ त्या प्रकारे माझी समजत
करा, नाहा तर मी प्राणत्याग करीन. हं मार
बोलणं थट्टेचे नव्हे; खरंखर॑ आहे
राणीचे हे॑कठोर भाषण ऐकन राजा
मोठ्या विचारांत पडला, व संकटनिवारणाथ
आहार वजे करून सवे भतर्पाते व शरणा
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. डर
गतांचा पाळक जो परमात्मा नारायण त्याला | चावे करुक्षेत्रांत वेदपारग असे त्राह्मण होऊन
अनन्यभावाने व एकाग्राचित्तानं शरण गेला. मोक्षमागाळा गेळो आणि मग तम्हींच तेवढे
त्यावेळीं सहाव्या रात्रीं भतमात्राविषयीं दयाद्रे कां फसन पडलां १
असणारा भगवान् नारायण प्रम त्याला प्रत्यक्ष| याप्रमाण हे छोक कानीं पडतांच राजा
दर्शन देऊन म्हणाला, ' उदईक तं सुखी ।ब्रह्मदत्त मृच्छो येऊन पडला; व त्यांचे सचिव
होशील ! असं म्हणन देव तेथेच दिसेनासा झाला. | पांचाल्य व कण्डरीक यांच्या हातन रथाच्या
इकडे मार्ग त्या चार ब्राह्मणांचा जो पागा व चाबक आणि चामर-न्यजन हीं गळन
दरिद्री पिता सांगितळा तो आपल्या मलां- पडलीं. हा प्रकार पाहन राजाचे मित्र व
पासन ते “छोक शिकन घेऊन आपण कृतकृत्य | नागरीक गडबडून गेळे. राजा आपले सानिवां-
झालो असं मान लागला. तथापि, त्याळा ते| सह तसा रथांतच माच्छित पडला हाता. नंतर
श्होक मंत्र्यांसह राजाला गांठन त्याचे कानीं शद्धीवर येऊन ते सवे नगरास परत आले
घाळण्याला अवसर सांपडेना, म्हणन तो! परत आल्यापासून त्यांचे डोळ्यांपुढे त
विवंचनेंत होता. इतक्यांत राजा ब्रह्मदत्त सरोवर सारखे दिसं ळागळे व त्यांनी पूवेजन्मी
नारायणाचा वर प्राप्त झाल्यामळे हर्षित होऊन जो योगाभ्यास अधवट सोडला होता त्याची
सरोवरांत स्नान करून मोठ्या आनंदाने आपल्या त्यांना उपस्थिति झाली. नेतर राजान ब्राह्म-
कांचनमय रथांत बसन नगराकडे चालला. णांना विपुळ द्रव्य व भोग्य वस्तु देऊन आपल्या
त्या वेळीं त्याचा स्नेही द्विजश्रे्ठ कण्डरीक यानें राज्यावर आपल्या पराक्रमी पुत्रास-विश्वक्सेनास
रथाच्या पागा धरिल्या होत्या; व दसरा स्नेही | बसविळ व आपण स्वस्त्रीासह वनाचा वाट
पांचाल हा चवरी व व्यजन ढाळीत होता. धरिली. त्या वेळीं त्याची खरी म्हणजे देवळाची
आपले “छोक कानीं घालण्याला हीच संधी ' शहाणी कन्या सन्नांते हा आपला नवरा यांगा-
योग्य आहे असे मनांत आणन त्या ब्राह्मणाने भ्यासाथे वनांत चालला हं पाहून बहुत खूप
तो राजा व त्याचे ते दोघे साचिव यांचे कानीं होऊन त्याला म्हणाली काँ, महाराज, आप-
ते दोन्ही “छोक घातले. ते “छोक असे:--- णास मुंग्यांची भापा कळते हे मला माहीत
सप्तव्याधादक्षार्णेपु ' नव्हते असं नाही; परंतु, आपण योगाभ्यास
मृगाः कालिंजरे गिरा ॥ ' सोडन कामासक्त झालां हे पाहून तुम्हांस
चक्रवाका शरट्टीपे पुन्हा योगाकडे प्रवृत्त करावे व तुमचे मन
हंसा: सरसि मानसे ॥। १ ।॥ विषयांतन उडवावे म्हणनच मीं मद्दाम तुम-
तेभिजाता कुरक्षेते च्यावर कोप केला. आतां तुम्ही शुद्धीवर
ब्राह्मणाः वेदपारगाः ।। आलां, आतां जिच्याहन टसरी वारष्ठ
प्रस्थिता दीधेमध्वानं गति नाहीं व जी प्राणिमात्राचे अंतिम इृष्ट
यूयं किमवसीदथ!' |॥ २॥ आहे, त्या गतीला आपण जाऊं. तुम्ही पृ्वी'चेच
यांचा अर्थ:--- ददाणे देशांत सातजण योगाभ्यासी'आहांत, पण, २ गायोगाने तो क्रम
व्याध होते. पुढें कालिंजर गिरीवर ते मृग मध्ये बंद पडला हाता म्हणून मा” हाडा या
झाठे, नंतर शारद्वीपांत चक्रवाक झाळेव मानस | यक्तीने जागे केले. पत्नीचे ते बोलणे ऐकू
सरोवरांत हंस झाले. अरंवेरीस त्यांपेकी आम्हीं | राजाळा आपल्या स्त्रीविषयीं फारच प्रेमा
हरवश ट-7"-0०0₹ १,
७४ श्रीमन्महामारत. [ अध्याय २६.
उत्पन्न झाला; व मग तीं दोघें वनांत जाऊन 'वंशकथनाचे ओघ्रांतच मी तुला सोमाचे वंशा-
त्यानं मोठ्या नेटाने योगाभ्यास आरंभिला व चेही वणेन सांगतो, ते ऐक
अत्यंत दुलेम अशा गतीला तो गेला, कंण्ड- ऱ
रीकही योगाभ्यासाला लागला, व त्याने सांख्य- अध्याय पंचविसावा.
योगसाधन करून व त्या बलाने पापराहित ल
होऊन सिद्धस्थिति कमविली. पांचाल्यानें तर सोमोत्पत्तिवणेन,
वैशंपायन सांगतात:--पर्वकालीं ब्रह्मदेव
दोघांहूनही अधिक मोठी कतबगारी केली
त्याने तीव्र तपश्चया तर केलीच, पण त्या- प्रजा निमोण करण्याचा जेव्हां संकल्प केला,
शिवाय वेदाचा क्रम लावून देऊन शिक्षा नामक त्या वेळीं त्याच्या मानसापासून भगवान् अत्रि
ग्रंथ निमीण करून योगाचाये ही पदवी मिळ- कृषि हे उत्पन्न झाले. हेच सोमाचे जनक
विल्री. हे गंगापुत्रा, या सर्व गोष्टी पवी माझ्या त्या काळीं अग्रिक्रषींनींही प्रजावृद्धि कराव-
डोळ्यांदेखत झाल्या. यावरून श्राद्ध करण्याचें याची, असा ब्रह्मदेवाप्रमाणेच हढ निश्चय केल्या-
माहात्म्य केवढे आहे, हे तुझ्या लक्षांत आळेंच मळे आपल्या पुत्रांसह कर्मे, मन आणि
असेल. तर आतां हे नीट मनांत वागीव, व वाणी यांहीं जगतृकल्याणाचेंच आचरण चाल-
त्याप्रमाणे चाल म्हणजे तुझेही कल्याण होईल. विळे. धर्मनिष्ठा, तीत्न नियम, भूतमात्राविषयी
तजाशिवाय इतरही जे कोणी या सप्त बंधचें अहिंसा, काष्ठ, भिति किंवा शिला यांप्रमाणे
उत्तम चरित्र ध्यानांत वागवतील त्यांनाही निश्चळ स्थिति व ऊध्वेबाहुत्व यांचा अंगीकार
पश्चादि नीच योनी कधीं प्राप्त होणार नाहींत. करून त्या महातेजस्वी अत्रिक्ररषींनी तीन
हे भारता, ह्या उपाख्यानांत फार खोल अर्थ सहस्र दिव्यवषेपयंत “' अनत्तर ' नामाचे
भरला आहे, यासाठी हे ज्याच्या मनांत घोळत अत्येत तीव्र असे तप केळे, असे आमचे ऐकि-
राहील त्याचे ठिकाणीं आपोआपच योगप्रवात्ते (वांत आहे. त्या तपकालांत अत्रित्ररशरेषे अंनि-
होऊनतो थोरांच्या मार्गाला लागेल, याच | मेप व ऊधः्वरेत अशा स्थितींत संदेव राहि
ख्यानाच्या नादात जा राहाल त्याला त्या नादा- श्यान त्याच्या हृदयात शुद्धसत्त्वुणाच] अत्यत
दार्ने शांति प्राप्त होऊन अखेर भलोकांत यृद्धि होऊन त्यांचें सवे शरीरच अंतबोह्य शांत
दुळेभ अशी शुद्ध योगगाति प्राप्त होईल व शुद्ध सत्त्वमय अनळें असल्यामळे त सात्विक
वेशंपायन सांगतात:--हे जनमेजया, तेज अखेरीस त्यांच्या उभय नेत्रांच्या वाटे
बाद्वेवान् मार्केडेय क्षि यांनीं श्राद्धाचे फला- जलाचे रूपार्ने बाहेर पडलें. त्यांचें तेज इतके
संबंधाने पूर्वी हा असता इतिहास सांगितला, | अलोकिक होतें कीं, त्याचे योगाने दाही दिशा
हा सांगण्यांत त्यांचा उद्देश सोमाचें आप्यायन | चमकू लागल्या व दशादिशांच्या ज्या अभि-
व्हावे, असा होता. सोमाचें आप्यायन हाछछ- |. १ या तमात सर्वेद्रियायेच मीन स्हगजे निपर मसले;
ण्याचे कारण, सोमाच्या योगाने पितरांची व| केवट वाणीचाच निमह नव्ह
छोकांची तृप्ति होते. कारण, भगवीन् सोम हा .__* शोगाभ्यासांत बाहेराळ कोणल्याही पदाथावर
दिव्य औपधिद्रारा भामिस्थानर्चे संतर्पग करितो (४. शा स्थिर करून वसतांना पापण्या हाल-
व सोमापासूनच पितरांचीही ति होते, इतर्के (0 तिला अनिनेप मिति असे म्हणतात.
१)
सोमाचे माहात्म्य आहे. याजसाठी ह्या वृष्णि-
३ पुरुष बद्धवीर्य असला म्हणजे काचे ठिकाणी
सहजच तेजावद्धि होत
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ७५
णारा ण
मानिनी देवता त्यांना त्या तेजाविषयी लोभ बसन त्या सोमापेकीं जे तेज उसळन इकडे
उत्पन्न होऊन सवेजणींनीं मिळन आपल्या | तिकडे धरणीवर पडळे त्यापासन ओषधी वन-
गभोचे ठिकाणीं त॑तेज मोठ्या आनंदाने स्पति उत्पन्न झाल्या व त्या अद्यापिही तेजाने
घारण केलें. परंतु, ते त्यांना सहन होईना; चमकते असतात. हेराजा, या दिन्योषधींची
व रोवटीं त्या दिशांच्या उदरांतन एकाएकीं कामगिरी देव, भत व पितर हे तीन लोकव
मोठा देदीप्यमान गभोचा गोळा पटकन् खालीं मनप्य, पश, पक्षी व सपोदि ही चर्ताविध प्राणि
पडला. पडतां पडतां त्यान सर्वे लोक प्रका- साि, यांचे पोपण करणें ही आहे, आणि या
शाने भरून टाकिले. हा जो पडलेला गर्भ भगवान् सोम यानं पुष्टि द्यांवी अशी
तोच शीत किरणांचा सोम किंवा चंद्र होय. योजना आहे. क्षींनीं केलेल्या त्या मंत्ररूप
हा सोम ओपधिद्वारा जीवमातांना पुष्टि देणारा स्तवांनीं व संस्कारांनी अधिकच तेजास चढून
आहे. ज्या वेळीं त्या दिशांना तो अति सोमार्ने दहा शेकडे म्हणजे सहस्र वर्षेपर्यंत
तेजस्वी गभे सहन होईना त्या वेळीं तो त्यां- तप केले; व या तपाचे योगाने त्याची कोर्ति
सकटच धरणीवर पडला. त्या वेळीं लोकांचा झाली. तेव्हां हिरेण्यवणे ज्या जलरूपि देवता
पितामह जो ब्रह्मदेव याने सोम हा धरणीवर त्यांचा तो निधि बनला, व ब्रह्मवेत्त्यांत वरिष्ठ
पडला अर्से पाहून लोकांचे हितासाठी जो पितामह ब्रह्मदेव त्यांने, हे जनमेजया,
त्याला उचलून पटकन् रथावर बसविले. हा त्या सोमाला बीज, ओषधी, ब्राह्मण व जल
रथ धमेस्वरूप असन चार वेद हे त्या रथाची यांचे प्रभत्व दिलं
पिंजरी होती. सत्यरूप त्याच्या दोऱ्या (पागा) हे राजा, ब्रह्मदेवाने सास्राज्यविधीनं
होत्या, व एकजात शुभ्र असे मंत्रात्मकं सोमाला राज्यावर बसविल्यापासुन तो आधींच
सहस्र अश्व त्याला जोडले होते. हा अत्रिपुत्र अत्यंत तेजस्वी असल्याने तत्काळ तिन्ही
परमात्मस्वरूपी सोम धरणीतलावर आलासे लोकांना आपल्या तेजाने प्रकाशमान करूं
पाहून ब्रह्मदेवाचे जे सात मानसपुत्र त्यांना लागला. प्रचेतस प्रजापतीचा पुत्र जो दक्षप्रजा
अतिशय आनंद झाला, व अंगिरसकलोत्पत्न पाते याला मोठ्या त्रतशील अशा सत्तावीस
भगत्र्रषि यांनीं आपल्या पुत्तांसह क्रवेद, यज- मली होत्या. त्या त्यांने या सोमाला दिल्या
द; सामवेद, अथववेद व आंगिरस, इत्यादि या सत्तावीस कन्या म्हणजे अध्िनीभरणी
मंत्रांनी स्तति केली; त्या वेळीं त्या तेजस्वी प्रभति जीं सत्तावीस नक्षत्र तांच होत. या
सोमारचे तेज तिन्ही लोकांना पुष्टि देऊन प्रमाणे राज्य मिळालें, सुंदर स्रिया मिळाल्या,
शिवाय सवेत्र फांकून राहिलें. मग ब्रह्मदेवाने तेव्हां, पितरांचा पालक जो सोमराजा त्यानें
त्या सोमाला तसल्या वेदरूप श्रेष्ठ रथावर बस- _.
विल्यावर समद्रवल्यांकित एथ्वीच्या एकवीस
प्रदशिणा केल्या. त्या वेळीं रथाच्या वेगाने धक्के
१ सोमयागांत जी सोम नामक वछी असते ती रथांत
धालून वेदमंत्रांनीं आणावयाची असते. त्या प्रकारास
अनुलक्षन हे हूपक आहे. हो सोमवाले हे धरणीवर पड
'<या सोमार्चच रूप मानिलें आहे
कवितिलक कालिदास यार्ग औषधी तेजाने रात्रीं
चमकतात, ही कल्पना आपल्या कुमारसभव काव्यांत
घेतली आहे. ।
२ पुष्णामिचोषधा:
( गीता, अ० १५.)
२ हिरिण्यवणीः शुचयः पावका; यासजातः कश्यप: |
इत्यादि मंत्रांत जलाचे हिरण्यवणत्व वार्णेले आहे, ,
मर्वाः सोमोभूत्वारसात्मकः ।
श
७९ श्रीमन्महाभारत, [ अध्याय २५
णा
राजसय यज्ञ आरंभिला. त्या यज्ञांत त्याने | करण्यास निघाला. त्या वेळीं त्या युद्धांत देत्य-
सहस्र शेकडे गाई दक्षिणा दिल्या गुरु शक्राचांये हे चंद्राच्या बाजूला झाले
यज्ञांत भगवान् अत्रित्रशरपे यांनीं त्याचे होतृत्व व बहस्पतीचा पिता जो अंगिरस क्रषि त्याचा
पतकॉरेलं होते भगवान् भग हे अ* वे झाले महातजस्वा शाप्य जा भगवान रुट तो गरु
भगवान् अगिरा यांनां उद्ातत्व स्वीकारिले; पुत्राच्या स्नेहास्तव आपलं आजगवे नांवार्च
स्वतः अह्मदव हे त्रह्मा झाले; आणे भगवान् धनष्य घेऊन बहस्पतीच्या बाजला झाला,
नारायण हरि हे सदस्य झाले. याशिवाय त्याने देत्यांवर रोख धरून ब्रह्मशिर नांवाचे
सनत्कमार प्रभति जे आद्य ब्रह्मार्ष हेही त्याचे परमास्त्र सोडिले. त्या योगंकरून देत्यांची
भावती जमलेच होते. अशा थाटांत यज्ञ ' अन्न खलास झाली
चाळला असतां आम्ही असं ऐकिता कीं, त्या, असो; तारेच्या निमित्ताने म॑ हे देव व
सोमराजञानें तिन्ही लोकांत जे जे निवडक असर यांचें यद्ध झाळें ते फारच तंत्रळ झाटे
ब्राह्मण होते त्यांना त्यांना, त्रद्मपींना व सद- त्यामध्ये लोकांचा फारच फन्ना उडाला. हा
स्यांनाही यथेच्छ दलिणा दिळी. त्या समयी अनर्थ टळावा म्हणन बहस्पतीच्या बाजला
सोने, कुह, द्यांते, पुष्टि, प्रभा, वस, कौत, असणारे सवेही सात्त्विक देवगण, तसेच गरुस्त्री
घाति व लक्ष्मी, या नऊ देवी त्याच्या सेवेत ' हरण करणाऱ्या पापी सोमाची साथ करणारे
तत्पर होत्या. सवे यज्ञ निर्विध्न पार पडून , तुपितसंज्ञक देवगणही सनातन आदिदेव जो
सोमाने शेवटीं स्वस्थ चित्ताने अवभथ म्हणजे ब्रह्मा त्याकडे आश्रयार्थ गेले, त्या वेळो ब्रह्म-
यज्ञांतीचे स्नानही उरकिळें. या त्याच्या मह- देवाने एकादश रुद्रांतील ज्येष्ठ जो शंकर
त्छत्याबद्दळ सवे देव व क्रपे यांनींही त्याचा त्याला व शुक्राचार्यालाही यद्भापासन विनिवृत्त
फार शारव केला. मग तो राजाधिराज होऊन करून आपल्या हातीं देवी तारा बहस्पतीच्या
दाही दिशा प्रकाशवूं लागला. ( पण, हे राजा, स्वाधीन केली. परंत, बहम्पति पाहातो तों
ऐश्वये ही वस्तु मोठी मादक आहे.) कोणा तारेला सोमापासन ग राहिला असन ती
लाही न मिळणारे अर्से असामान्य ऐश्रये व प्रसूतीच्या रंगांत आली होती. तें पाहून
कापमनासारख्यांकडून सत्कार, ही जेव्हां बृहस्पाते म्हणाला की,वास्तविक पाहातां ही तझी
त्या सोमाला प्राप्त झाठी, तेव्हां त्याचे मर्ताला योनि माझे माटकीची अमन त हिचे ठिकाणीं
भ्रम पडला. पहिळे ते त्याचे मयोदशील व अन्यापासन गम धारण केलास, यासाठीं तं
नम्रवतन सुटळें, व त्याच्या मनाळा अन्यायाचे माजते घरांत येऊन प्रसत होऊं नको. तेव्हां
चळे सुच लागले, त्याने देवगुरु जो बृहस्पति ती बिचारी तारा भलत्याच ठिकाणीं प्रसत
त्याची यशस्विनी भाया जी तारा तिळा वृह | झाली. ते ठिकाण म्हणजे कसाड नांवाचे ज॑
सपताळा न जुमानता बलात्काराने हिरावून उंच गवत असतें त्याचें बेट, त्यांत ती प्रसत
आणला. या कामा देव व मोठमोठे देवार्प त का प आ तिल
यांनीं पुष्कळ रदबदळी केळी परत, तो ज्याचे. कोघाये है देययुरु असतां चंद्राम साहाय्य कर-
याज कारण यासमय ऱ्चद्र च
नाव ते एकेना व वृहस्पर्तीला तारा परत | डाक दुराचारामुळें चंद्र हा असर'च
देईना. हँ पाहून ठवाचाय वृहस्पांते सोमावर |, अज म्हणजे बोकड व गो म्हणजे बै७ या दोघांची
फार खवळला व र्थांत बसून त्याजबरोबर युद्ध शिंग मिडून ते वेळे हो
१ हरिवशपर्व. ] हरिवंश. ७७
झाली. तिळा जो पुत्र झाला तो अश्नीसारखा पुत्र उत्पन्न करावेळा. पुढे या पुरूरव्याला
देदीप्यमान असन चोरट्यांचा केवळ काळ । उवेशाचे ठिकाणीं सात पुत्र झाले. इकडे
होता. तो उपजतांच इतका तेजस्वी होता कीं, सोमाने दांडगाईने गुरुस्री भ्रष्ट केढी होती,
त्यान आपल्या तेजाने देवसद्धां झांकून टाकिळे. या त्याच्या पापाबद्दल त्याला राजयक्ष्मा नांवाचा
असला हा तेजस्वी पुत्र असावा तरी कोणाच्या रोग जडला. त्या रोगापासून सोम क्षीण होऊं
पोटचा £ ही शेका येऊन देव तिला पुस लागले. लागला. तेव्हां तो आपला पिता अत्रि क्रपि
ते म्हणाले, 'हे तारे, खरे सांग. हा कोणीच्या यांसच शरण गेळा. त्या वेळीं महातपस्वी अत्रि
पोटचा ? सोमाच्या कीं बहस्पतीच्या ? याप्रमाणे ' कपींनीं त्यांचे ते दुःख दर केळे. मग सोम
देवांदी प्रश्न केळा. पण ती लाजेमळें एक ' हा राजयक्ष्मा व्याथीपासन मक्त होऊन पवे
बोलेना नी दोन बोलेना. तेव्हां, तिचा झाळेला . वतू तेजाने तप लागला
पुत्र तिळा शाप देऊं लागला. परंतु ब्रह्मदेवाने हे महाराजा, याप्रमाणे यश वाढविणार
त्याचें निवारण करून स्वतः तारेला प्रश्न केळा. अमे हे सोमारचे जन्म मीं तुला सांगितले, या
ते म्हणाले, ' तारे, त॑ लाज नको, मिऊं नको जन्माच्या श्रवणाने धनधान्य, आरोग्य,
( आम्ही जाणत आहो. कसेही असलं तरी तझा आयुष्य, पुण्य, पापमुक्ते व सावचारपूर्ती हॉ
अजलेचा त्यांत कांहीं उपाय नाहीं ); करितां प्राप्त होतात. आतांया सोमाच्या पुढील वंशाचे
खरं खरे असेळ ते स्वच्छ सांग. हा मळगा वत्त तुला सांगता
कोणाचा १! याप्रमाणें वरदात्या प्रभ त्रह्मदेवानंच वजा क
9 (4:
जेव्हां विचारिले तेव्हां ती नम्रपणे हात जोडून अध्याय साळसावा,
म्हणाली, “ महाराज, हा सोमाचा. " ते शब्द ह कळ ळी स
ऐकून सोमानं त्या पराक्रमी कुमाराला पुढे. र न,
घेऊन त्याची टाळ हुगळी, व त्याची चलाख, वरापायन सांगतात:-हे जनमेजया, बुधाला
बद्धि पाहन त्याला जव असे नांव ठेविलें. हा जो पुरूरवा म्हणून पुत्र झाला म्हणून सांगितल,
बघ आकाशांत नेहमीं सयेसात्रिध्यामळे ळप्तच तो मोठा विद्वान्, तेजस्वी, दानर्शाल, याग करून
असता, कदाचित् व्यक्त दिसलाच तर कांहीं | विपुल दक्षिणा देणारा, ब्रह्मवादी, पराक्रमी
तरी उत्पात वगेरे जनांळा प्रतिकल गोष्टी युद्धांत शत्रूंना अभिक्य, अमिहोत्र ठेवणारा,
उत्पन्न कारेतो. या जघापासन वेराज मनची यज्ञकतो, सत्यवादी, पावित्र बद्धीचा, स्रियांना
कन्या जी इंला, हिर्ने ऐल किंवा पुरूरवा हा मोह पडेल इतक) सुंदर असून एकांतांत पड-
वील 'द्याआडच कामचेष्टा करणारा असा होता. फार
१९ मन जाणें पापा व आई जाण लकाच्या बापा, काय सांगाव ? त्या काळीं तिन्ही लोकांत
पतुपर म्हणतात, गर्भ कोणी स्थापला ही गोष्ट आई. यशाने त्याची बरोबरी करणारा असा कोणी
१060400000 नव्हता. असा तो ब्रह्मवादी, क्षमाशील, धर्मज्ञ
र. वज मला कण उस सकल व सत्यनिष्ठ पाहून मोठी नांवाजठेली जी
३ हा मूळ पुरुष असून, शरवणांत गेल्याने स्री ती आपले दिव्यपणाचा
झाला, व त्यक कालांत वुधापासून पुरूरवा नांवाचा गते बाजूला ठेवून त्याहा वरती झाली. हे राजा,
पुत्र झाला. मग तो पुरूरवा त्या दिव्य सुंदर्रासह चैत्नरथ
9्ट
श्रीमम्महाभारत.
[ अध्याय २९६.
नामक रमणीय वनांत दहा वर्षे, मंदा-
किनीच्या तीरी पांच वर्षे, अलकानगरात पांचवर्षे,
बदरिकारण्यांत सहा वर्षे, नंदन नामक सवोत्कृष्ट
वनांत सात वर्षे, वाटेल त्या वेळीं जेर्थे वक्ष
फल देतात, अशा उत्तर कुरूंत आठ वर्षे,
गंधमादन पर्वताच्या पायथ्याशी दहा वर्षं आणि
उत्तर मेरूच्या एष्ठभागावर आठ वर्षे, याप्रमाणे
प्रत्यक्ष देवही जर्थ विहारासाठीं येतात असल्या
या उंची उंची वनांत मोठ्या चैनीत व रास-
रंगांत राहिला. त्यांन राजा या नात्याने, मोठ-
मोठाल्या क्रषींनीं ज्याची प्रशंसा केली आहे,
अशा प्रयाग प्रांतावर राज्य केलें. उवशीपासून
त्याला सात मुलगे झाले. ते स्वेही स्वर्गात जन्म
पावलेल्या देवकुमारांप्रमाणे उदार व सुंदर
होते. त्यांचीं नांवे: आयु, अमावसु, विश्वायु,
श्रुतायु, हृढायु, वनायु व शतायु.
जनमेजय विचारतो:-हे वेश्षपायना, आपण
बहुश्रुत आहां तेव्हां मला हे सांगा की, उवशी
ही अप्परा म्हणजे स्वगीत रहाणारी व गंध-
वादि देवांनी उपभोग्य असे असतां ती देवांस
सोडून पुरूरव्यासारख्या मानवी राजास कशी
भाळली £
वेशंपायन सांगतात:---तुझ्या शंकेचें समा-
धान असे आहे कीं, या उवशीला ब्रह्मदेवाचा
शाप झाला होता, त्यामुळें ती मनष्याचे हाती
लागली; व तो शाप नियामित कालपर्यंतचा
असल्याने तिनं त्या शापांतून मुक्त होण्या-
साठीं पुरूरू्याला अंगीकारितांना त्याच्या जवळ
कांहीं करार केटे; व मग ती त्याच्या स्वाधीन
झाली. ते करार असे. ती सुंदरी म्हणाठी, : हे
१ या मुलांची संख्या द यांचीं नांवें यांचा मेळ नाहम,
भारत शांतिपर्वात हो सुंख्या सहा असून त्यांत आयुव
श्रुतायु हीं दौनच नांवें मिळती आहेत, मत्स्यपराणांत
ही संख्या आठ असून आयु, दुढायु व शतायु ह्दीं
तोच नांवे मिळती आहेत, बाळी भिन्न आहेत,
राजा, मी तुला वश होते; परंतु तू केव्हांही
माझ्या दृष्टीस नश्न पडतां कामा नये. शिवाय
तुझी लहर लागेल तेव्हां मीं तुला भोग देणार
नाही, तर जेव्हां मला कामचेतना होईल तेव्हांच
तूं मेथुन करावें. शिवाय दिवसभर तूं थोडेसे
तूप खाऊनच रहावें, दुसर कांहीं खाऊं नये; व
आपल्या निजावयाचे बिछान्याजवळ दोन मस्त
मेढे सदासवेदा बांधून ठेविठेळे पाहिजेत. हे
राजा, हा करार जर तुला कबल असेल तर
मी तुझी होते. ती तरी तूं जोपयेत हा करार
अक्षरशः पाळशील तोपर्यंतच मी राहीन.
त्यांत काडीमात्र ढिलाई झाली कीं, मी चालती
होईन. तेव्हां काय ते बोल. माझ्या सवे शर्ती
तुला पटल्या £ !
राजा म्हणाला:;-'' पटल्या, पटल्या. मी
त्या सवे नीट पाळीन;'' हे जनमेजया, पुरू-
रव्याला त्या तबियतखोर उवेशीरन इतके जख-
डून घेतळें तेव्हां कुठं ती त्याच्याजवळ राहिली.
ती तरी शापप्रभावामुळे थोडीशी मूढबुद्धि
बनली होती म्हणून टिकली. तिर्ने त्या राजा-
जवळ एकंदर एकूणसाठ वर्षे काढिली.
इकडे उवेशी ही स्वगीतळी वस्तु होऊन
मनुष्याच्या हातीं लागली, ही गोष्ट गंधवीना
चेन पडूं देईना, ते परस्परांत खलबते करूं
लागले, ते म्हणाळे कीं, उवशीसारखी निव-
डक स्री जी केवळ स्वगोलाही भूषण आहे ती
माणसाच्या हाती रहावी हे कांहीं ठीक नव्हे.
तर गडेहो, जिकडून ती पुनरापे देवांच्या
हाती येहेलळ असली कोणी तरी शक्कळ योजा.
त्या वेळीं त्या बेठकीत विश्वावसु नांवाचा एक
मोठा ओलळका गंधवे होता. तो पुढें होऊन
म्हणाला, “ उवेशी व पुरूरवा यांचे ज्या वेळी
पूर्वी करारमदार ठरले त्यावेळी मीं ते ऐकले
आहेत. त्यांचा सारांश असा आहे की, तिनें
दिलेल्या शती पाळण्यांत काडीमात्रही च्क
१ हरिवंशपवे, ] हरिवन्ञ ७९,
राजाने केळी कीं तिने त्याला रामराम ठोक- त्या सवे अंतःपुरांत छखलखाटच होऊन राहिळा
लाच. अशी हडसन खडसन बोली झालेली राजेसाहेब टिंगंबरच होते, ते उशीच्या तसेच
आहे; आणि राजाच्या हातन करार कसा नजरेस पडले. तिला तचर हर्वे होते. मळची
मोडला जाईल त्याची हिकमत मला पुरी अप्सरा ती ! वाटेल तसळे रूप घेण्याची विद्या
माहीत आहे. याकारितां हे गंधवेहो, तमच्या तिळा अवगतच होती, तेव्हां ती तेथल्या
कारयेसिद्धीसाठीं मीच जातो, मात्र माझे मद- तेथेच दिसेनाशी झाली
तीला कांही मंडळी पाहिजेत; अस म्हणन तो इतक्यांत राजा उघळलेले मेढे गांठन घेऊन
यशस्वी विश्वावस प्रयाग नगरीला गेळा, तेथे परत घरांत आला; आणि पहातो तां उवेशी
त्याने राजाच्या शय्यागारांत शिरून त्या दोन नाहीं. तेव्हां हंबरडा फोडून रड लागला
मेंढ्यांपकीं एक मेंढा चोरून नेला, गेधवे येऊन नंतर वेडा होऊन तिला धुंडाळण्यांत इकडे
गेला व आपला शाप संपण्याचीही वेळ भरठी, तिकडे भटकन त्यान सवे पृथ्वी पाल्थी
हे मनांत आणन ती चारुहासिनी ( गोडगोड घातली. शेवटीं करक्षेत्रांत छभतीथावर स॒वणे
हसणारी ) राजाला म्हणाली कीं, माझ्या कमलांनी यक्त अशी एक पुप्करणी होती,तींत ती
मठांपकी एक आज येथे दिसत नाहीं. तो मंदरी, दसऱ्या पांच अप्सरांसह क्रीडत बसलेली
कोणी नेळा, याचा शोध करा. ( मला चन त्याच्या दृष्टीस पडली. एवढा बलाढय राजा,
पडत नाहीं. ) कारण, या मेंढ्यांवर मी आई- पण उवेशीला पाहातांच त्याने मोठाच गळा
प्रमाणें जीवप्राण करते ह॑ तुम्हीं नित्य पाहातांच, काढिला. उवेशीनंही राजा जवळ येऊन ठेपला
उवेशीने याप्रमाणे राजाला ज्या वेळीं हटके असे पाहून आपल्या सेवगडीनींना म्हटलें की,
त्या वेळीं तो न्न स्थितींत असल्यानं तो उत्तर मी ज्याजवळ राहिले होते तोच हा राजा, असे
द्यायला पुढं होइना. कारण, त्याच्या पोटांत म्हणन तिने राजाकडे बोट दाखविलं. तेव्हां
उर्भे राहिले की, आपण उशीच्या दृष्टीस ही आतां पुन्हा या राजाबरोबर निघन जाते
नागवे पडला कीं, करार मोडला असे होडेळ. किंवा काय अशी शंका येऊन तिच्या सख्या
या कारणास्तव तो जागच्याजागींच पडन गोंधळन गेल्या. इतक्यांत राजा उवेशीला
राहिला. इतक्यांत गंधवे मंडळींनी दसराही मेंढा मिनतवारीने म्हणं लागला, 'हे संदरी, तला
लांबविला, त्या वेळीं देवी उवशी राजाला वाटेळ तर मन मानेल त्से मला तडातड
म्हणाली कीं, 'अहो, हे काय, हे काय; तम्ही टाकून बोळ, कठोरपणाने वागव, परंत, आतां-
प्रभ म्हणवीत असतां माझा दसराही पोरगा पर्यंत तं माझी जाया ( जिचे ठिकाणीं पुत्नरूपाने
हालोहाळ कोणीं येथन उठविला ? आणि मी पति जन्म घेतो अशी स्त्री) या नात्याने
बापडी अनाथासारखी बसले आहे. याची कांहीं मजपाशी वागत होतीस, तेंच नातं कायम
तरी शंका बाळगा.' इतकें जेव्हां खोचून उवेशी मनांत वागवून मजपाशी राहा, दुसरें माह
बोलली, तेव्हां त्या झटक्यांत आपण नसन कांहीं म्हणणे नाहीं. ' याप्रमाणे तिच्याशी
आहोत ही शंका मनांत न ठेवितां राजा त्या गळचट गोष्टीं करीत राजा बसला. उवेशीनेही
एडकक््यांचा माग काढीत धांव लागला. गंधवे त्याला त्या वेळीं गोडसंच उत्तर दिले. ती
वाटच पहात होते. त्यांनीं तत्काळ अशी कांहीं म्हणाली, : हे प्रभो, माझ्या जायात्वाप्रमाणे
विद्यु्धता तेथ उत्पन्न केली कीं, तिच्या तेजाने तजपासनच माझे ठिकाणीं गभे राहिला आहे
ट्" श्रीमन्महाभारत. [ अध्याय २७.
याकरितां तूते मी तुजकडे येत नाही. आज- अश्वत्यकाष्ठाचा अरागि करून यथाविधि मंथग
पासन एक संवत्सराने मी प्रसत होईन, आणि ' करून अस्नि काढिला; व त्याच अर्मीचे दिण,
तला पुञ्रच होतील. ही गोष्ट झाल्यावर एकदां आहवनीय व गाहेपत्य असे तीन विभाग करून
एक राल तला मजबरोबर राहावयास मिळेल, अनेक यज्ञ केले. त्यापवी एकच अभि होता
जास्ती कांहीं नाहीं.' उवेशीचे हे शब्द ऐकन पण पुरूरव्यानें हे तीन वर्गे केळे. असला
तेवढ्यानेंच राजाला किती तरी आनंद झाला; तो समथे राजा होता. यज्ञाच्या पुण्याने त्याला
आणि त्या आनंदांतच तो आपल्या नगरीला गंधवीर्चे साळोक्यही मिळालं.
परत गेळा. मग एक संवत्सर भरतांच उवेशी, हे राजा, याप्रमाण गंगा नदीच्या उत्तर
संकेताप्रमाणे त्याकडे आली. राजानेंही तिज- तीरावर असणार्या अत्यंत पवित्र व महर्षींनी
बरोबर ठरल्याप्रमाणे एक रात्र प्रालविली. प्रशंसा केलेल्या प्रयाग नामक प्रांतांत असला
नेतर उवेशी पुरूरव्याला म्हणाली, ' हे राजा, ' हा महायशस्वी राजा राज्य करून गेला
हे माझे गंधवेगण तुला वर देण्याला तयार
आहेत. याकरितां तंच होऊन त्यांजपासन अध्याय सत्ताविसावा,
वाटेळ तो वर मागन घे. मुख्यतः आपण गंधर्वे- गय दुरच
तुल्यच व्हावे हे त माग. ! राजा म्हणाला, अमावसुवेशवणेन,
: फार बरं. ' व त्यानं त्याप्रमाणे गंधवापाशी वरोपायन सांगतात:---उवशीपासन ऐळ
वर मागितला व त्यांनीं तुझ्या इच्छेप्रमाणे म्हणजे पुरूरवा याला जे पुत्र झाठे ते सवेच
होईल म्हणून वर दिला, व अग्नीने भरठेली 'स्वगेलोकांत जन्मांत येणाऱ्या देवपुत्रांप्रमागे
एक स्थाळी त्याच्या स्वाधीन करून गंधव मोठे उदार व दिव्यस्वरूप होते. त्यांची नांवें:
त्याला म्हणाळे की, हे राजा, हा अश्नि घरेऊन आयु, बुद्धिमान् अमावसु, थमीत्मा विश्वायु,
तूं यज्ञ कर म्हणजे आमच्या लोकाळा येशील. श्रताय, तसाच आणखी हढाय, वनाय व
मग तो अशनि व उवशीने दिलेळे आपले पुत्र शतायु. अमावसला भीम आणि राजा नस़जित्
बरोबर घेऊन राजा नगराकडे जावयास असे दोन मळ्गे होते. पेकीं राजा भीम याला
निघाळा. जातांना त्यांने तो अग्नि वाटेंत कांचनप्रभ नांवाचा मोठा देखणा मल्गा होता
अरण्यांतच टाकिला, व केवळ पुत्रांसह नगर- कांचनाला मोठा विद्वान् व बलिष्ठ असा सहोत्र
प्रवेश केला. नगरांत शिरतांना त्यानं पूर्वी नांवाचा पुत्र होता. या सुहोत्रान केशिनीच्या
प्रवासाचे वेळीं वेशीबाहेर स्थापित केढेला आग्रि पोटीं जन्ह नामक पुत्र उत्पन्न केला
त्याठा आढळला नाहीं. परंतु, त्या अश्नीच्या | जन्हने सवेमेथ नांवाचा फार मोठा यज्ञ केला
ऐवजीं शमीच्या झाडांत उत्पन्न झाठेळा या समयीं याला गंगा मोहित होऊन माझा पति
अश्वत्थ दृष्टीस पडला. त्या वेळीं त्याने आसि | हो म्हणून प्रार्थना करीत आपण होऊन
नाहींसा झाला, हो गोष्ट गंधवीना सांगितली. त्याजकडे आली. परंतु तो तिच्या इच्छेला
गंधवोनीं त्याची ती तक्रार ऐकून त्याला अनसरेना. तेव्हां त्या गंगेने त्याचा तो सवे
सांगितले की, या अश्वत्थ वृक्षाची दोन काष्टे यज्ञमंडप जळांत बडवन टाकिला सवे यज्ञ
बऊन त्यांपासून मंथा व अरणी करून मंथून | भूभी गंगेने याप्रमाणे बुडवून टाकलेद्वी पाहातांच
अर्रे निमोण करावा. मग राजाने त्याप्रमाणे जन्ह संतापन गंगेला म्हणाला कीं, हे गंगे
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ८१
त हे व्यथे श्रम कशाला करितेस तं आपल्या- पल्हव नांवाचे ज रानटी लोक आहेत त्यांच्या
कडन एवढा जरी जलप्रलय केला आहेस तरी ' सोबतीनं असे. एकदां या कशिकाचे मनांत
मला त्याचें कांहीं नाहीं. मी ह॑ सवे पाणी
पिऊन टाकन तझा यत्न फकट घाळवीन., मात्र
त॑ जी ही दांडगाई केलीस तिचे प्रायश्चित्त
तला या हातीच देतो. बघ. अर्स म्हणन जन्हनं
तत्काळ सवे गंगा पिऊन टाकिली. पुढें महर्षींनी
गंगेची अशी स्थिति आलेली पाहून जन्हूची
प्राथना केली. तेव्हां त्यान तिळा सोडन दिळी
परंतु, ती जन्हूच्या पोटांतून आढी ही कल्पना
बेऊन क्रपिंगण त्या दिवसापासन तिला
जान्हवी म्हणजे जन्हूची कन्या अस म्हणं
लागले, गंगेला जन्हची कन्या ठराविल्यावर
अस आलं की, आपणास इंद्राच्या तोडीचा
तेजस्त्री असा पुत्र व्हावा. ही गोष्ट मनांत
आल्यावर त्यांन तिच्या सिभ्यथ अत्यग्न तप
आरंभेळें, व त॑ तप त्यानं सतत एक सहस्र
वर्पेपयंत चाळाविल, सहस्र वर्ष पणं झालीं
तेव्हां सहख्राक्ष जो पुरंदर इंद्र त्याचे लक्षांत
असे आले कीं, हा कुशिक आपल्या तोडीचा
पुत्र निमाण करण्यास खचितच समथ आहे.
पग याने असळा पुत्र निमोण केल्यास आपले
महत्व कमी पडेळ, याकारेतां आपणच याच्या
पार्टी जावे; असा संकल्प करून देवश्रेष्ठ
त्याला पाते करण्याचा [तेचा संकल्प सहजच याने आपल्या तेजाचा अंश कुशिकाच्या
फिका पडला. तथापि, अंतयामी तिची ती
मनष्ययोनी पावशील म्हणन शाप दिळा होता
त्या शापबलाने गंगा ही आपल्या अधभागानं
यवनाश्वाचेच पोटीं येऊन तथ सरिच्छेप्ठ कावरी
असे नांव पावळी; व हो यवनाशवकन्या कावेरी
हिशीं जन्हूने लम्न लाविले, ( अथातच जम्हू
-पति करण्याचा गंगेचा हेत कावेरी रूपानं
सिद्ध झाळा. ) कावेरीरूपा्ने जन्हच्या घरांत
आल्यावर तिचे ( गंगेचे ) वतेन अनिदित होते
असो; कावेरीचे ठिकाणीं जम्हने सुनह नामक
पुत्र उत्पन्न केळा. हा बापाचा फार लाडका
असून फार धार्मिक होता. या सुनहाला पुढें १ तिठा ऱ्हणाला
अजक हा मलगा झाला. अजकाचे पोटीं राजा
जलांकाश्व हा आला. या राजाला शिकारीचा
फार नाद असे, याला कश नांवाचा पुत्र झाला
कशाला पुढें देवांसारखे तेजम्वी असे चार पुत्र | मंडळांत केवळ आजक्य असा*
कडानाभ. ! दीपिमान् अस्सल क्षात्रेयपुत्र हाइ
जा हे कल्याणि, मोठा शहाणा, शमशील ”
साठे. त्यांचीं नांवें :---कुशिक,
कुशांब आणि मततिमानू. हा कुशिक
हरिवंश ८-११,
ली ती वे1र्यात
0 1: . ल ता कासा कुशिकाळा पुढे गाधी नांवाचा पुत्र झळा
न्य च्न्लौ
अन्य ख्पाने पूर्ण करून बेतली. तो प्रकार असा. पशिकपत्र म्हणजे
यवनाश्वाने पर्वी कांहीं कारणान गंगेढा तं
नटला होरे ते. शाभळदाणी
व त्या वीयापासन
हा
प्रत्यक्ष इंद्रच, हे निराळें
सांगावयास नको. हा गांधी कशिकाच्या ज्या
स्त्रीचे पोटी जग्मळा,. ती पुरुकत्म नांवाच्या
राजाची कन्या हाती व तिला पारुकृत्सी असं
हणत. या गांधीला सत्यवती नांवाची मोठी
कन्या आली. ही कन्या
गांधी राजान भगपुत्र जो क्रचीक त्यास दिली
त्रचीकार्च हिच्यावर फारच प्रेम बसलं. तेव्हां
हिला पुत्र द्यावा व हिच्या जापालाही द्यावा
म्हणन क्रचीकाने तिजकडन तिजक्रारेतां एक
व तिचे आेकरितां एक चरू तयार करविला,
कीं, हे प्रिये, हा चरूतं
खा: आणि हा जो दसरा आहे तो तुझ्या
आईनं खावा. हा खाल्यान तुझ्या आईला,
बड्या बड्या क्षत्रियांना चीत करणारा, क्षजिय-
एक मोठा
व तलाही,
मसळन दला:
. श्रीमन्महाभारत. [ अध्याय २७.
तपोनिष्ठ अस्ता अस्सल त्राह्मणपुत्र या चरूच्या पुत होणे हं आईबापांच्या वृत्तीच फळ असते
प्रभावाने होईल यावर सत्यवती पुन्हा म्हणाली, ' ह॑ उत्तर
याप्रमाणे स्वस्रीला चरूंची व्यवस्था सांगन कोणाला सांगावे ? आपण मनांत आणाल तर
भगपुञ्न कुचीक यांचा सदेव तपाकडे ओढा नवी सृष्टि निमोण कराल; मग माझ्या मना-
असल्यामळे स्वस्रीला घेऊन तपश्चर्येसाठी अर- जोगा पुत्र द्याल यांत संशय काय ? तर मला
ण्यांतच गेळा. इकडे त्याचा सासरा गाधिराजा सरळ बद्धीचा व शमशील असा पुत्र आपण
हा सहकटंब तीथयात्रेला निघाला होता. तो दिलाच पाहिजे, तथापि, हे ह्विजश्रष्ठा, जर
आपल्या मलीला भेटावे म्हणन क्रचरीक जेथे झाली गोष्ट अन्यथा करतां येतच नाहीं असते
वनांत होता तेथें आणा. तेव्हां आईला पाहून असेल तर मी ज्या लक्षणांचा पुत्र मागते आहें
सत्यवतीला चरूची आठवण झाली. तिने ते त्या लक्षणांचा मळा व आपणाला निदान पुत्र
दोन्ही चरू क्रचीकापासन मागन घेऊन आपल्या म्हणजे नात तरी व्हावा. ' हे सत्यवतीचे श
आईपुढें ठेविले, व या चरूंचे सामथ्ये असे असे. ऐकन कचीक प्रसन होऊन म्हणाला, : हे
आहे म्हणन तिने आपल्या आईला भरवन सांगि- संदरि, हे कल्याणि, देणेच झालें तर मला
तळ, पुढे आईने दर्देबबळाने भळ पडन अशी पौत्र देणे आणि पुत्र देणें यांत कांही अंतर
चूक केली कीं, आपला चरू मलीला दिला नाहीं. मी माझ्या तपोजलाने कोणताही देऊं
व तिचा होता तो आपण खाला. या चकींचा शकेन. आगि तुला जर असल्या पुत्ताचीच
परिणाम असा झाला कीं, सत्यवतीचे ठिकाणीं होस आहे तर तझ्या मनाप्रमाणंच होईल जा.'
दिसण्यांत मोठा उग्र, कांतीनं जाज्वल्य व, ह्या आशीवादानतर अल्पकालानेच सत्य-
झाश्रेयांचा केवळ काळ असा गभ राहिला, व| बतीला जमदस्नि नांवाचा मोठा शांत, दांत व
क्रचीक क्षि ध्यानस्थ असतां ही गोष्ट त्यांच्या तपोनिरत असा पुत्र झाळा, क्रचीकाने चरू-
घ्यानांत आठी; आणि ते स्वस्तरीला म्हणाले, ' संबंधे केलेल्या मळच्या योजनेत विपयोस
: हे कल्याणि, हे संदरि, तुझ्या आईने चरूंची झाल्यामळें त्या चरूचे ठिकाणीं स्थापलेल्या रुद्र
उलट पालट करून मोठी फसगत केली !
कारण, तझ्या पोटा ( शांत असात्राह्मषण न
येतां) अति दारुण व क्ररकर्मी असा क्षत्रिय
निपजेळ, व जो भाऊ होईल तो मोठा तपोधन
व प्रत्यक्ष वेदमर्तींच होईल. कारण, तला काय
सांग ? माझं तपोबळ ख्चेन अखिल वेद त्या
चरूचे ठिकाणीं ओतला होता. ! ते ऐकून सत्य-
वता आपल्या पतीची मनधरणी करून म्हणाली
: असला कूर त्राह्मणाधम पुत्र मळा न व्हावा.
तेव्हां क्रचीक म्हणाल, ' हे कल्याणि,
असला क्रर पुत्र व्हावा म्हणन माझाही
कोठें संकल्प होता; (मी जर ब्राह्मण आहे तर
क्रूस्कमा पुत्राची इच्छा कां करूं! ) पोटीं उग्र
व विष्णु यांच्या अंशांची अदलाबदल झाली
होती. तथापि, क्रचीकानं देवताराधन केल्या-
मळे जमटाम्रे हा विष्णच्या शांत अंशानेच
जन्मास आला असो; ती सत्यधमपरायण व
पुण्यशील अशी क्रचीकपत्नि जी सत्यवती
तीच पुढे हल्धीं कोशिका या नांवाने लोकांत
प्रसिद्ध असठेली महानदी झाली
इक्ष्वाक वंशांत रेण नांवाचा कोणी राजा
होता. याहा कामी नांवाची एक कन्या होती
हिळा कामली रेणका असेही म्हणत, या
१ या अंथांत, या मलरचिं कामली ) हे मख्य नाम
कवा विक्षषनाम व रेणुका हे एक पकारचें पेतकनाम
असे धरिलें आहे. तथापि, जगांत तिची प्रॉसद्धी रेणुका
याच नामानें आहे.
१ हरिवंशपवे | हरिवंश. ८३
रेणुकेचे ठिकाणीं क्रचीकपुत्र जमदसम्नि याने मपण, ओटुंबर, अभिष्णात, तारकायन व
सवे विद्यांत निपुण, धनुर्वेदांत पारंगत, क्षात्रि- चेचुळ, हे सहा शालावतीचे पात्र व हिरण्याक्षाचे
यांचा काळ व तेजाने केवळ चेतडेला अभि पुत्र, सांकृत्य, गालव, बादरायणी हेही यां-
अशा प्रकारचा अत्यंत दारुण पुल उत्पन्न केला. शिवाय विश्वामित्राचीच संताते होत. शिवाय
याला जामदग्न्यराम अस म्हणतात. याप्रमाणं | प्रवरभेदानं ज्यांचा इतरांशी विवाह होऊं शकतो
औवे क्रषीचा पुत्र क्रचीक याच्या तपोवीयीने असे या कौशिक कुलांत किति तरी पुरुष
ब्रह्मवेत्त्यांत वारेष्ठ व मोठा यशस्वी, असा उत्पन्न झाळे. हे इतके प्रातिष्ठित होते की,
जमदास्रि हा पुत्न सत्यवतीच्या पोटीं आला. यांचा एकीकडे पारवकुलाशीं व एकीकडे
त्याचा मधला भाऊ शुनः:शेप हा झाला, व वसिष्ठ ब्रह्मपींच्या कुळाशीं--याप्रमाणे ब्राह्मण
गुनःपुच्छ हा कनिष्ठ; असे हे तिघे भाऊ. इकडे व क्षत्रियांचा मिसळीचा संबध झाला, ही गोष्ट
कशिकपुत्र गाधि याने तप, विद्या व शम सवेश्रतच आहे. विश्वामित्राच्या सवे मलांत
यांनीं यकत असा विश्वामित्र हा पुत्र उत्पन्न शनःशफ हाच वडीळ समजला जातो. हा
केळा. हा मोठाच पराक्रमी झाला, याने ( क्षत्रिय | वास्तविक पाहातां जमदयनीचा कनिष्ठ भ्राता,
असन ) अह्य्पीचे साम्य संपाटन सप्तषपींच्या या नात्यानं भूगकलांत असतां पुढे तो कोशिक
मालिकेत जागा पटकाविली., या धमेनिष्ठ कुळांत आला. हा शनःशेफ हरिदश्वाच्या यज्ञांत
विश्वाभित्राला कोणी विश्वरथही म्हणत. हा पदाच्या ऐवजीं योजिला जाणार होता. परंत
कोशिकाचे वंशवधन करणारा पुत्र कोशिकाला देवांनी त्याला उचलन विश्राभित्राच्या हवाली
भगच्याच ( त्रचीकाच्या ) प्रसादाने झाला. केला. तेव्हां देवांनी दिला, अश्या समजतीने
या विश्वामित्राला तिन्ही लोकांत विख्यात असे 'त्याठा इतउत्तर देवरात असे म्हणं ठागले
देवरात-प्रभाते बरेच पुत्र झाले. हे राजा, मी असो; हे देवरातप्रभति सात बंधु विश्वामित्राच
त्यांची नांवे सांगता तीं एक. शालावतीनामक पुत्त असन त्यांशिवाय विश्वामित्राळा दषद्वती
स्रीचे ठिकाणीं त्यांम हिरण्याक्ष, देवश्रवा व पासन अष्टक नांवाचा एक आठवाही पुत्र होता
ज्याचे संततीला पुढें कात्यायन असं नांव पडळ या अष्टकाळा लौहि नांवाचा पुत्र झाला
तो काते, असे हे तीन पुत्र उत्पन्न केठे. रेणु-. याप्रमाणे येथवर मीं तुला जन्हचा वंश
सज्ञक स्रीचे ठिकाणीं रेणमान् , सांकृति, गालव, ' सांगितला, आतां यापुढे आयचा वंश सांगता
मद्वळ, मधच्छंद, जय व देवळ; व अष्टक, पण?
कच्छप आणि हारित असे तिघे इृषद्दतीचे अध्याय अह्ाविसावा.
ठिकाणीं. हे सारेही विश्वामित्राचे पुत्र, हे सवेच न्स
कुशिककुलांत मोठे विख्यात पुरुष जन्मले. यांची आयुवशकथन,
पुढील संततिही मोठी इतिहासप्रसिद्धच आहे. पा- वेशंपायन सांगतात:-महात्म्या आयुचे पुत्र
णीन,बभ्रव,करजप्य, देवरात, शालंकायन बाष्क- पांच होते. हे सवेही मोठे शर असून
ल, लोहित, यामदत, कारीषव, सौश्रत, कौशिक, महारथी होते. स्वभानु जो राहु त्याची कन्या
तसेच आणखी सैंघवायन-भशीं हीं बारा कळे प्रभा तिजपासून हे झाले. हे राभा, यांपकी
देवराताच्या वंशांत उदयास आढी. देवळ व | नहुष प्रथम जन्मला. नंतर वृद्धशमा, रंभ,
रेणव हीं रेणच्या वंशांत; याज्ञवल्क्य, अघ-। रजि व अनेना. हे सवेही त्रेलोक्यांत विर्ण्यत
८४ श्रीमन्महाभारत. अध्याय २८,
__0 2 हान “वक कट्टा ण?) ण ीणीटी१२?"ऐी?0णाप 00ी?१ी?१ी?0ी0 0शी?0 एणणीरैटीण ण
होते. यांपैकीं रजीने पांचशे पुत्र उत्पन्न केले. उभा रहा, असं त्याला म्हणूं लागले, रजीने
हे सवही राजेय या नांवाने विख्यात असून पाहिले कीं, हे देव व देत्य हे दोघेही आप-
त्यांचे प्रत्यक्ष इंद्रालाहाी भय पाडणारे असं आपल्या मतलबासाठीं भांडत आहेत. तर
एक विख्यात क्षत्रियमंडळच बनलठें. पुढे एकदां आपणही कां कमी करा? आपणही या वेळीं
देव व दानव यांमध्ये एक भयंकर लढाई युद्ध करणेच तर लोकिक संपादून शिवाय
उत्पन्न झाली. त्या वेळीं देव व असुर हे दोघेही. आपला मतल्बही साधून ध्यावा. असे मनांत
ब्रह्मदेवाकडे येऊन म्हणाले, ' हे भगवन, आणून तो प्रथम इंद्रप्रमति देवांना म्हणाला,
आम्हां दोघरांपेकी या यद्धांत विजयी कोण '' हे देवहो, मी तम्हांस साहाय्य करावे असें
होईळ ते ऐकण्याची आमची इच्छा आहे. असेल तर मीं तमच्या बाजस उभा राहून
आपण सवे देवांत श्रेष्ठ असं समजन आम्ही 'यद्धांत सवे देत्यगणांस जिंकिले असतां तम्ही
आपणास प्रश्न करीत आहो, तरी आपला मला हक्काने इंद्राचे पद दिठे पाहिजे. ही गोष्ट
अभिप्राय काय तो सांगावा कबळ असेळ तर मी तृमचा.' देवांच्या हे
ब्रह्मदेव म्हणाळे:---बाबाहो, खरी गोष्ट शब्द प्रथम कानीं पडतांच त्यांना फार
अशी आहे कीं, आयःपत्र राजे हा तुम्हां आनंद होऊन ते त्या भरांत रजीला म्हणाले
दोघांपकीं ज्यांच्या बाजन शास्त्र घेऊन यद्धास “हे राजा, फार ठीक आहे; तुझ्या मनांत
उभा राहीळ त्यांची बाज त्रिभवनांत विजयी ' जशी इच्छा असेल तशी तीपुरीहाऊंदे
होईल यांत संदेह नाहा. तम्हा हे खास समजा आमचा तयारां आहे.”
कीं, जेथे राजे तेथेंच वेय, व जेथें धेय तेथेच. याप्रमाणे देवांचे उत्तर मिळाल्यावर रजीने
संपत्ति, व जेथे वेये आणि संपत्ति तेथेंच धर्म; जो देवांना प्रश्न केला होता, तोच तेथें
आणि धम तथथेच जय हे उघडच आहे आलेल्या मख्य असरांना केला. परंत, असर
ब्रह्मदेवांचे ह भापण ऐकन देव व दानव पडले गर्विष्ठ, त्यांना केवळ स्वाथोपुरते पहाणं
या दोघांनाही मोठा आनंद झाला, व आपल्या ( रजीला इंद्रत्व देणं ह॑ त्यांना कोठन खपणार ?)
पक्षाचा जय व्हावा, अशी दांघांचाही इच्छा
सल्यामळे दाघेही आपल्या पक्षाचे सेना-
नायकत्व रजीनं पतकरावे म्हणन रजीची प्राथना
करण्याकरितां त्याकडे आले. दोघांनाही आपला
त्याजवर हक्क आहे असे वाटत होतं. कारण;
हा परम तेजस्वी राजे हा एका बाजन सोम-
वंशीय होता; तर मातपक्षानं तो असरपक्षीयच
होता. कारण, राहूची कन्या जी प्रभा तिचा
तो मलगा, व म्हणन राहचा नात; यामळे
देव व दानव हे दोघेही मोठ्या उत्सकतेने
म्हणून ते कुऱ्यातच त्याला म्हणाले, “ ह॑ कसं
घडावे; आमचा इंद्र प्रम्हाद हा ठरलेलाच
आहे; व त्याला विजय मिळवन देण्यासाठी
तर ही सारी आमची खटपट आहे. तेव्हां तश
म्हणणे आम्हाला मान्यनाहा. त आपला खशाल
देवांचा करार पतकरून त्यांनाच साह्य हो
म्हांला भलत्याच अटीवर तुझी गरज नाही. !
रजीने म्हटलं, * फार बरें.! त्याबरोबर
देव पुन्हा पुटं सरून म्हणाले, “ हे राजा;
तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही तुला इंद्र कारितां
रजीकडे शेले, व दोघेही आपआपल्यापरी तं आतां आमच्या बाजनें उभा रहा. ” या-
: आमच्या पक्षाचा जय व्हावा म्हणन ते प्रमाणे देत्यांनी नेमणक करितांच रनजीनें
आपले श्रेष्ठ धनप्य घेऊन आमचे बाजुने तडाका लाविला; व वज्पाणि इंद्रालाही जे
१ हरिवंशपवे. ]
हरिवश.
ट्र
दानव अजिक्य झाले होते त्या सर्वाचा फडशा
पाडळा. त्या मोठ्या पाणीदार व जिताद्रेय
अशा समथ योद्धथाने देवांची जी सवे संपत्ति
विनष्ट झाली होती ती देत्यांना ठार करून
संगळीच्या सगळी परत आणिली. याप्रमाणे
रजीने अंगीकारिलेडी कामगिरी पुरी केलीसें
पाहून इंद्रासहित देव त्याचा गोरव करण्या-
0 पीनल 2. “णा ४२८०० ५४-५९ >>>४८४०४ 0०0 ४-/प पण णपीण पीटीटीटीशीणीण पती -
- -- -.०0॥0८/>>.-*--:-॥॥-८---- -
भोगाळा बहुतेक मुकल्यासारखा होऊन बराच
वेळ झाल्यावर गरु बहस्पतीकडे जाऊनत्याला
म्हणाला, ' गरा, हे त्रह्मपं, हे प्रभो, पहा बर
माझी कोण दशा झाली आहे यारजीपुतांनीं
माझं सवे राज्य घेऊन मला कर्म निस्तेज,
दुबळ व मढ करून सोडल आहे : मला पुरेस
पोटाळा देखील मिळत नाहीं व त्यामळ हीं
साठीं पढ आले; व इंद्र त्याला म्हणाला, हे माझ्या हाड [नघाला आहत, हा आपण पाहात
बाबा रागराना, यश असल्ल्या आम्हा सवे च आहा, काय साग £ मा मनात अगदा [खनन
देवांचा तं इंद्र झालास, ही गोष्ट निविवाद
आहे. मला तर यांत मोठाच आनेद आला
आहे. कारण मी आजपासन तला माझा पिता
समजन मी आपल्याला तझा पत्र म्हणविणार
झाला आहे
कराल तर बर
[चे हं वचन ऐकन अहस्पाते म्हणाला,
हे इंद्रा, ते जर अशी गोष्ट मला पर्वी क
आता आपणच काहा ठळुपा
कारण, अर्स कल्यान म[ जास्ताच अत्रला | वितास तर तझ्या कल्याणासाठी मला जा एक
चढेन, असा माझा भरंवसा आहे.' इंद्राचे
वचन खर पहातां लबाडीचं होतें, व ते रजीला
रावी लागळी ती करावी
' लांगतीना. तथापि, त मजकडे आलाच आहेस
रुचावयास नको होत; पण इंद्राने तशीच माया त्या अर्था, हे देवंद्रा, जेणंकरून तञ् राज्य
पसरल्यामळे असल्या वस्ताद राजाला देखील
'व हावभांग तला त्वारत परत ऑमळळ तसला
भल पडली, व इंद्राच कपट ध्यानीं न येतां तो यत्न मी करीन; यांत संशय मान नको. हे
मोठ्या प्रसनन मनाने इंद्राला म्हणाला की,
ठीक आहे. तूं माझे पुत्रत्व कबूल केटस यांत होऊं नको
सवे आठे. ( आणखी इंद्राची निराळी गादीच
मला काय करावयाची आहें?) याप्रमाण रजीचा | बहस्पतांनीं
समजत पडन [नजकडच्या [तकड झाढठ
पुढे काळगतीने तो देवतल्य रजीराजा
त्याच्या पश्चात
त्याचे सवेही पांचशे पुत्र हे इंद्राकडे म्हणजे
इहलोक सोडन स्वर्गी गेला
स्वगेलोकांत आले, व त्याला म्हणाळे की,
१ शत,
आमच्या बापाचा जर पुत्र म्हणवितोस तर
आमचा भाऊ झालास. तेव्हां, तंच एकटा हे
स्वगोर्चे राज्य भोगणार कोण? आमचे हिस्से
टाक. असे म्हणन त्यांनी इंद्रावर मोठी गर्दी
केली, तेव्हां इंद्राने निरुपायास्तव त्यांना वाटे
दिले. याप्रमाणें रजीपुतांनी आपआपले हिस्से
बळकावून इंद्र हा राज्याला व यज्ञांतील हवि-
बेटा; तं कांही. खेद करूं नको, आणि कष्टी
मी बोलला आहे असं करीन, जा.
याप्रमाणे इंद्राला आश्वासन दिल्यावर
चें जेणेकरून तेज वाढेल असले
कांहीएक कृत्य केलं; व त्याचे उलट त्या
रजिपत्रांच्या बद्धीला मोह पडेल अशीही एक
यक्ति केडी. ती यक्ति हीच कीं, 'बमाला
अत्यत विरुद्ध, तकेटांत ( तकेशास्त्रांत ) पाही
व खोट्या लोकांना अनकल, अशा
ऱ्हो्ष एक नांस्तक शास्त्र (ज्यांत धम नाहा,
इश्वर नाहीं, असं प्रतिपादन केळं आहे)
नहस्पतीसारख्या सतूब्राह्मणाने रचिले. हे
शास्त्र कानीं “पडतांच जे विशेष धार्मिकबद्धीचे
लोक आहेत त्यांच्या कपाळाची इग्ररच उठते.
त्यांना ते ऐकावेसेही वाटत नाहीं. परंतु, रजीचे
ते पांचशे पुत्र बेटे ते अस्पमतीच होते, त्यांना
<९
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय २९.
सनाणाशापाीणी पणा
हं बृहस्पतीरचे नवीन शास्त्र पटले. वास्तविक
पाहातां त्या शास्त्रांतीळ सिद्धांत न्यायाला
सोड होते, पण त्यांचा कता बहस्पति, त्याची
बोलण्याची सफाडे त्याची त्यालाच. त्याने ते
सिद्धांत असे कांहीं सजवन मांडळे होते की,
त्यांची त्या मरखोवर तेव्हांच छाप बसली, व
तेच सिद्धांत प्रमाण मानन ते चालत आलेल्या
सनातन धमशास्त्राचे द्वेष्टे बने, व त्यामळे
हातन अधर्म घडन ते सवेही पातकी क्षयाच्या
पंथाला लागले. या नव्या मतानं त्यांच्या
बद्धीला पक्कीच भल पडली. ते ब्राह्मणांचा द्वेष
करूं लागले, विषयासक्त होऊन उन्मत्त झाले
व काम आणि क्रोध यांच्या तडाक्यांत
सांपडन धमेभ्र्ट झाळे; अखेर निर्वीये व
पराक्रमहीन झाले. त्यांची अशी दशा झाली,
तेव्हां इंद्राने संधी साधन त्यांना पटदिशीं.
मारून टाकिळ व पनरापे आपली देवमख्याची
गादी मिळविली. याप्रमाणें एकवार त्याला ज॑
राज्य दष्प्राप्य वाटत होते तं पुन्हा प्राप्त होऊन
देवेंद्र अति सखी झाला
जे कोणी इंद्राच ह स्स्थानापासन भ्रंश
पावणं व पुन्हा स्थानारूढ होण श्रवण करतील
किंवा मनन कॉारेतील,; त्यांना कधींही दषं-
पासन त्रास होणार नाहा
अ“याय एकणातसावा,
काऱ्यवणंन,
वैद्षूपायन सांगतात:--हे राजा, (रजीचा
वंदा सांगितला, आतां रंभाचा सांगावयाचा
परंतु ) रंभाला अपत्यच नव्हते; म्हणन आतां
मी अनेनाचा वंश सांगता. या अनेनाला मोठा
विख्यात असा प्रतिक्षत्र हा पुत्र झाळा. प्रतिक्षत्रा-
चा पत्र संजथ नांवाने प्रसिद्ध झाला. संजयाचा पुढे
जय; आणि जयाचा पुढे विजय, विजयाला कति
हा पुत्र झाला; व कतीला हयेश्व झाढा. या
हयेश्वाच्या पोटी प्रतापी राजा सहदेव जन्मला.
सहंदेवाला पुढं नदीन नांवाचा मोठा धार्मिक पुत्र
झाला. या नदीनापासन जयत्सन व जयत्सेनापा
सन संकृति. संकृतीला मोठा यशस्वी व धमेनिष्ठ
असा क्षत्रधमो हा पुत्र झाला. याप्रमाणे हा
अनेनाचा वंश झाला. आतां ज्याला कधीं कधी
वृद्धशमा असेही म्हणत, त्या क्षत्रवृद्धाचा
वंश ऐक. या क्षत्रवृद्धाला सुनेत्र नांवाचा
मोठा लोकिकवान् पुत्र झाला. सनेत्राला पुढे
मोठे धार्मिक असे तीन पुत्र झाले. काल व
शल हे दोघे, आणि तिसरा राजा गृत्समद
गृत्समदाळा पुढे शानक झाला. या शानकाला
ह्मण, क्षत्रिय, वश्य व श]ाद्र या चारी
वणांची सं्ताते झाठी. ती सवही शोनक या
नांवानेच मोडत होती. असो; या गत्समदाचा
जो शाल नामक बंध सांगितला त्याचे पोटी
आष्टेंषेण हा आला. आष्टिंपेणाचा पुत्र काशक.
काशकाचा काशय आणि दीघेतप. पकी दीघे-
तपाला धन्व नामक पुत्र झाळा; व हाच पुढं
धन्वंतरी नांवाने विख्यात झाला. याचा इति.
हास असा आहे कीं, हा धनंतरी प्रथम
समद्रमंथनाचे वेळीं देवयोनींत निमाण
झाळा होता; परंत, पुढे या दीघेतप राजाने
बहुत कालपयेत बुद्धिपुरःसर पुत्रप्राप्त्यथे
जेव्हां मोठंच तप केळे, तेव्हां तोच धन्वंतरी
मनुष्यरूपानं त्या दीधेतपाचे पोटीं आला.
जनमेजय विचारतो :---धन्वंतरी हा देव
असन या मत्येळोकी मनप्यकोटींत जन्मास
कां आला हं ऐकण्याची माझी इच्छा आहे
याकरितां, हे वेदपायना, मला त्याचें जन्मवृत्त
जसेच्या तसच सांगा.
वैशंपायन सांगतात:---हे भरतश्रेष्ठा, ऐक
मी धन्वंतरींची उत्पत्ति तुला सांगर्तो. पूर्वी
ज्या वेळीं अम्ृतप्राप्तीसाठी ( देवासरांनीं )
समुद्रमंथन केळे त्या वेळीं धनंतरी हा समद्रां
१ हरिवंशपव. ]
हरिवंश.
(“७
तन उत्पन्न झाला. तो जा समद्राबाहेर आला,
तांच श्रीविष्ण त्याचे दृष्टीस पडल्यामळे कांहीं
इष्टकार्य सिद्ध व्हावे,हा हेत मनांत धरून विप्णचं
ध्यान करीत उभा राहिला. तो जन्मतःच
सर्वीगसंदर असन त्याचे भाक्तीं एक तऱ्हेची
शोभा पसरली होती. हा समद्राच्या जलांतन
उत्पन्न झाला, ही गोष्ट ध्यानांत आणन श्री-
विष्णंनीं त्याला त॑ अब्ज ( अप् म्हणजे पाणी
त्यापासन ज म्हणजे जन्मलेला ) आहेस,
म्हटले; व तेव्हांपासून त्याचे अव्ज हेच नांव
पडले. मग तो अब्ज श्रीविष्णूला म्हणाला;
: हे प्रभो, मी आपला पुत्र आहें. याकरितां
कृपा करून मला यज्ञांत हविभाग व देवमंडळींत
बसण्याला जागा, हीं आपण द्यावी. कारण
आपण देवांचे मालकच आहां. ” याप्रमाणें
धन्बंतरीने प्राथना करितांच विष्णनं खरी
स्थिति काय होती, ती मनाशीं तपासून पाहून
त्याला उत्तर केलं कीं, हे पुत्रा, त॑ म्हणतोस
खरं, परंत फार प्राचीन काळींच यज्ञामध्ये
भाग घेण्याचा ज्यांचा हक्क पुरत होता, त्या
त्या देवांनी आपले विभाग आपआपसांत ठरवन
ही गोष्ट सरवन टाकिली आहे; वत्यांच्या त्या
ठरावाप्रमा्णच मोठमोठाल्या क्रषींनीही आप-
आपल्या यज्ञांत देवांना हिस्पेरशीन भाग दिले
आहेत. बाबारे, त॑ कालचा पोर. तं देवांच्या
पंक्तीस कसा बसणार तेव्हां मख्य यज्ञीयांत
तुझा प्रवेश होणे शक्यच नाहीं. बरं; बारीक
सारीक होमांत तझा भाग ठरवावा तर तझ्या
थोरवीला रुवणार नाहीं. याकारितां मी
सांगतो ते ऐक. पुढल्या जन्मीं लोकांत तुझी
अतिशय कोौर्ते होईल; व तूं आईचे गभोत
आहेस तोंच आगिमादि अष्टासेद्धि तुला माळ
घालतील; व मग त्याच शर्रीरानं तला देवत्व
प्राप्त होऊन बाह्मणगण तझ्या उद्देशाने चरु,
मंत्र, त्रत व जाप्यही करितील. तुंही लोक-
हितार्थ अष्टांगांनी युक्त असा आयुर्वेद
निमोण करशील. मी जी गोष्ट तुला सांगता
ती अशी झाळीच पाहिज. कारण, ब्रह्मदेवाने
ही योजना पर्वीच करून ठेविली आहे. या-
करितां जेव्हां पुढळे द्वापर यग येईल तेव्हां तं
निखालस मी सांगता आहे त्याप्रमाणे जन्मास
जाशील. याप्रमाणे धन्वंतरीला वर देऊन श्री
विष्ण तेथेच अंतधोन पावले
दसर ह्वापरयुग जेव्हां आठे त्या वेळी
काशीचा राजा सनहोत्राचा पुत्र टीधेतपा हा
पुत्रप्राप्तीच्या इच्छेने तप करूं लागला. त्या
तपांत त्यांन असा उद्देश ठेविला कीं, जी देवता
आपल्याला पुत्र देईल तिर्चीच आराधना करा-
वयाची, अशी देवता अज म्हणजे धरखंतरी
आहे, असे त्याळा वाटन त्यानं पुत्रप्राप्त्यथे
त्याचीच आराधना केटी, त्या वेळीं तो भगवान
अव्ज संतृष्ट होऊन त्या राजाला म्हणाला,
५: हे सत्रता; तझी इच्छा असेळ तर वर माग
ता मा तला देईन,
राजा म्हणाला:-'हे भगवन्, आपण खरोखरच
मजवर प्रसन्न असाल तर आपणच माझे कौर्ति-
मानू पुत्र व्हा.' राजाची ती मागणी कबल वरून
धन्वंतरी तेथेच अंतधोन पावले; व कांहीं काळाने
त्या राजाच्या घरांत देव धन्वंतरी पुत्ररूपाने
उत्पन्न झाले. या जन्मी या धन्वंतरींना काशी-
राजा ही पदवी होती. कोणताही रोग नाहींसा
करण्याचें सामथ्ये त्याचे अंगी होते. कारण,
वेद्यांची विद्या म्हणजे आययर्वेद व वेधक्रिया
हीं त्यांनीं भरद्वाज मुनीपासून संपादिलीं होतीं
पुढे त्यांनीं या आयुर्वदाचे आठ भाग वेगळे
करून आपल्या शिष्यांना पढविले, असो; या
१ कार्यांचकित्सा, २ बालचि०, $े महाचि०,
% ऊर्ध्वाोंग चि०, ५ शल्यतेत्र, ६ विर्षान०, ७ रसायन,
८ वाजीकरण, हो. आयुर्वेदाची आठ अंगे... वाग्भटाचे
ग्रंथास, अष्टांगहृदय म्हणतात. ट
44
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय २९
धन्वंतरीचा पुत्र केतुमान् म्हणन झाला. केतु- | परंतु, ( आपल्या तरण्या पोरीच्या भावती.
र ७ | ० २5 > क लरे
मानाला पुढें भीमरथ नांवाचा वार पुत्र झाला. टोळभेरव जमून त्यांनीं तिची यट्टामस्कर
याचा पुत्र राजा दिवोदास. हा मोठा धर्मात्मा करावी ) हा प्रकार तिची आई मेना हिट
असून वाराणशीचा मालक होता. याच्या कार-
किदींत वाराणशी नगरी ही ओस पडली. पुढे
बहुत कालानं क्षेमकनामक राक्षसानं-हा रुद्राचा
सेवक होता. ती पुन्हा वसविली. ही ओस पड-
ण्याचे कारण, रुद्रानुचर निकुंभ याने त्या नग-
रीला तूं एक सहस्र वषेपर्यत ओस पडशील, !
असा शाप दिला होता--त्याचा हा शाप दिवो-
दासाचे कानीं येतांच त्यानें आपल्या मूळ
प्रांताच्या सीमेला लागूनच गोमती नदीचे तीरी
दुसरी नवीन एक टुमदार राजधानी वसविली,
नाहीतरी वाराणशी ही मूळची दिवोदासाची
नव्हती, ती भद्रश्रेण्यराजाची नगरी होती. पु. ,
गोड वाटेना, ती आपल्या पोरीची व तिच्य
नवर््याचीही वारंवार निर्भत्सना करूं लागली
ती म्हणाली, “ इ₹श; कोणगबाड तुझ्या नवऱ्यार
लक्षण हे ! तो व त्याचे पापेदगण सगळेच मेर
भ्रष्ट्ये, मोठा आपल्याला महेश्वर म्हणवितो
पण पहावं तो सदा अठरा विश्वे दारिद्र खिळ
लेले आहे! आणि शील ते त्याला कसें :
नाहींच. ” याप्रमाणें आईने केलेली आपल्य
नवऱ्याची निंदा ऐकून स्त्रीस्वभावाप्रमागे तिल
सहजच फार राग आला. पण आईपुढे ते
हंशावर नेऊन ती तशीच आपल्या नवऱ्या
जवळ आली. महादेव पाहातात, तो तिचा न्
ती भश्रेण्याचे शभर पुत्रांचे ताब्यांत गेली. अगदीं उतरून गेला आहे, तेव्हां त्यांनी विचा
ते सर्वही मोठे धनुर्धारी होते. तथापि, त्या रिळे, ' कां?! ता. म्हणाली, * गडे, आत
सर्वाना मारून त्या बलाढ्य दिवोदासाने मला येथे राहावयाचे नाहीं. मळा आतां आपल्य
मद्रश्रेण्याची ती राजधानी आपण बळकाविली. सत्तेच्या घरांत घेऊन चला. * स्त्रीचे ते वचन
जनमेजय विचारितो:---हे वैशपायना, रुद्र: ऐकून आतां आवडीजोगी कोणती जागा निव
गण निकुंभ हा मोठा धर्मनिष्ठ होता, असे डावी, या विचारांत महेश्वरानें आपल्या मनाश
असून त्याने वाराणशीसारख्या सिद्धक्षेत्रााा | सर्व होक न्याहाळून पाहिठे. शवटी त्याला, !
शाप दिला हे काय?
न. क €"१ (3
वेशंपायन सांगतात:---राजार्प दिवोदास
याचे हातीं ती वाराणशीसारखी समद्ध नगरी
कुरुनंदना, या भूतलावरील सिद्दिक्षेत्र जी वारा
णशी ती आवडली, परंतु, त्या नगरींत दिवो
दासाची वस्ती आहे, हे ध्यानीं येतांच आपल्य
लागल्यावर तो तेथें मोठ्या थाटमाटाने राहूं पाठीशी निकुंभ नांवाचा जो गण उभा होत
डागळा. इकडे अशी गोष्ट झाली की, महेश्वर त्याठा हांक मारून तो महातेजस्वी दक
शंकर यांनीं नुकतेच लयन केले होते; व आपल्या म्हणाला, 'हे गणश्रेष्ठा, तूं वाराणशीला जाऊ
नव्या ढाडक्या बायकोची होस पुरविण्यासाठी | ती नगरी खालीं कर, मात्र संभाळन आणि
ते आपल्या सासऱयाचे जवळ रहात होते. त्या | गोडीगुळाबीच्या उपायांनी. कारण, तो दिवो
वेळीं खद्द शंकरांच्या आज्ञेवरून व त्यांच्या दास राजा, फारच बलाढय आहे. ( त्यापुर
पूर्वीच्या उपदेशावरून हंकरांचे तपोनिष्ठ व दंडेली चालणार नाही. )
वगत पुरूप जे पापे नामक गण ते पावे- शिवाज्ञेप्रमाणे तो निकुंभ वाराणशीपुरील
तत. खपामत करीत असते. त्या योगाने | जाऊन तेथील कंडुक नामक एक) नापिकाच्य
पावेतीला मोठी मोज वाटे व आनंदही होई, ' स्वप्नांत जाऊन त्याला म्हणाला काँ, मल्य
१ हस्तिंशपवे. ] हरिवंश ८९
माणसा, मी तुर्झ कोटकल्याण कर्रांन, पण एक | कृतःन कशाने झाळा? बस्स. अर्से आहे तर
कर; तूं मला येर्थे जागा दे. म्हणजे हुबेहुब ' याची पूजाबीजा कांहीं उपयोगी नाहीं. निदान
मजसारखा एक माझा पुतळा करून या तझ्या मजकडन तरी होणार नाहीं. मीतरया
गांववेशीजवळ बसव.'' अर्स सांगन गेल्यावर दष्टाचे मंदिर मोडन टाकणार. ' असा निश्चय
त्या न्हाव्यान स्वप्नांत सांगितल्याप्रमार्ण त्याची करून त्या दष्ट, पापी, टबद्धि राजानं त्या
मर्ति तयार करवन व राजाची आज्ञा मिळवन गणेश्वराचें मंदिर मोडन टाकिळे. आपलं स्थान
ती नगरवेशीजवळ स्थापित केली. मग त्यान | मोडलेळें पाहून गणेश्वराने राजाला शाप दिला
गंध, धप, माल्य, अन्न, पान व बलिप्रदान, कीं, ज्या अर्थी मी तुझा कांहीं अपराध न
वगरे सवे प्रकारे त्याची मोठ्या समारंभाने करितां तं माझा स्थाननाश कला आहेस, त्या
पजा चालविली. पुढें त्या शहरांत तो एक अथी तुझी ही नगरी अकस्मात् ओस पडेल,
चमत्कारच होऊन राहिला. जो तो नागरीक | हे समजन ठेव
त्याची पजा करूं लांगळा, व तो गणेश्वरही या शापावरून ती वाराणशी पुरी ओस
ज्याला जो इष्ट वाटेळ तो वर देऊं लागला, पडली. इकडे निकंभ हा शाप देऊन महा-
असे वर त्यानं हजारोंना दिले. कोणाला पुत्र, देवाकडे गेला. त्याचे मार्ग वाराणशींतील लोक
तर कोणाला हिरण्य, तर कोणाला आयष्य, | एकाएकी दाही दिशा पळन गेले. याप्रमाणं
याप्रमाणे त्याने सवे कांही इच्छा पुरविल्या, ' जेव्हां ती नगरी खाढीं आली, तेव्हां महादेव
अर्स चाललं असतां दिवोदासाची पतित्रता स्त्री शंकर याने आपली गादी तेथ स्थापेढी; व
राणी सयशा ही राजाच्या आज्ञेवरूनच पुत्र तेथे त्या दिवसापासून देव श्रीशकर हा गिरि
मागण्यासाठी तेथे आढी. तिने गणेश्वराची कन्या टगी हिशीं रममाण हांऊन आनंदान
फारच उंची पञञा केली, आणि पुत्र द्यावा, परंत, देवी दर्गा हिला तेथं
अशी याचना केली. त्या पुत्रासाठी पुन्हा पुन्हा वस्ती रुचेना. तेव्हां दगादेवी शकराला म्हणाली,
कितीतरी वेळां येऊन तिनं पजा केली. परंत ' मी नाहीं या वाराणशी नगरीत राहात
निकंभ कांहीं केल्या तिला पुत्र देईना. त्याला तम्ही कोठें तरी दसऱ्या ठिकाणीं एखाद्या
असे करण्याचें कारणच होते. तो म्हणाला, राजा | घरांत चलळा,' यावर देवाने उत्तर केळ काँ,
मजवर रागावला म्हणजे माझे काम झालं.' मी मळीं कधींच घरांत ( शरीरांत ) राहात
दीधेकाळ छोट्नही जेव्हां निकुंभ राणीला । नाही. कारण; अविमुक्त ( म्हणजे जे त्रिकाली
पावेना, तेव्हां राजाला क्रोध येऊन तो | ही सोडले जात नाही, असे ज॑ आत्मस्वरूप
म्हणाला, ' हा काय चमत्कार आहे? हा तेच) हेच माझे घर आहे. म्हणन तू म्हणतेस
नंगरवेशाजवळ बसलेला [पशाच्च माझ्या नगर-| ८६ नोलकंठांनी यांचा देत मोठा गमतीचा दिला
जनांना मोठ्या प्रेमाने शैकडा हजारो वर देत | आरे. त म्हणतात, * शकर हा आत्मा व गिरिजा हे
आहे; आणि खद्द माझ्या नगरांत राहून, ' माया. आत्मा हा निलयसुक्त असल्याने त्याला वाराणशी
राजच्या रोज माझ्या माणसाकडन पजा घरेऊन र्या मुक्तिपुरांत सहजच वास रुचला. परत शर्कर
शिवाय पुत्रानिमित्त मी व माझ्या देवीने सुक्तिपरांत राहिठे असतां त्यांचे संग रे १
वारंवार याचना केली असतांही मला पुत्र देत (1 स त ही चा
दुखूं लागलें. कारण, तिला अशी भात!
नाहा [कवा एकही वर देत नाहा, इतका हा ।या क्रमार्न आपला संसार मुळोच संपुष्टात यईल ;
हरिवंश ८-१२,
९०
तसल्या घरांत (संसारांत किंवा शरीरांत )
मी येत नाहीं, तुला वाटेल तर तूं जा.
प्रमाणें त्रिपुराचा अंत करणारा ( स्थूल, सूक्ष्म
व कारण या तीन शारिरांचा नाश करणारा )
भगवान् त्रिनेत्र ( श्रवण, मनन व निदिध्यसन
हेच तीन नेत्र ) हंसत हसतच म्हणाला. या-
प्रमाणे देवाने या वाराणशीरूप मक्तिक्षेत्राला
अविमक्त असे स्वतःच नांव दिल. परंत,
लोकिकदृष्ट्या मक्तिपुरीला अविमक्त म्हणणे
हा एकपरी तिला शाप देण्यासारखेंच झाले.
असो; सवे देवांनी नमस्कृत असा जो धमोत्मा
महेश्वर तो देवीसह या पुरींत कृत, त्रेत व
द्वापर या तीन यगांत वस्ती करून असतो
परंतु कलियुग चाळू झालें म्हणजे तेथन तो
गप्त होतो, व तो गप्त झाला म्हणजे पनरपि
मनष्यांची वस्ती तेथे होऊं लागते. याप्रमाणें
वाराणशीच्या शापाचा व पनवेस्तीचा हा
इतिहास झाला.
भद्रश्रेण्याचा पुत्र ददेम नांवाने प्रसिद्ध
हाता. हा बाल असं समजन केवळ दयेस्तव
दिवोदासान ( त्याच बाकीचे नव्याण्णव भाऊ
मारंल त्या वेळा ) वगाळला. या दद्मान हंह
याचे पुत्रत्व स्वीकारिळे व शिवाय बहत
दिवस चाळत आलेल वेर मिटवाव, या हेतनें
त्या भद्रश्रेण्यपुत्र कषत्रियश्रेष्ठ ददेमान त्याच्या
बापाच जे राज्य दिवोदासान हिसकाविले
होतं त॑ परत घेतल. परंत, दिवोदासाला
वृषद्धति या स््रीपासन प्रतदेन नांवाचा एक
पुत्र झाळा होता. त्याने तंच राज्य अल्प
वयांतच ददेमाचे हातन पन्हा बळकाविठें. या
प्रतदेनाला वत्स व भार्ग असे दोन पुत्र होते
पेकीं वत्साळा पुढें अलके हा पुत्र झाळा. अल-
कोचा पुळे सज्ञाते. हा अलक राजा काशीत
राज्य करीत होता. हा ब्राह्मणांचा मोठा
सत्कर्ता असून अत्यंत सत्यप्रतित्त होता. या
श्रीमग्महाभारत.
| अध्याय २९.
अलक राजक्रषीला पुरातन क्रषींनी -छोक-
रूपाने असा आशिवौद दिला कीं, हा काशी-
कलधरीण अलक राजा रूप व योवन यांही
संपन्न राहून सासष्ट हजार वॅपेपर्येत नांदेल.”
लोपामद्रेच्या प्रसादाने याला हं इतकं दीघ
आयष्य प्राप्त झालें व त्याचप्रमाणे रूप व
योवन यांसह त्यान अति विस्तीणे राज्याचाही
उपभोग घेतला. पर्वी सांगितलेल्या गणेश्वर
निकेभाने वाराणशीपुरीलला दिठेला शाप संपा-
वयाची जेव्हां वेळ आली, त्या वेळीं या अल-
कोने क्षेमक राक्षसाला मारून पुनरपि ही रम्य
वाराणशीपुरी वसविली. अलकंपुत्र जो सन्नति
याला सुनीथनामक धार्मिक पुत्र होता. सुनी-
थाळा पुढे महायरास्वी क्षेम्य झाला. क्षेम्याला
केतमान् , केतुमानाला संकेत, सकेतच। धमेकेत,
वमेकेतचा दाहेज महारथी सत्यकेत. सत्यके
तचा पुत्र राजा विभ, विभचा आनत्ते; आनत्ता-
चा सकमार. सकमाराचा धष्टकेत. हा मोठा
धार्मिक होता. धष्टकतचा राजा वेणहोत्र
वेणहोत्राचा राजा भगे. अलकेंपिता जो वत्स
याळा त्यापासन वत्सभभी म्हणन एक पुत्र
झाला व त्याचा बंध जो भागे त्याला
भगभमी झाला
भगवंशांत उत्पन्न झालेळे हे गाल्वांगिर-
साचे वंशज सांगितले. यांजपासन पुढे ब्राह्मण,
कषात्रेय व वश्य या तिन्ही जातोंची हजारा
संतति झाली. हे जनमेजया, याप्रभाणे काश-
१शीय राजांची हकीकत झाडी, आतां नहु-
पाचा वंश ऐकून घे.
> ४ ७५१४४१७४४४. ४.४२. / ४.” क
पप यण शण शण शण तीण
ण सरपिशिपक्णिण्शाणाणण पफ घणापा?0ी?ट फशी ण 00 कसकसा जो
१ या शब्दांचा अथ मन्मथनाथ दत्तांनां परुपपर न
करितां स्थानपर केला आहे, परंतु नीलक्रंठांनीं “ पुलां-
तर माहवत्सभूमिरिति? असा शेरा दिला आहे, तोच वरा.
१ हरिवंशपवे. ]
हरिवंश.
९१९
अध्याय तिसावा.
-ण7१0४-
ययातिचरित्र,
वेशंपायन सांगतात:---महातेजस्वी नहष
राजा यान सस्वधासज्ञक पितरांच्या विरजा
नामक कन्येचे ठिकाणीं इंद्रासारखे तेजस्वी
सहा पुत्र उत्पन्न केले. त्यांचीं नांवं:-- यति,
ययाति; संयाति, आयाति, याति व सहावा
सयाति. यांपैकी ययाति हा राजा झाळा
खरें पाहातां ययाति हा दसरा, आणि यति
हा ज्येष्ठ; परंतु, त्याचा धमीक फार
असल्यानं तो आत्मचितनांतच गढन असे
त्याला गा नांवाची ककत्स्थकन्या स्त्री मिळाली
होती. मोक्षाची वाट धरून अखेर तो यति
ब्रह्मरूपच झाला. उरले पांच, त्यांपैकी यया-
तीनं सवे पथ्वी मिकिली. त्याला शक्राचायीची
कन्या देवयानी ही भायो मिळाली. तिज-
शिवाय वृषपवी नामक असुराची कन्या शगिष्ठा
हीही याला भार्येचे ठिकाणींच होती. देव-
यानीने यदु व तुवसु या दोघांस जन्म दिले
व वषपव्योची कन्या जी शार्मिष्ठा हिन टुद्य,
अन व पुरु या तिघांस जन्म दिले. या यया-
तीला इंद्राने प्रसन्न होऊन केवळ मनोजवार्न
धांवणारे असे एकजात शुभ्र स्वर्गीय अश्व
ज्याला जोडिले आहेत; असला परम देदीप्य-
मान व अस्खलितगति कांचन--मय रथ दिला
होता. या रथाच्या साह्यानं हा आपली य॒द्धाची
कामगिरी करीत असें. या श्रेष्ठ रथाच्या
साह्याने त्या दुधेष वीराने एका सहा रात्रीत
१ लक्ष्मीव्यंकटेश छापखान्यांतील प्रतींत या ठिकाणीं
“ आ॒र्यामुवाह ? असा विलक्षण पाठ आहे. याचा अथ
या रथांत बायकोला घालून तो फिरत असे असा होतो
हा पाठ आजकालच्या हवा खावयास जाणारांना बळ-
कटी देणारा आहे; तथापि, तो अप्रासंगिक आहे; म्हणून
आम्हां तो सोडून* लेखी पोथोंतील “' कार्यसमुद्ृहत् ”
हाच पाठ भरिला आहे,
सवे भामिजय केला. ययाति हा इंद्रासह सवे
देवांनाही अजिक्य झाला. हा रथ पुढं बहत
कालपर्यत पुरुकलांतील राजांकडे होता. नंतर
वसनामक कोरवांपासन करुकलाकडे गेला
अखेर बद्धिवान् गाग्यांच्या शापामळ
पारीलित राजाच्या हातन तो रथ नाहींसा झाला
त्याचा इतिहास असा:--
गारम्याला एक अल्पवयी पत्र होता. तो
तोंडाचा होता फटकळ. त्याला त्या पारासितानं
त्याच्या निष्ठुर भाषणाबद्दढ ठार मारिठे.
त्यापासन त्याला ब्रह्महत्या लागळी, मग त्या
पापाच्या योगाने त्याच्या अंगाला अतित्तद्रा
प्रमाणे वसवस घाण येऊ लागली. त्याचे
ग्राम व परवासी प्रजाजनही त्याची उपेक्षा
करूं लागले, त्यामळे त्याला कोठेही सखास
पडेना; व तो सेरावेरा इतस्ततः भटकं लागला
शेवटीं द:खाने होरपळन जाऊन जेव्हां कोणी
कडनही त्याला सटकेचा मागे कळेना, तेव्हां
तो इंद्रोत नामक शानक कलांतील एका
ब्राह्मणाला शरण गेला. मग त्या इंद्रोतानं
पदाद्धय्थ त्या जनमेजयाकडन अश्वमेध
नांवाचा यज्ञ करविला. त्या यज्ञाच्या प्रभावाने
त्या यज्ञांतींचें अवभथस्नान होतांच त्याच्या
आंगचा तो सवे दगध नाहींसा झाला. परंत,
तो दिव्य रथ इंद्राने पारीसितापासन काढन
चेदिपति जो वस त्याला दिला. वसपासन
बहद्रथाला मिळाला, बहद्रथापासन मग तो
क्रमार्नंच बहद्रथाचा पत्र जो जरासंध त्याकडे
आला. पढे भीमाने ज्या वेळीं जरासंधाला
मारिठें, त्या वेळीं त्याने तो रथ घेऊन मोठ्या
प्रेमाने श्रीकृष्णाला नजर केला, असो
ययाति राजाने ही सप्तद्रीप पृथ्वी
समद्रासह मिंकल्यावर तिचे पांच वांटे करून
आपल्या पांच पुत्रांना दिठे. आम्नेयीचा भाग
त्याने तुवेसूला दिला, पश्चिमेचा हुह्यूला दिला.
१...
उत्तरेचा अनला, सर्वोत ज्येष्ठ जो यद त्याची
योजना इशान्य दिशेला केली; व पुरूला
व्यप्रांताच्या गादीवर बसविले. ययातीने
घाळून दिलेल्या मर्यादेप्रमार्गे त्याचे पांचही
पुत्रांचे वंशज ह्या सपतद्रीप पथ्वीर्चे तीतील
नगरग्रामांसह आपआपल्या मुल्खांनी यथा-
न्याय पालन करीत आहेत. हे राजा, आतां
या पांचजणांची पुढील प्रजा मी तुला पुढे
सांगेन. ( तते तुला ययातीर्चाच एक थोडी
गोष्ट सांगता. ; ययातीने राज्याची विभागणी
करून आपले धनुबोणही आपल्या पराक्रमी
पुत्रांच्या स्वाधीन करून आपल्या माथ्यावरील
संसाराचा सवे भार मुळांवर टाकिल्यावर
त्याला जरा प्राप्त झाली. त्या अजिक्य ययाते
राजाने हातचे शास्त्र ठेविल्यावर एकवार परथ्वी-
कडे अवळोकन केलें. तेव्हां त्याठा आतेशय
समाधान झालं. याप्रमाणें विभागणी करून
राज्याची व्यवस्था लाविल्यावर एक दिवस
ययाति राजा आपल्या यदु नामक पुत्राला
म्हणाला; ' हे वत्सा, कांहीं तरी युक्तीने माझी
ही जरा घेऊन आपलं तारुण्य मला दे
म्हणजे मी माझी जरा तज्ञे ठिकाणीं ठेवन व
तझे तारुण्य धऊन या पृथ्वींत संचार करीन. '
यावर यटने उत्तर केढं, 'मी एका ब्राह्मणाला
तुळा इष्ट ती भिक्षा देईन असे मोघम शब्दाने
कबल केलं. परंत, ती भिक्षा कोणती व काय
याचा अजन निर्णय ठरला नाहीं, व जरा
प्राप्त झाली असतां पानभोजनाच्या कामी मोठी
खटखट पडते; याकारितां (त्या ब्राह्मणाच्या
त्रणांतन मक्त होईपर्यंत ) हे राजा, मला
तुमची जरा घेण्याचे घेये होत नाही. आपणाला
मजहूनही आवडते अले दुसरे बहुत पुत्र
आहेत. पै आपल्या इच्छेप्रमाणे कॉरेतील. या-
करितां या कामीं त्यांपकीं कोणाची तरी निवड
,करावी.' असे जेव्हां यद्ने चकचकौत उत्तर
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय १०.
दिलं तेव्हां अतिशय क्रोध येऊन तो वाक्पट
ययाति राजा आपल्या पुत्राची निभेरत्सना करीत
म्हणाला, ' हे दष्टबद्धे, मी तझा ज्ञानदाता
गरु, माझा अनादर करून तं कोणाच्या
आधारावर उभा राहाणार; आणि बापाचा
अवमान करून आतिथीचा सत्कार केल्यास
तला धमे कसा घडेल?' असे म्हणन त्या
गाच्या झटक्यांतच त्याने यदूळा शाप दिला
कीं , हे मढा, तुझी प्रजा राज्यहीन होईल
नंतर त्याने यटप्रमार्णेंचे तेस, दद्य व अन
यांस आज्ञा केली; पण त्यांनीही यदूप्रमाणच
त्याला मोडन काढिले. मग त्या अजिंक्य
ययातीन त्या तिघांनाही शाप दिले. कसकसे
ते मीं तुळा आदिपवे प्रसंगींच सांगितले आहेत.
याप्रमाणे पुरूच्या वरचे चारही पुत्नांस शाप
दिल्यावर राजा ययाति पुरूला म्हणाला, ' हे
पुरू, तुला जर संमत असेल तर माझी ही
जरा तुझे ठिकाणीं ठेवन आगि तरह तारुण्य
घेऊन त्या रूपान ही पथ्वी फिरावी असा
माझा हेत आहे.' पित्याच्या वचनाबरोबर
प्रतापी परूने त्याची जरा घेती, व ययाति
रूच्या तरण्याबांड रूपानं लोकांत वाग
लागला. कामवासनेची एकदां पक्की तृप्तीच
करून टाकावी, अशी मनांत इच्छा धरून तो
बलवान् ययाति चेत्रथ नामक वनांत या
जन्मीं गो या नांवाने प्रसिद्ध असलेली जी
पर्वीची विश्वाची नामक अप्सरा तिच्याशी
रासरंग खेळत राहिला. इतके करूनही काम-
भोगाची वासना पुरी होतच नाहीं असं जेव्हां
त्याने पाहिलं तेव्हां तो पुरूकडे परत आला
व पुरूनं आपली जरा ययातीपासून माघारी
घेतली, हे जनमेजया, ती जरा परत घेतेवेळी
त्या अनभवी ययातीर्न जे कांही “छोक म्हटले
त्यांचा मतलज ध्यानांत घ. कारण, तो
र््यानांत घेतल्याने कमे ( कासव ) ज्याप्रमाणे
१ हरिवंशपवे. ]
९३
>-पणापप-२----नलशशिणशा एशण्णा
आपलीं अंगे सवे बाजनीं आंवरून घेतो, त्या-
प्रमाणं प्रत्येक मनष्य आपल्या कामवासना
आंवबरून धरील.
त्या 'छोकांचा मतलब हा:-- | काम्य
वस्तेच्या उपभोगाने हा काम कधींही शांत
होत नाहीं, उलट तप घातल्याने जसा अस्ति
अधिकच भडकतो, त्याप्रमाणे भोगान हा
अधिकच भडकतो. २ जीवांची भोगतृष्णा
इतकी अफाट आहे कीं, या पृथ्वींत जवढे
म्हणून धान्य, हिरण्य, पशु व स्तरियादि पदार्थ
आहेत ते सवे एकट्याला दिळे तरी देखील
त्याची तृप्ति म्हणन नाहीं. याकारितां
शहाण्याने हा प्रकार पाहन निर्मोह होण्यास
शिकावं ज्या वेळेस आपल्या ठिकाणी
कोणाही प्राण्याळा कम, मन किंवा वाणि यां-
पेकी कशानेही अपकार करण्याची बद्धि उरत
नाहीं तेव्हां ब्रह्मप्राप्ति होते. ४ ज्या वेळीं
याठा (जीवाला) इतर कोणापासनही भय
वाटत नाहीं; तसेच इतर कोणालाही यापासन
वाटत नाहीं, व जेव्हां हा कशाची इच्छा
करीत नाहीं किंवा द्वरेषही करीत नाहीं, त्या-
वेळीं हा त्रह्मरूप होतो. ९ हे लोकहो, क
बद्धीच्या लोकांना जिचा त्याग करणें अतिशय
कठीण पडते व आपण जरठ झाला तरीही
जिला जरा म्हणन कशी ती येतच नाहीं;
असली जी ही तृष्णा, हा एक प्राणांतिक रोगच
आहे; हिला जो फांटा देईल त्यालाच सख
होईल. ६ मनष्य जरठ झाला म्हणजे त्याचे केश
जीणे होतात; व दंत जीणे होतात; पण हा
जरठाहूनही जरठ झाला तरी जीविताशा व
धनाशा या मात्र कधींही जीणे होत नाहींत
७ या लोकांत कामसख म्हणजे सवे सखांत
अति मोठं असे समजतात. परलोकांत स्वगो-
तीळ सुख हे॑अति मोठें समजतात. परंतु,
(मला वाटते ) तृष्णेचा सय झाल्याने होणाऱ्या
नराचा
सखाच्या सोळाव्या हिरर्यानही कामसखाला
किंवा दिव्यसखाला लज्जत नाहीं
याप्रमाणे लोकांना सांगन तो राजर्षि
ययाति आपले स्रीसह तपोवनांत गेला. तेथ
त्यानं उंच पवेताच्या कड्यावर बहुत तकालपरयंत
पष्कळसे तप केलं. तपाच्या अखेर अखेर
त्यानं अन्नव्यवहार सोडिला. शेवटी मरणोत्तर
स्रीसह तो स्वर्गास गेला. हे राजा, या
ययातीच्या वंशांत पांच मोठे राजर्षि झाले.
सयोचे किरणांनी जशी ही पृथ्वी व्यापली
जाते त्याप्रमाणं त्यांचे प्रभावानं ही भरून गेढी
होती. हे राजर्षे जनमेजया, वृष्णिकलांतील
धुरीण जा परमात्मा श्रीकृष्ण तो ज्या वंशांत
आला तो यदूचा राजषिंमान्य वंश मी आतां
तुळा सांगर्तो तो ऐक. ययाति राजाचं पुण्य-
चरित्र श्रवण किंवा पठण करील तो धनवान,
प्रजावानू, आयुष्मान् व कीतिंमान् होईल.
अध्याय एकातिसावा.
कुक्षयुवंशवणेन,
जनमेजय म्हणतो:--हे ब्रह्मन्, मला
पुरुवंशाची खरी खरी हकीकत एकण्याची
इच्छा आहे. तसेंच दुह्य, अनु, यदु व
तवेस यांचंही एथक् पथक॒वंशवणेन मला
पाहिजेच आहे. तथापि, परुवंशाबद्दलच म
प्रथम इच्छा दशेविली. याला कारण, त्यांतच
वाष्णिवशाचा संबंध येत असन तो माझाही
वंश आहे. तर या वंशाचे वर्णन सर्वाआधी
व सविस्तर मला सांगावें,
वेशेोपायन सांगतात:--हे जनमेजया,
फार चांगली गोष्ट आहे. प्रुवंश हा सर्वो
त्तमच आहे, त्याचं पौरुषही अत्य्कृष्ट आहे
व त्यांतच तुझा जन्मही आहे. याकरितां
तझ्या इच्छेप्रमाणे सर्वाआधीं व विस्ताराने तो
९४
श्रीमन्महामारत.
[ अध्याय ११.
मी तुला सांगतो. त्याच्यामागून क्रमाने दृुद्य, | आहे. असो; अशा त्या प्रख्यात प्रभाकर
अनु, यदु व तुवेसु यांचेही वंश सांगेन
हे जनमेजया, पुरूचा पुत्र हा माठा
वीयेवान होता. त्याला पुढें प्राचेन्वान् नामक
पुल झाला. त्याने पवे दिशा जिंकिली, प्राचेन्वा-
नाला पुढे प्रवीर झाला. प्रवीराला मनस्य, मन-
स्यला अभयद. अभयदाचे पोटीं राजा सधन्वा हा
जन्मला. सुधन्व्याला पुढे बहुगव झाला, बहु
गवाला शम्याति. शम्यातीला रहस्याति. रह
स्यातीला रोद्राश्व. रोद्राथाळा घताची नामक
रंभेपासन दहा पुत्र झाले. या दहांपेकीं क्रचेय
हा पहिला होता, पुर्ट कुकणेय, कक्षेय, स्थंडि-
लेयु, सन्नतयु, दशार्णेयु, जरेयु, स्थळेयु, धनय
व वनेय. याचप्रमाणे त्याला दहा मर्लाही
होत्या, त्यांची नावे:--रुठ्रा, शद्रा, भद्रा,
मलदा, मलहा, खलदा, नलदा, सरसा, गोच-
पला व स्त्रीरत्नकूटा, अत्रिवंशांत जन्मलेला
प्रभाकर करपे हा या दाही बाहणींचा भर्ता
होता. त्यानं पहिळी जी रुद्रा, हिचे ठायीं
सोम नावांचा यशस्वी पुत निमोण केला. या
क्रषीला प्रभाकर नांव पडण्याचं कारण,
एकदां राहूच्या आघाताने सूये हा आकाशां-
तन धरणीवर पडन सवे लोक तमोमय झाला
असतां याने प्रभा पाडली, याशिवाय सय
खालीं येत असतां “ स्वस्ति असो, स्वस्ति
असो, ' असं त्याला उद्देशून या आह्मणाने
म्हटल्यामुळे सूर्य प्रथ्वीवर न पडतां तसाच
आकाशांत थबकून राहिळा. या महातपस्वी
क्रषीच्या प्रभावाने अत्रिविशाठा अतिशयच
महत्व आलं. तं इतके कौ, जवढे मिळन
गोन्रप्रवतेक झाले त्यांत अर्वराचांच मान
श्रे आहे. यज्ञांतही आत्रेय * ब्राह्मणाला
स्वतंत्र दक्षणी दिली पाहिजे अशी आज्ञा आहे
हा कायदा प्रत्यक्ष देवांनींच घाळन दिला
अणी ४00 का प
५१ आत आणि सवोशीं मेत्रा
क्रषीने, त्याला ( रोद्राशवाने ) पुत्रिका विधीने
दिलेल्या ज्या रुद्रादि दहाजणी होत्या त्यांचे
ठिकाणीं तपोनिष्ठ असे दहा पुत्र निमोण केले,
हे सही मोठे वेदपारग क्रषि होऊन गोत्रकर्त
त्ररषि झाले. यांना स्वस्त्यात्रेय असे नांव पडलं,
मात्र बापाची मालमत्ता कांहीही यांच्या हाती
लागली नाहीं. असो; कस्षेयला तीन महारथी
पुत्र होते. त्यांची नांवे:---पभानर, चाक्षप,
परमंथु. या सभानराचा पुत्र कालानऴ नामक
होता. हा मोठा विद्वान् होता. त्या कालळान
लाला संजय नांवाचा एक धरमेज्ञ पुत्र होता
संजयाला पुरंजय नांवाचा मोठा वीर पुत्र झाला
या पुरंजयाचे पोटीं राजा जनमेजय हा
जन्मला; आशि राजर्पि जनमेजयाचा महा
शाल हा पुत्र होता. हा वेदांमध्ये निपण असन
याची सवे पृथ्वीवर मोठी कोत होती. या
महाशालाला महामना नांवाचा मोठा धार्मिक
व वीर पुत्र झाला. यानें मोठाच ठोकिक
कमावला, देवगण देखील याला मान देत.
या महामनाने दोन पुत्र निमोण केळे, पहिछा
उशीनर, हा मोठा धमज्ञ होता; व दुसरा तितिक्ष,
हा मोठा बलाढ्य होता. उशीनराला पांच
स्त्रिया होत्या. या सवेही राजपींच्या कळांतल्या
होत्या. यांचीं नांवं :---नृगा, कृमी, नवा, दवी
व पांचवी हृपद्टती.या पांचींच्या ठिकाणीं पांच पुत
त्या उशीनराला झाले. ते मोठ्या तपश्चर्येने
झाळे व उतारवयांत झाले. तथापि, ते कल-
भपण निपजले. नृगेला नृग झाला, कृमीला
कृमि झाला; नवेला नव झाला, दर्वेला सत्त
झाला; व हृषद्ठतीला राजा शिबी झाला
शिरीच्या संततीला शिबीच म्हणत. नृगाच्या
संततीला योधेय म्हणत, नवाच्या राजधानीला
नवराष्ट्र म्हणत; क्ृमीच्या राजधानीला कृमिला-
पुरी म्हणत, व सुत्रताच्या राजधानीला अंबष्ठा
१ हरिवंशपवे. ]
अस म्हणत; आतां शिबीचे पुत्र ऐक. हे
चार होते. हे मोठे त्रेलोक्यांत प्रख्यात असे
वीर होते. यांचीं नांवे :---वृपदभे, सवीर,
भद्रक व केकेय. यांचीं राज्ये मोठीं समद्ध
होतीं व त्यांना त्यांच्या राजकत्योवरून वृष-
दभ, सुवीर, भद्रक व ककेय अशींच नांव
पडलीं. आतां तितिक्षूची प्रजा ऐक. तितिक्षला
उषद्रथ नांवाचा मलगा झाला. हा मोठा बलाढ्य
असन याने पवे दिशेला आपले राज्य स्थापिळे
उपद्रथाला पुढे फेन नांवाचा पुत्र झाला. फेनापा-
सुन सतप, सतपापासन राजा बलि, हा बाठिराजा
पर्वजन्मीं दानवयोनींत असन फार मोठा योगी
होता. तोया जन्मीं मनष्ययोमीत येऊन राजा
झाला. याचा भाता सोन्याचा असे. या बलीनं
आपला वंश चालविणारे असे पांच पुत्र इहलोकी
निमाण केले, त्यांत अग हा प्रथम झाला. पुढे वंग
व सुस हे झाले, शेवटीं पुंडू व कलिंग झाळे. एवढी
प्रजा त्याला क्षत्रिय स्त्रीपासन झाली. या-
खेरीज ब्राह्मण जातींतही त्याचा वंश चाट
झाला. हे जनमेजया, या बटीला ब्रह्मदेवानं प्रसन्न
होऊन मोठमोठाले वर दिले होते, ते हे:--'तं
महायांगी होशील. तला कल्पपर्येत आयष्य
राहील. यद्धांत त॑ अजिक्य रहाशील. धमेविचा-
रांत तझ्या मताला वरिष्ठ मान मिळेल. त्रेलो-
क्यांत काय काय घडत आहे, ते तला कळत
जाडेळ. तझ्या अध्यी वचनांत लोक राहातील
शक्तींत तुझी बरोबरी कोणीच करणार नाहीं.
धमीची जीं अंतरंग रहस्ये त्यांचा तला अप-
रोक्ष साक्षात्कार राहील. ते या भतलावर ब्राह्मण
झषत्रियादि चतवेणीची आपआपल्या मोटेने
स्थापना करशील, '' याप्रमाणे ज्रह्मदेवाने दिलेले
वर ऐकून बलिराजा परम शांतीला प्राप्त झाला
बलि हा जात्या उध्वेरेता असल्याने त्याची
जी ही त्राह्मणक्षत्रियादि संताते सांगितली ती
त्याच्या पोटची नसन त्याचे क्षेत्र म्हणजे खी
हरिवंश.
९५
जी संदेप्णा तिचे ठायीं महातेजस्वी जो दीधे
तप नामक क्रषि त्याजपासन झालेली होती व
म्हणनच तिला क्षेत्रज म्हणत. बलीने वर
सांगितलेल्या आपल्या पांचही निप्पाप पुत्रांस
राज्याभिषेक करून आपली संसारांतील कतेब-
गारी संपठी, असं समजन योगाचा मागे धरिला
तो मळचाच समथ योगी हाता. तो सहजच
प्राणेमाञराला आंजक्य झाला; व दावर कृत-
कृत्य होऊन केवळ आयुष्याची नेमलेली कल्प-
पर्यंतची मयोदा सपे तो वाट पाहात राहिला; १
ठरल्याप्रमाणे कल्पाचा दीघेकाळ संपतांच देह
ठेवन आपल्या पर्वेस्थानाला गेला. असो
बलीचे जे वर पांच पुत्र सांगितले ते राज
झाल्यावर त्यांच्या राज्यांना त्यांच्याच नांवां-
वरून अंगदेश, वंगदेश, सुह्यदेश, पुण्ड्क व
कलिंग अशीं नांवें पडलीं. आतां बलीपुत्र जो
अंग त्याची संतति ऐक. अंगाला राजेंद्र दाधि-
वाहन नामक मोठा प्रतापी पुत्र झाला. या
दशिवाहनाचा पत्र दिविरथ नामक झाला, हा
पराक्रमाने केवळ इंद्रतल्य होता. या दिवि-
रथाला पुढं विद्वान् धमरथ हा पुत्र झाला
घमेरथाला पुढें चित्ररथ झाला. या चित्ररथान
विष्णपद॒ नामक पववतावर यज्ञ करून त्या
यज्ञांत इंद्राचे बरोबर बसन सोमपान केले. या
चित्ररथाला दर्शरथ नामक पत्र झाला, यालाच
लोमपाद असे म्हणत असत. याला शांता
नामक कन्या होती. ( ही कप्यशंग नामक
क्रपीला दिली होती. ) करष्यश्रृंगाच्या प्रसादान
या दशरथाला महायशर्स्त्रा चतुरंग नांवाचा
पुत्र झाला. या चतुरंगाला पुढे प्रथुलाश
नामक पुत्र झाला. या प्रथुलाक्षाळा चेप
नामक पुत्र झाला. याने आपल्या राजधानीस
चैपा असे नांव ठेविले. हिला फ्वी मालिनी
अर्से नांव होते. पणेभद्र मनीच्या प्रसादाने
१ हा दशरथ म्हणजे रामपिता नव्हे, हे उघड आहे,
ट्ट
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ११,
याला हयेंग नांवाचा पत्र झाला, या हयंगाकारेतां
विभांडकपुत्र जो क्रष्यश्रंग क्राषे यानं
आपल्या मंत्रसामथ्यीने सागरोद्भव जो इंद्राचा
ऐरावत नामक हत्ती तो स्वर्गलोकाहून खालीं
आणला, व याच वाहनावर हा राजा फिरत
असे. या राजाला भद्ररथ नामक पुत झाला
भद्ररथाला पढ बहत्कमो पुत्र झाला. त्या
बहत्कम्योला पुढे बहद्दम॑ हा झाला. बह
हभोला बहन्मन झाला. या बहन्मनानें
पुढे जयद्रथनामक पुत निर्माण केढा. जयद्र
थाळा पुढे राजा हढरथ हा झाला. हृथरथाला
पुढें विश्वजित् हा झाला. विश्वजिताचा कणे,
आणि कणांचा विकणे. विकणोला अंग-
वंशाची वद्धि करणारे असते शभर पुत्र
झाले. मधां जो बहद्दभाचा पुत्र बहन्मन राजा
सांगितला त्याला दोन स्त्रिया होत्या. एकाचं
नांव यशोदेवी व दसरीचे नांव सत्या. या
दोघीही सलक्षणी स्रिया चद्याच्या मठी होत्या
या सवतीपासन या वेशाचे दोन फांटे झाले
यशोदेवीचे पोटीं वर सांगितलेला जयद्रथ आला;
व सत्येच्या पोटी विजय हा आला. हा विजय
शांत्याटिक गणांनीं कोणाही ब्राह्मणापेक्षां व
शायोदि गगांनी कोणाही क्षत्रियापेक्षां श्रेष्ठ
होता. या विजयाळा धतिनामक पत्र झाला
धतीचा पढ धेतत्रत. धतत्रताचा पुल महा-
यशस्वी सत्यकमा. सत्यक्रमोला अधिरथनामक
संतपत्र झाला. या अधिरथ संताने कंतीपुत्र
कणे याला आपलासे म्हटले होत, व त्यामुळेच
कणीला पुढे सतपुत्र असे म्हणत. याप्रमाणे
महाबळ कणोपर्यंत तळा वंशवणंन सांगितले
या कणांचा पुत्र वपसेन व वषसेनाचा पुढे वृष
हे महाराजा, याप्रमाणे मी. तला अंग-
वंशाचे सव बाजे सांगितठे. हे सवेही मोठे
शआआख.
१ बाह्मणाला क्षतियापासून झालल्या संततांला सुत
असं म्हणतात
सत्यनिष्ठ, महारथी, महात्मे व प्रजावान् असे
होते. आतां, हे राजा, रोद्राधाचा पत्र जो
क्रचेय त्याचा वैश म्हणजे ज्या वंशांत तं
स्वतः उत्पन्न झालास, तो तला सांगता ऐक
अध्याय बत्तिसावा.
फडकला
पुरुवेशानुकथन.
हे राजा; तुझा परवेज क्रचेय याचा त्या-
काळीं पराक्रमाने यद्धांत हात धरणारा कोणीही
नसल्यामळे तो एकच राजा आहे, असे म्हणत
या क्रचेयला तक्षकाची कन्या ज्वलना ही दिली
होती. या ज्वलनेचे ठिकाणीं त्याने मतिनार
नांवाचा पृत्र उत्पन्न केला. या मतिनाराला मोठे
[मिंक असे तीन पुत्र होते. त्यांतील पहिला
तंसु, दुसरा प्रतिरथ व तिसरा सुबाहु. यां-
शिवाय मांधाता नामक प्रसिद्ध राज्षींची माता
जी गोरी ती याची कन्या होती. हे तिघेही
बेध मोठे वेदवेत्ते, ब्र्मत्ष, सत्यवादी, बलाढय,
अस्त्ननिपुण व यद्भविशारद असे होते. यांपेकी
प्रतिरथाळा कण्व नामक पुत्र झाला, हाच पर्ढ
राजा झाला. कण्वाचा पुढे मेधातिथि. या
मेधातिथीपासन काण्वायन नांवान प्रसिद्ध
असणारं ह्विजकुळ निमाण झालें. हे राजा
जनमेजया, मोठ्या त्राह्मणांनाही भारी असा
कोणी एक राजर्पि होता, त्याची डॉठिनी नामक
कन्या होती. तिच्याशी तंसने लयन लाविले
त्यापासन तंसळा पुढे सरोध नामक पुत्र झाला
हा सरोध राजार्पि, मोठा धमेप्रवतेक, यशस्वी,
ब्रह्मवादी व पराक्रमी हाता; व उपदानबी ही
त्याची भाया होती. हिळा सरोधापासन चार
पुत्र झाठे, त्यांचीं नांवे:--डप्येत, सप्मंत,
प्रवीर व अन
यांपेकी दप्यंताला भरत नांवाचा वीर्य
शाली पुत्र झाला; याला अयत हत्तीचं बळ
१ हरिवंशपवं. ] हरिवंश. ९७
असे; व याच्या पराक्रमामुळे त्याळा सर्वेदमन | कल्याण केलें. ही गोष्ट लोकांच्या तोंडी
म्हणत, हा शकुंतठेच्या पोटीं आला. हा पुढ. आहे. मातशापार्ने भरतवंशांत पुत्रोत्पात्ति बंद
मोठा चक्रवर्ती झाला; व हे जनमेजया, तमच्या पडली होती; तथापि, भरद्वाज जेव्हां त्या
कळाला जे आजकाल भारत हं नांव प्राप्त वंशांत आला तेव्हां ती पुन्हा चाळ झाली. त्या
झालं आहे, तं यांचे योगानंच. याळा भरत हं कळांत आल्यावर त्याला वितथ नामक पुत्र
नांव पडण्याचे कारण अस आहे काँ, शाक- झाला. नात दरष्ीस पडला, तेव्हां. आपटला
तळेने हा तुझा म्हणन पुढें आणन ठेविलेल्या खंडित वेश आतां सरू झाला, अशी मनाला
पुत्राचा दप्यंत. जेव्हां स्वीकार करीना तव्हां. खातरी होऊन मग भरत राजा स्वगाळा गेला
आकाशवाणी झाली कीं “ बाबारे, पुत्र म्हटला ' इकडे तपोनिष्ट भरद्राजही आपला पत्र वितथ
म्हणजे पित्याचा माल. किंबहना पिताच तो. याला राज्यावर बसवन तपोवनांत गेला, पुढे
माता ही केवळ निमित्त आहे. ती कांहीं काल- या वितथाळा पांच पुत्र झाले. त्यांचीं नांव :-
पर्यंत (गर्भावस्थेत असतांना) पुत्र सांठविण्याची सहोत्र, महोता, गय, गग व महात्मा कापे
एक चममय पिशवी आहे. यापलीकडे तिचा ' सहोत्राळा पुढे दोन मलगे झाले. एक महा-
अधिकार नाही. सारांश, पुत्र हा बापाचा. . सत्ववान् काशिक, व दसरा, राजा गरृत्समति
याकारतां, ह दप्यंता, ( साध्वा ) शकतलेची गृत्समतीला ब्राह्मण, क्षांत्रे व वश्य या
अशी हेटाळणी करूं नको. तिने आणलेला तिन्ही जातींत संतति झाठी. काशिकाला
हा पुत्र तुझा आहे. हा घरे आगि याचं भरण- काशेय आणि दीघतप हे पत्र झाले. दीघ
पोषण कर. बाबारे, स्वर्वायांपासून उत्पन्न तपाला धन्वंतरी नामक पत्र झाला. धन्वंतर्रांचा
होणारा पुत्र ही एक टर्मिळ चीज आहे. पत्र केतमान्, केतमानाचा राजा वीर भीमरथ
कारण, असला पुत्र हा आपल्या बापाला भीमरथाचा पुत्र राजा दिवोदास. ह्या दिवो-
यमसदनांतन बाहर ओढन काढितो ( नरकांत दासाने सव राक्षसांचा नाश केला, अशी
पडूं देत नाहीं). हे राजा, शकंतला बोलली प्रसिद्धी आहे. दिवोदासाचे वेळींच निकंभाने
तंच खरं आहे. हा गर्भ तंच तिचे ठिकाणीं सहस्र वर्षेपर्येत त॑ओस पडशील असा
स्थापिळेला आहेस.'' हे जनमेजया, मी तला वाराणशीला शाप दिल्याप्रमाणे ती ओस
पूर्वी आदिपवे सांगतांना सांगितलंच आहे कीं, पडली; व पुढें ती क्षेमकाने पर्वेवतू वसविली
मातृकोपामुळे भरतकुलाचा उच्छेद झाला होता. वाराणशीला शाप होतांच दिवोदासाने तिच्याच
तेव्हां आगिरसकलोत्पत्न बहस्पतीचा पत्त जो. सिंवेवर गोमतीचे कांठीं नवी राजधानी वस-
समथे महामुनी भरद्वाज त्याला मरुत नामक, विळी. ही वाराणशी नगरी पवी यटवंशांत
यज्ञदेवतांनी भरतवंश्ांत पुत्रत्वाने संक्रमित उत्पन झालेला जो तपोनिष्ठ राजा भद्श्रेण्य
केळे, या कामी मरुतांनीं जद्भिवान् भरद्राजाला त्याची राजधानी होती. पुढें या भद्रश्रेण्याला
धमेबुद्धीने भरतकलांत नेऊन घातलं, आणि , मोठे शर शंभर पुत्र झाले. परंत यांचा नि:पात
भरद्वाजानही मोठे कत करून उलट मरुतांचें करून राजा 'दिवोदासाने आपली कवसाति त्या
१ ९ पुत्राने मरण बरी, भ्रम तस लावला गर तबार | नगरांत केली, दिवोदासाला राजा'प्रतदेन हा
म्हणताळ आाज्मासांन पृर्कट। सवहा ' नरत ' यात २॥| पुत्र झाळा, घतदनाला पुढ दान पत्र झाट
गारोपंत, शाकुंनलळ, ' पेकी एकाचे नांव वत्स व टसऱ्याचे भाग
हरिवंश ८-१,
९्ट श्रीमन्महामारत, [ अध्याय १२.
या वत्साला अलक हा पुत्र झाला, अलकोळा | वितथाचा पुत्र जो सुहोत्र त्याचा पुत्र
पढे सन्नतिमान् हा पत्न झाला. भद्रश्रेण्याचा बहत हा झाला. बहताला पुढं अजमीढ, द्विमीढ
पत्र टटेम याळा हेहयाने दत्तक घेतले. हा व परुभीढ असे तीन पुत्र झाले. अजमीढाला
देम बाळ असे समजन (त्याचे इतर बंध मोठ्या यशसखिनी अश्या तीन स्रिया होत्या
मारितांना) दिवोदासाने दयेस्तव राखिला रूपलक्षणांनीं या सवही फार उंची प्रतीच्या
होता. परंतु, यानेच दिवोदासानं बळकाविळेले स्त्रिया होत्या, यांचीं नांव॑:---नडिनी, केशिनी
आपल्या वडिलांचे राज्य परत हिसकावन व धाभिनी, पकी केशिवीपासन अजमीढाठा
घेतलं. मार्ग जो केतुमान् राजा सांगितला प्रतापशादी जन्ह हा पुत्र झाला. यानं सवे
त्याचा पत्र जो भीमरथ किंवा दिवोदास याला . मेघ नांवाचा बहुत दिवस चालणारा महायज्ञ
अष्टारथ नांवाचा पत्र झाळा. याला प्रतदेन केला. त्याचे रूपाला भळन गंगा अति नम्र
असेही म्हणत. याने वेराचं बीज नाहींस व्हाव. होऊन एखाद्या अभिसारिकेसारखी त्याकड
म्हणन दर्दमाचे पत्र बाळ आहेत असें पाहून . आली. परंतु; तो तिचा स्वीकार करीना. तेव्हां
त्यांचा चराडा केळा. काशीचा अधिपति तिने रागावन त्याची ती सवे यज्ञशाला जडांत
अलक राजा हा मोठा अह्यज्ञ व सत्यप्रातिज्ञ बडवन टाकिळी. त तिचे कृत्य पाहन, हे भरत-
होता. लोपामद्रेच्या कृपेने हा सदेव तरुण श्रष्ठा, जन्ह गंगेला म्हणाळा, ' त॑ फार
असून याचें रूप कधींच उतरले नाहीं. त्याचे माजली आहेस, पण तुझा नखरा मी आतांच
राज्यही मोठे विशाळ हाते. अशा रूपयोवना-; उतरतो. तिन्ही लोकांत तंत्रे आहे नाही ते
च्या भरांत त्याने त राज्य साठ हजार सहार ' सव उदक आतांच पिऊन टाकतो. म्हणज
वर्षेपयत भोगले. इतके विपुळ आयप्य त्याला तझ्या उमंटपणाबद्दह तळा चांगलच शासन
प्राप्त होण्याला कारण तरी लोपामद्रेचाच होईल.' असे म्हणन त्या गाजीने गंगेचे आच
प्रसाद. इतके दीधकाल राज्य करून अखेर मन करून टाकिले. ते कृत्य पाहन महपांना
त्याने क्षेमक नामक राक्षसाचा वय कडून माठी फिकीर पडठी, व त्यांनी त्यांची विन
वाराणशी नामक जी नगरी ओस पडली वणी केटी, तेव्हां त्यांन ती मोकळी सोडिली
होती, ती पन्हा वसविळी, या. अलकांळा जम्हच्या पोटांतन आढी असे पाहन त्यांनी
संनीथ नांवाचा पुत्न होता. सनीथाचा क्षम्य, तिळा जान्हवी म्हणज जन्हची कन्या अशी
क्षेम्यायासन केतमान् झाळा; केतमानापासन | सज्ञा दिली. ( तिचेकडे कन्यात्व आल्यामळें
वषेकेत; वर्षकेतचा पुढं विभ; विभचा आनत; तेचे जन्हविषयींचे विपयप्रेम अर्थातच लटके
आनतांचा सुकुमार; सुकुमाराचा महारथी सत्य- पडळे,) मग जन्हन यवनाशवाची मलगी कावरी
केत; सत्यकेतपासन मोठा धार्मिक व तेजस्वी हिच्याशी टम लाविळे, ह्या कावेरीला गंगेचा
असा वत्स राजा झाला; वत्साच्या पञ्ाळा ' शाप झाल्यामळ पढ तिचे देहाधे नटीरूप
वत्सभूमी म्हणत; व भागेवाच्या पुत्राठा भार्ग- जने. जन्हळा पुढें अजक नांवाचा पुत्र झाला
भभी असे म्हणत. हे सवही ' भागंववंशांत 'हा बापाचा मोठा लाडका असन मोठा प्रतापी
उत्पन्न झडिळे अगिरसाचे पेत्न हाते. यांत त. ह
आह्यण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र या चारही... आह तर रत
जाती हत्या । अभ म्हणनान,
१ हेरिवशपवे, ] हरिवंश. ९९
कलप वाशिम काकर लत तिमरीरिलाडरन्वोवकेती
|
होता. या अजकाला पुढे बळाकाश्व हा पुल नांव अष्टक असे होते. या अष्टकाला पुढे
झाला. याळा शिकारीचा फार नाद असे. त्याचा ळोहि हा पत्र आळा, येथवर जम्हचा वंश मी
पुत कशिक, हा पल्हव नामक रानटी ळोकांनीं सांगितला,
सदा वेढळेळा असे. पढें या कशिकांने इंद्रा आतां, हे पुरुपश्रेष्ठा, अजमीटाचा वंश
प्रमाणे पराक्रमी पत्र व्हावा, म्हणन तीत्न तप सांगता, ऐक, अजमीदाठा नीलिनी नामक
आरंभिळे, तेव्हां इंद्राला धास्ती पडन तोच स्रीपासन सशांति नामक पत्र झाळा, सशांतीचा
पत्रत्वाने त्याचे पोटीं आळा. हाच तो गाधी पुरुजाति, प्रुजातीचा बाह्याश्र. बाह्याश्वाळा
नांवाचा राजा झाळा. अथोत् गांधी म्हणजे देवतल्य पांच पुत्र होते. त्यांचीं नांव :--मदल
खद्द इंद्रच, या गांधीला पढे विश्वामित्र झाला, सैजय, बहदिप, पराक्रमी यवीनर व पांचवा
याशिवाय विश्वरथ, विश्वकृत व विश्राजितू असे कृमिलाश्र. या. पांचांचे ताळ्यांत पांच देश
[णखी तीन पुत्र त्याळा जाळे, वया चाघांही होते. हे सवही देश भरवम्तीचे असन भरभ-
भावांहून धाकटी सत्यवती नांवाची कन्या आढी, ' राटीचे होते. असल्या पांच देशांचे संरक्षण
ही सत्यवती क्ःचीकाची स्री झाली, व तिज- करण्यास हे पंच म्हणज पांचही बंध्र अलम
पासन ( प्रासेद्ध ) जमदम्रि माळा. विश्वामि- म्हणने समथ होते, म्हणन त्यांना पंचाल
त्राला त्रेलोक्यांत प्रासद्ध असे बहत पुत्र आळे. असे नांव पडळ होते आणि यांच्या देशालाही
त्यांचीं नांवे :---देवश्रवा, कति, ( याज- तंच नांव दिळें होते. यांपकीं मटलाचे पोटीं
पासनच कात्यायन हे झाले). शाळावती नामक ' मोठा यशस्वी मादल्यनामक पतत आला. हे
स्रीपासन हिरण्याक्ष झाळा, रेणपासन रेणमान् सवेही मोठे थोर असन क्षत्रधमांचा आश्रय
झाळा. याशिवाय सांकृत्य, गाळव व मोदल्य करणारे त्राह्मण होते. कण्व आणि मद्टलयांनी
असेही पुत्र होते. या सवे कशिककलोत्पन्न अंगिरस पक्षाचा आश्रय केला. या मोटूलाचा
पुरुषांची गोल मोठीं प्ररू्यात आहेत. पणी, वडीळ मलगा मोठा कौर्तिमान् इंद्रसेन नांवाचा
बभ्न, ध्यानजप्य, देवरात, शालंकायन, होता. त्याला पढे बध्न्यथ्च हा पत्रझाला. यानें
सोश्रव, लोहित्य, यामटत,' कारीत, सोश्रत ' मेनकचे ठिकाणीं एक मलगा व एक मलगी
व तसेच आणखी संववायन हे सर्वही काशिक-' अशी एक जोडी उत्पन्न केळी. मुलाचे नांव
कुळाचेच फोंटे आहेत. यांतील पुष्कळ प्रवर- डिवोदास, व मलीचें नांव अहल्या . ही अहल्या
भेदाने आपआपसांत विवाह करूं शकतात. हे शरद्वत गोतमाला दिली होती. हिजपासून त्ररषे-
महाराजा, पुरुकलोत्पक्न राजे, व काशिक- श्रेष्ठ शतानंट हा झाला. शतानंदापासन मोठा
कलोत्पत्न क्रॉपि, यांचे आपसांत संबध झाळे' कौोर्तिमान असा सत्यधति नामक पत्र झाला
आहेत. अर्थातू ब्राह्मण व क्षत्रिय यांची मिसळ हा धनेवेदांत मोठा निपण होता. हा सत्यधति
येथे झाली आहे. विश्वामित्राच्या पुत्रांत शुन:- तप करीत असतां त्याच्या तपाला विश्न
शेफ हा वडील होता. हा मुनिश्रे्ठ मळचा आणण्यासाठी जालपटी नांवाची अप्सरा
भागेव असन पढे कोशिककरलास मिळाला. आली. तिळा पढें पाहन हा मोहित आला, व
याशिवाय देवरात वगरे विश्रामित्राहा आणखी तिळा कवटाळन धरीत असतां ती निसटली
पत्त होते. किधामित्राची हपट्वूती नामक जी मग तिजमागन तसाच धांवत जात असतां
एक स्त्री होती, तिजपासन झालेल्या पत्रांचे त्याचे रेत शर नामक गवताच्या बेटांत गळले
१00 श्रीमभ्महाभारत, [ अध्याय १९,
नना: पाप 0 पीय हन... लटकला तीना
पडत तना कन न्ट> >>“. लाला कळ लटलातनााननक. नने > --__>>*>>->>__“पाााटी“ा-साशाार “० >
त्या वीयीपासन तेथेंच एक मलगा व एक करून त्याजवरच निजे. असे तप केल्यावर
मलगी असं जोडप उत्पन्न झाले. शीतन राजा ' अजमीदान धमितीशीां संगम कला. त्या संग-
मगयेळा गेला असतां त्याने तीं अभके पाहन ' मापासन दिसण्यांत संदर पण वणीने धरकर
कुपेनें त्यांचे ग्रहण करून संगोपन केले; व ' असा कक्ष नांवाचा पत्र झाला. या क्रक्षा-
यांच कारणाने त्या मलाला कृप, व मीला , पासन संवणे झाला. संवणाला पुढे कुरु. हा कुरु
कृपी किंवा गोतमी असें म्हणत. शारद्वत नामक . म्हणजे प्रयाग सोडन पलीकडे गेलं असतां
च्या पवजांवरून त्यांना कोणी शारद्वत लागणारं जे प्रसिद्ध करुक्षेत्र त ज्याने निमाण
किंवा गांतम असेही म्हणतात केळे तोच. हे क्षेत्र निमोण करण्याचे कामी
आतां दिवोदासाची संतति सांगता. दिवो-! त्या महाभाग करूळा बहुत वर्षे तप करावे
दासाला राजा मित्रय नांवाचा पत्र होता.त्याच्या- लागळे, तपांती इंद्राने त्याळा वर दिला. त्या
पासनच मेत्रायणी शाखा उत्पन्न झाली, व वरापासन करून हे पवित्र लोक जेथें वसति
हिजवरूनच मेत्रेय असं नांव कित्येक कळांना करून राहातात, असळें पावन व रमणीय क्षेत्र
पडलं, हे सवे भगकलोत्पक्न पुरुष क्षात्रिय-. निमोण केळे. या करूचा पढील वंश फारच
पक्षाचा आश्रय करून होते. महात्मा संज- प्रबळ झाला. हे राजा, तम्ही जे आज कोरव
याला पंचनन नामक पुत्र होता. पंचजनाचा म्हटले जातां ते या परुषामळंच. या करूला
पुत्र सोमटत्त राजा. सोमदत्ताचा सहदेव. या चार पत्र होते. त्यांची नांवं-सधन्वा, सधन,
यशस्वी सहदेवाचा पत्र सामक राजा. हा वंर- ' महाबाह परीक्षित व अरिकंपन असा प्रवर
क्षय झाला असतां सहदेवाचे पोटीं पन्हा आला. ' यांपकीं संधन्व्याला सहोत्र नामक बद्धिमान् पत्र
या सोमकाळा जंत नामक पुत्र झाला. त्याला ' झाला. ह्या सहोत्राला धमोथे-वेत्ता असा चावन
पुढे शंभर प्न होते. या सर्वात कनिष्ठाचे नांव हा पत्र झाला. चावनापासन कुतयज्ञ. या धमेज्ञ
पृषत. हाच समथे पपतराजा टरपदाचा बाप. कृतयज्ञानं अनेक यज्ञ करून सवेत्र विख्यात
द्रपदाळा पुढे धष्टयम़्र आला. धष्टययम्लाला धष्ट- असा इंद्रतल्य पत्न निपाण केला. या पत्राचे
कत. येथवर हे अजमीदाचे प्रसिद्ध वंशज नांव वस असे होतं. हा वर अंतरिक्षांत संचार
सांगितले, यांनाच सोमक असेही म्हणत. कारण; करण्याला समथे असल्यामळे याला उपरिचर
अजमीढाचा पुत्र सोमक यावरून हे नांव पडळ, वसु असं म्हणत चेदी वंशाच्या संबंधानें याला
( अजमीदाच्या नीलिनी नामक स्त्रीची संताते चेद्य असंही म्हणत. या. उपरिचरापासून
वर सांगितठी. ) आतां अजमीढाची तिसरी गिरिका नामक स्त्रीला सात अपत्ये झाली
स्त्री जी धमिनी तिची संताति सांगता. हे राजा, त्यांची नांब:--मगधदेशाचा प्रसिद्ध राजा
| धूमिनी हीच तुझ्या पूवेजांची माता. ही | महारथ किंवा ज्याची बृहट्रथ नांवान प्रसिद्धी
पुत्रासाटां हपापढी असल्यामुळे हिन स््री- आहे ता. दुसरा प्रत्यम्रह, तिसरा कुश, ज्याला
जनांळा परम दुश्वर असं अयुतवर्पेपर्यत पुत्र- मणिवाहन असंही म्हणत. यानंतर मारुत, यदु
प्राप्त्यथे म्हणन तीत्न तप केळे, ती व्रतस्थ व मत्स्य हीं तीन. हे तहा पत्र व कार्लीनामक
राहून यथाविधी अस्तीळा होम देत असे; व एक कन्या. यांपॅकी पाहिला बहद्रथ याला कुशाम्र
नंतर पवित्र अन्नाचे मित भोजन करी, व नामक पत्र झाला. कशाम्राहा प्रढे वीयंशाली
असिहोत्राथ॑ आगिलेल्या कशांचेंच आस्तरण | वृषभ. या वषभाला पुप्पवानू नावाचा धार्मक
१ हरिवंशपवे, ]
पुत्र झाला. पुष्पवानाला पराक्रम] सत्याहत हा |
पुत्र झाला. सत्यहिताला ऊज नांवाचा धमात्मा
पुत्र झाळा, या ऊजञाळा जो बढाढय पुत्र झाळा;
तो दोन शकलांचे रूपान जन्मास आळा. हां
शकळें जरानामक एका राक्षसीने सांधळीं व
यामुळें याला पुढे जरासंध असे नांव पडले
हा मोठाच पराक्रमी निघाला. याने सवे
क्षत्रियमंडळ पादाक्रांत केले. जरासंघाला सह
देव नामक पराक्रमी पत्र झाला. सहदेवाला पुढे
श्रीमंत व यशस्वी असा उदायु पत्र झाला
उदायूने पुढें श्रुतघमा नांवाचा परम धार्मिक
पूत्र निमीण केला. या श्रुतघम्योनेंच मगध
देशांत वसति केली. कुरूचा द्वितीय पुत्र जो
परीसिती त्याला जनमेजय पुत झाला. जन
मेजयाला तीन पुत्र होते. हे सवही मोठे बलाढ्य,
पराक्रमी व महारथी होते. यांची नांवं:--थ्रुत
सेन, उग्रसेन व भोमसेन. यांशिवाय मगणि-
मती नामक स्त्रीपासन जनमेजयाला सरथ व
मतिमान् असे दोन पुत्र झाले. पकी सरथाला
विदरथ नामक पराक्रमी पुत्र झाला. ! क्रक्ष
जो प्रसिद्ध महारथी तो या विदरथाचाच पुत्र.
हे जनमेजया, करुपितामह जो क्र्ष नामक
तज्ञा पवंज होऊन गेला, त्याचाच नामधारी
हा दसरा क्रक्ष झाला; व हाही तसाच परा-
क्रमी होता. एकण तझ्या कळांत टोन क्रक्ष,
दोन परीक्षिति, तीन भीमसेन व दोन जनमेजय
आले, यांपकी दुसऱ्या क्र्ताला भीमसेन हा पुत
झाला. भीमसेनाला प्रतीप, व प्रतीपाला शतन, .
देवापि आणि बल्हिक अस तीन महारथी
पुत्र झाले
हे राजा, त ज्या शाखेत उत्पन्न झाला
आहेस, ती ही शंतनची शाखा. बाल्हिकाचे जें
राज्य होतं; तं ज्ञान, विज्ञान, धर्म; जळ; काम,
हरिवंश.
१०१
उपायसंग्रह व शर्रारभोग, यांत कॅमी होत
बाल्हिकाळा सोमदत्त नांवाचा यशस्वी पुत्र
झाला. सोमदत्तालळा भरि, भरिश्रवा व शल,
असे तीन पुत्र आढ. तिसरा जो देवापि हा
केवळ क्रषि असन देवांचा उपाध्याय होता. हा
च्यवनाचा मोठा प्रिय असन त्याने याला
आपल्ा पुत्र म्हटळ होत. कारवांत धरंधर
शंतन हा राजा झाला. हे राजा, तं शंतनच्याच
कळीं जन्मला आहेस; याकारितां मी शंतनचा
वंश॒ सांगतो. ऐक. समथ शंतनने गंगेचे
ठिकाणीं देवव्रत नामक पुत्र उत्पन्न केला. हा
भीप्म नांवान विख्यात असलेला पांडवांचा
जो आजोब्रा तोच. शंतनलाच काढी अथवा
सत्यवति या दुसर्या स्त्रीपासून विचित्रवीये
नामक पुत्र झाला, हा मोठा धार्मिक व निष्पाप
असन शांतनचा मोठा लाडका होता. कृप्ण-
द्वेपायन व्यास यांनीं विचित्रवीयांच्या क्षेत्रांत
म्हणजे स्त्रियांचे ठिकाणीं धतराष्ट्र, पाण्डु व
वेदर; हे निमोण केले. पद धतराष्ट्रान गांधारी
स्रीचे ठायीं शंभर पत्र निमाण केले. या शंभरां-
पकीं टयांधन वडीळ होता, व तोच सवाचा
राजा झाला. पांडला धनंजय अथवा अमेन हा
झाळा. अजनाला अभिमन्य व अभिमन्यला
परीक्षित म्हणजे हे लोकपाला तुझा पिता
( अर्थात पुढे तं. ) या प्रकारें तं ज्या पोरव
वेशांत निमोण झालास, त्या वशाची हकीकत
संपली. आतां परूचे बंध तवेस, ट्रह्य, अन ब
यट, यांचे वंश सांगता. तवेसचा पुत्र वन्ही
होता. वन्हीचा गोभान, गोभानचा अजिंक्य पुत्र
कण 0४ “ण 0. “कट णशा एरी
१ मूळांत सप्तवाह्य व सप्तबाह्य असे दोन पाठ
आहेत, पैकीं बाह्य म्हणजे शुन्य असा अथ धरून कोणी
शकाकारार्ने अथ केला आट. बाको वाह्य हा पाठ धरून
या सात गोष्टींवर चालणारे *' म्हणजे* सात गोष्टींना
युत्ती असा अथ करणे बरें असे आम्हास वाटतें. बंगाली
अ्थकारांनीं बाल्हीकार्वी सात राज्ये होतीं असा अथ
केला आहे,
१०२ श्रीमन्महाभारत. [ भध्याय १९
न -----0पप--->-५--पपाा-4--2:-:---“-::>८ र:
त्रेभान; त्याचा पुत्र करंधम; करंधमाचा पुत्र अत्यंत तेजस्वी व सवीत ज्येष्ठ जो यद त्याचा
मरुत्त, हे राजा, मी तळा याशिवाय दसरा वंश मी यथाक्रम सविस्तर सांगतो, ता ऐक
एक मरुत्त सांगितला आहे, पण तो अविक्षिताचा
पुत्र, प्रस्तृतचा मरुत्त हा अनपत्य होता,
म्हणन त्यानं विपल दक्षणा देऊन यज्ञ केले
तेव्हां त्याला समता नांवाची एक कन्या झाली यहुवैश व कातेवीर्याजुनोत्पत्ति,
ती त्याने यज्ञदसणा म्हणन आपला क्रत्विजन, 'रापायन सागतात:---या यदूळा ठेव-
संवत्त याला दिली; सेंवत्तानें ती दप्यंताचा १ रासारख अस पाचे पुत्न झाल, त्याचा
पिता जा सुधोर त्याला दिला; तेथ तिला दुप्यंत नांव:-सहस्रद, पयोट, क्रोष्टा, नील व अंजिक
हा निमेळपुत्रझाळा, व तो मरुत्ताने ( पांत्रिका- पेकी सहखदाला प्रम धार्मिक असे तीन पुत्र
पत्र म्हणन) आपला पत्र म्हटला व या झाल, त्याचा नाव:-हहय, ह्य व वेणहय
योगानें तुर्वसचा वंश पोरवांतच सामील आला, । 1 व्मनेत्र हा पुत्र झाला; त्याला पुढे
व असे होईल म्हणन तवेस जेव्हां ययातीची काते झाला; काताला पुढ साहत्ञ पुत्र आला.या
जरा घेण्यास तयार होईना, त्या वेळी राजा साहिवनी नांवाचा नगर] वसावेठा. या
ययातीनं शाप देऊन सांगितलंच होत. तं. कपी न कनी हनन ह
क्ट र् क वतावला 1 ् | अ
खरें झाले, या. दुष्यंताढा पुढें राजा 3 रली,
अध्याय तेहतिसावा
व ' महिष्मानाळा भट्रश्रेण्य नांवाचा प्रतापी पुत्र
करुत्थाम हा पुत्र झाला; करुत्थामाला पढं ह
क स्लामाडा ४४ जाळा, व तो वाराणशीचा राजा होता, ह
आक्रीड; आक्रीडाळा पढे चार पत्र झाले
2४ तार उत्न जाळ, पतीचे सांगितळे आहे. या भद्रश्रेण्याला ददेम
त्यांचीं नांव:---पांड्य, केरळ, चोळ व कोल
गी नामक विझ्यात पुत्र होता. टटेमाळा पुढें मोठा
यांपैकीं पांडय, चोळ आगि केरळ हे आप
ल्याच नांवाने प्रसद्ध असठेल्या समद्ध राज्यांचे
मालक झाले. आतां ट्रह्मची संतति. ठद्यला
दोन पुत्र. बभ्न व सेत. या सेतचा पत्र अंगार
सेत. हा मरुत्तांचा नाडेक म्हटला जातो. हा
मोठा बलाढ्य होता. याचे व योवनाश्राचे चोदा
महिनेपर्यंत सारखं युद्ध झाढे, अखेर योव-
नाश्वाने याचा वध केला; पण तो महा मुप्किठीनं
या अंगाराचा पुत्र गांधार नामक होता,
याच्याच नांवार्न एका मोठ्या देशाला गांधार
अस म्हणतात. या देशचे घोडे फार नामांकित
असतात. असो; अनला भमे हा *पुत्र झाळा
धमाचा घरत*झाला. घतापासन ददह झञाठा
दुदूहाचा मुगा प्रचेता. प्रचेताचा सुचेता. या-
प्रमाणें मीं अनचा वंश सांगितला. आतां
वीयेशाली व बाद्वेवान् कनक हा पुत्र झाला
या कनकाला लाकावर्यात अस चार पत्न होते
त्यांचीं नांवे :--क्वतवीये, कृतोजा, कृतवमा
कृताओि हा चवथा. पकी कृतवीयाला अमन
नामक पुत्र झाला; याला सहस्र बाह होते
त्यांच्या बळावर त्यानं एकट्याने सयतल्य
तेजस्वी अशा रथांत बसन सप्तट्रीप परश्वी
मिकन तिची मालकी पटकाविली. या अजनाने
प्रथम अत्रिपत्र जे दत्तात्रय त्यांचे आराधना-
निमित्त अयुत वपॅपर्यंत परम दुश्वर असं तप
केले, तेव्हां दत्तांनीं प्रसन होऊन अत्येत तेजस्वी
अस्ते चार वर दिले. त्यांपेकीं पहिल्या प्रथम
आपणास सहस्र बाह असावेत; हं त्यानं
मागितले. दसऱ्या वराने आपण ,अधर्माकडे
वळ लागल्यास सज्मनांनीं आपले निवारण
हरिवंश.
करावें असं मागितलं. तिसऱ्याने प्रथम उग्र पडली नाहीं, कधीं दःख झाळे नाहीं किंवा
त्रिय तेजाने सवे परथ्वी जिकन मग मी पालक कधीं पाची तट पडली नाहीं, पेचायशी
या नात्याने प्रजेला राजीखपींत ठेवावे अस हजार वपँपयत हा या परथ्वीवरील सवे जातींच्या
मागितले, व चवथ्यानं, मीं शेकडा लढाया रत्नांचा मालक असन सम्राट चक्रवति होता
कराव्या, हजारा योद्धे मारावे व अखेर लढतां यज्ञादिकांत यममानही तोच होता, व परथ्वीचा
लढतांच रणभमीवर कोणातरी वरिष्ठ योद्धथा- | पाठकही तोच होता. अंगांत योगसामथ्यं
च्या हातून मला मृत्यु यावा, असं मागून असल्याने तो आपणच होऊन पजेन्याच्या
घेतलें. हे राजा, याच्या सहस्र आाहेची गंमत ' रूपानं वृष्टि करी. धनप्याच्या दोरीच्या
अशी होती कीं, तो लढाहेस उभा राहिला, 'छेडण्याने ज्यांची त्वचा कठीण झाली आहे
म्हणजे एखाद्या निप्णात योग्याप्रमाण नसत्या अशा आपल्या सहस्र बाहेंच्या योगाने तो
संकल्पबलानेंच त्याला सहम्न बाह उत्पन्न होत. आकाशांतील शरदतंतील सहसखकर सयासारखा
यामळ ही एवढी सप्तट्रोप एरवी, परंतु, तीवरील ' शाभत होता. त्याने ककोटकनागाचे पुत्र जे
सवे नगरं, शहरे समद्र यांसह ती त्यानं सवे नाग त्यांस मिंकन त्यांच्या माहिप्मती
आपल्या उग्र तेजाने तेव्हांच जिकिळी. हे नामक नगरीत आपली मनप्यांची वस्ती
राजा, आम्ही असे एकता कीं, त्यान सात, करविली, त्या कमलनत्र अजेनाने वषाकाळी
द्रीपांत मिळन यथाविधि सातशे यज्ञ केल; व. समद्रांत क्रीडा करीत असतां आपल्या सहस्र
या सवे यज्ञांमध्ये रळचेल दक्षणा दिळी. या भजांच्या योगाने समद्राचा आघ भेटन त्याचे
सवे यज्ञांत कांचनाचे यज्ञस्तंभ होते, व यज्ञ- एक हजार निरनिराळे आध केले. त्याचप्रमाणे
वेदीही कांचनमयच होत्या. तो सोहाळा तो नमदेमध्य खेळत असतां व अवगाहन
पाहाण्यासाठी सवे देव विमानांत असन येत. करीत असतां नमदा नढी एखाद्या भ्यालेल्या
गंधव आणि अप्सरा या सदासवेदा त्या ! मनप्याप्रमाण॑ हजारो तरंगांनी ( पक्षी
समारभास शोभा आणीत, फार काय सांगावे, विचारांनी ) यक्त हात्साती त्याचा सत्कार
या यज्ञाचा थाट पाहून वरीटास नामक करण्यासाठीं आपल्या फेनाची (फेसाची )
गंधवांचा पत्र अगदीं चकित होऊन गेला. शुभ्र मालिका याच्या केठांत घाढीत अपे. तो
त्यानें व नारदक्रपि यांनीं मिळून त्या यज्ञाची समुद्रांत उतरून आपल्या हजार बाहूंनी
प्रदासा 'छोकांनीं गाडली | समद्र ढवळ लागला, म्हणज पाताळांतील
१ हरिवंशपवे. ] १०३
नारद म्हणाला;---कोणीही राने झाल,
तरी त्यांना यज्ञांत, दानांत, तपांत, पराक्र-
मांत किंवा विद्येत, या कातेवीयोजुनाची बरो-
बरी येणारच नाहीं. याचे योगबळ अस विल-
क्षण आहे कीं, हा एकाच वेळीं सातही
[पांत खड्ग, चम व धनुष्य घेऊन रथांत
बसन चालला आहे, असं लोकांनीं पाहिल
मोठमोठाले असर भयाने निचेष्ट होऊन दडन
राहात.ज्याप्रमाणे मंथनकालीं देव व असर यांनीं
मेदर नामक पवत हा मंथनदेंड कल्पन समद्रांत
घातला असतां क्षारसमट्राचा दशा झाली, त्याच-
प्रमाणे हा सहखाजेन आपल्या हजार बाहेच्या
योगान त्या संमद्राची दशा करून सोडी, ती
अशी:----समद्रांत उठणाऱ्या पवतंप्राय ठाटा
आहे. शिव[य हा यथान्याय प्रजापालन करीत | तो आपल्या हाताच्या तडाक्यांनीं श्वरडन
असता याच्या प्रभावाने प्रजेला कर्भा भल
टाका, तासगलादक महछचराचा घांवपळ
१०४
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ३१ |
उडवून देई, व समुद्राच्या फेसाचे पुंजके हवेत | ख्राजुनाजवळ याचना केली. त्या वेळीं त्या
वाऱ्याप्रमाणं फॅकन देई, आणि हजारा हजार
भांवरे उत्पन्न करून त्या समद्राचा वेग द:सह
करून सोडी. त्या भयप्रद नपश्रेष्ठ सहसरबाहला
पाहून मोठमोठाळे सर्प हा अमृत निर्माण
रण्यासाठा मदराचलच समद्राच घसळण
करीत आहे कीं काय अशी शंका येऊन एका-
एकीं पाण्यांतत चमकन उठत, व त्याजपुढ
नम्र होऊन खालीं फणा टेकन निश्चळ पडत
आगि सायंकालच्या वेळीं एखाद्या कदलीवनांत
वाय उसळला असतां त्या वनाची जशी
वाताहत होते; त्याप्रमाणे त्या सपाची दशा
उडन जाई. लंकेचा राजा रावण याला
आपल्या शक्तीबद्दल मोठाच गवे झाला. हें
ऐकन सहख्राजेनानं त्याला पांच बाणांनी जिकन
व मच्छोगत करून आपल्या धनप्याच्या
दोऱ्यांनीं आंवळन सेन्यासह आपल्या माहि
प्मती राजधानींत आणन केंदेत ठेविळं
आपला पुत्र रावण यास सहखाजनानं
बेंदींत टाकिले ही वाता कानीं येतांच पुलस्त्य-
मनीनीं स्वतः सहखाजेनाकडे जाऊन त्याची
भेट घेऊन आपल्या पुत्नाबदळ रदबदली
केली; तेव्हां त्या अजनानें रावणाला मोकळे
सोडन दिले, तो सहख्राजेन ज्या वेळीं आपल्या
सहस्रही बाहंनीं अनेक धनप्यांच्या दोऱ्या एकाच
कालीं ओढी, त्या वेळीं त्याचा होणारा टणत्कार
प्रलयकाळींच्या मेघांच्या कडकडाटाचाच भास
उत्पन्न करी; इतकाही पराक्रमी सहखराजन
होता; पण भूगकळोत्पत्न परशरामाने यद्धांत
त्याचे त॑सवणालकारांनीं यक्त असं सहख
बाहंचे वन एखाद्या तालवनाप्रमाण खडाखड
खडसन टाकिले. तेव्हां असल्या परशारामाचे
शोयोची सहखरबाहुंपेलषांही धन्य म्हटली पाहिजे
एकाकालीं अस्नीला भक लागल्यामळें आप-
णास कांहीं पोटास द्यार्वे म्हणन त्यानें सह-
वीराने अश्नीला सातही द्रीपं बक्षीस दिलीं; मग
अश्तीने वखवखन जाऊन त्या अजेनाच्या
राज्यांतल्या चारी मलखांतील नगरं, गांव,
खेडीं, वगेरे जाळन फस्त केलीं. शिवाय,
अजनासारख्याचे पाठबळ असल्यामळे पवेत व
अरण्येही जाळन टाकिलठी. हा जाळण्याचा
तडाका चालला असतां ज्याला आपव असंही
दुसरे नांव असे, असा जो तेजस्वी व प्रख्यात
वरुणपुत्र वासेष्ठ महामाने त्याचा रमणीय
आश्रम खालीं पाहन अस्नि व अजन या दोघांनी
भीत भीत संगनमत करून एखाद्या वनाप्रमाणं
जाळून टाकिला. तो प्रकार पाहून समथ वसिष्ठ
मनीनं क्रोधाने सहखामेनाला शाप दिला कीं,
हे हह्या, ज्या अर्था तं मजसारख्याचे तपा-
वनही जाळल्यावांचन ठेविले नाहींस त्या
अर्थी तं इतकेही अचाट कमे केळे आहेस
तथापि टसराच कोणी उठन या तझ्या सवे
कृतीवर पाणी पार्डील. हा दसरा कोण
म्हणशील तर भगुकुठोत्पत्न जबदश्नीच्या पोटी
आलेला राम नांवाचा एक मोठा दौघेबाहू,
प्रतापी, तपस्वी ब्राह्मण आहे. हा वीर तला
तडाक्यास पाल्था घालुन तुझे हे हजारही बाह
छाटन तुळा यमसदनाची वाट दाखवील
वेशंपायन सांगतात:--हे शत्रमदेना, जो
राजा धमाने प्रजापाठन करीत असतां ज्याच्या
पराक्रमाचा इतका द्रारा होता कीं, त्याच्या
प्रजाजनांपकांही कोणाच्या संतळीच्या तो
ड्याचा कोणी अपहार करूं पावत नव्हता
असल्या वायेशाठी राजाला वासिष्ठ मनीच्या
शापसामड्याने भागेवरामाच्या हातन मत्य॒
आला. शिवाय या प्रकारचा मत्य यावा असा
वर सहख्राजेनांन आपण होऊनच दत्ताभवळ
मागितलाही होता, तो परा झाळा. या सह
स्राजेनाला शभर पुत्र होते. पेकी त्याच्या
१ हरिवंशपर्वे. ]
हरिवंश.
१०९
पश्चात् पांचच शिल्लक राहिले. हे सवेही अस्त्र-
पटु, बलाढ्य, श्र, धरमात्मे व यशस्वी होते
यांचीं नांवेः---शरसेन, शूर, धष्ट, कृष्ण आणि
अवंतीचा राजा जयध्वज. हे सवेही वायिशाली
असन महारथीही होते. पुढं जयध्वजाला ताल
जंघ नांवाचा एक शतक्तिमान् मलगा झाला
याला पुढे शभर पुत्र झाल. या सवोनाही
ताळजंघच म्हणत. हे महाराजा, एकदरींत या
हेहयांच्या वंशांत भिन्न शाखा मिळन वीति-
होत्र, सजात, भोज, आवंत्य, तोंडिकेर, तसंच
तालजेघ व भरत इत्यादि अनेक कुळें झालीं;
परंतु, त्या कुलांचा विस्तार बाहुल्यभयास्तव
गत नाहीं
असो, याप्रमाणे यदचा प्रथम पुत्र सहसरद
याच्या वंशाचं वृत्त येथवर सांगितले. आतां
त्याचा दसरा पत्र जो पयोद त्याची संताति
सांगर्ता. या पयादालाच वृष म्हणत. याच्या
वंशांतील जे यादव ते सवेही मोठे पुण्यकर्मी
होते. या सवांचा मख्य पुरुष हा वृष. या
वृषाला पुढं मध नामक पुत्र झाला
असल्यामळे या सवांना माधव असेही म्हणत
तसेच याचा यद हा पवेज असल्याने यादव
असंही म्हणत; याखरीज शूर, शूरवीर
आणि शरसन या सवीचाही हेहय या नांवांत
सामान्यत्वाने अंतमोव होतो. या सहखताजे
नाच्या देशाला शरसेनच म्हणत. या काते
वीयोचें जन्म जो नित्य कीतेन करील त्याची
घरे म्हटल्या वस्त॒ हरवावयाचीच नाहीं व हर-
वळीच तर पुन्हा सांपडेल
"ठया कामी लोकांच्या तोडी असलेला होक.
का्तेवीयोजुनौ नाम । राजा बाहु सहलवान् ॥
तस्यस्मरणमात्रेण । गतं नष्ट बघ लभ्यते ॥
ह्रि ब्श ८. चै 1
मधला
राभर पुत्र झाले. त्यांपकीं वृषण नामक जो
पुत्र झाला तो वंश चालविणारा निघाला. या!
वृषणापासून झालेल्या पुढील संततीला वृष्णि |
म्हणत; किंवा वृपणाच्या बापाचे नांव मध
हे राजा, याप्रमाणे यटच्या या पांचही
लोकमान्य वीरपुल्लांचे वंश तुला सांगितले. हे
पांचही वंदा आकाशादि पंचमहाभतांप्रमाणं
सवे स्थावरजंगम सृष्टीचे धारण (पालन )
करणारे आहेत. जो कोणी धमाथेवेत्ता राजा
या पांचही यदुपुत्रांची उत्पत्ति व संतति यांचें
श्रवण करील किंवा चित्ताचे ठायीं धारण
करील त्याचीं इंद्रिये त्याच्या ताळ्यांत रहातील.
शिवाय इहलोकांत अत्यंत आवश्यक पण
दलळभ अशा ज्या आयष्य, कीति, पुत्रसंतति
ऐश्वये व भामे या पांचही गोष्टी त्या त्याला
प्राप्त होतील
हे राजंद्रा, यटचा वंश पुढे चालविणारा
क्रोष्ट नामक जो पुण्यशील, यज्ञकतो व उत्तम
वायेशाली पुत्र झाला, त्याचें वंशवणेन तं आतां
ऐक. कारण, वृष्णिकलधरंधघर जो परमात्मा
श्रीविष्ण म्हणजे श्रीकृष्ण तो याच वंशांत
जन्मला असल्यामळे याच्या श्रवणानं श्रोता
सवे पापांपासन मक्त होतो
'१/७१//१ ४७
अध्याय चवातिसावा.
हृष्णिवंशवणेन.
वैशंपायन सांगतात:-क्रोप्टला दोन स्त्रिया
होत्या. पकीं पहिलीचें नांव गांधारी व दुसरीच
माठ्री. यांतून गांधारीने अनमित्र नामक महा
बलाढय पुत्रास जन्म दिले. माद्रीने एक युधा-
जित व दसरा देवमीद्ष अशा दोन पुत्रांस
जन्म दिले; या. तिघांपासन वृष्णिकुलाची
वृद्धि करणारा असा तिहेरी वंश झाला
माद्रीचा पुत्र जो यंघाजित् त्याला वृष्णि
अंधक असे दोन पुत्र झाले; पेकी वृष्णीला पुढे
. श्वफल्क व चित्रक हे दोन पुञ़् झाले. यांतील
श्वफल्क हा मोठा धमोत्मा होता; क तो ज्या
ठिकाणीं असेल तेथें कधींही व्याधीचे भय नसे
१०६
श्रीमन्महामारत.
[ अध्याय १४.
किंवा अवषेणही होत नसे. हे भरतश्रेष्ठा, संतातिः पथ, विपथु, अश्वग्नीव, अश्वबाहु,
एक वेळीं असं झाले कीं, काशीराजाच्या
मलखांत इंद्राने वृष्टि केली नाहीं; त्या वेळीं
त्याने अत्यंत पज्य अशा या थफल्काला नेऊन
आपल्या राज्यांत बसविलें, तो येतांच इंद्राने
वाष्टे सरू केली; मग त्या काशीराजान (ह
त्याचं कृत्य स्मरून ) आपली गांदिनी नांवाची
सपाश्वेक, गवेषण, अरिष्टनेमी, अश्व, स॒धमी
धमेभत, सुबाहु व बहुबाहु; हे पुत्र. यांशिवाय
दोन कन्याही होत्या; त्यांचीं नांवे :---श्रविष्ठा,
व श्रवणा. क्रोष्टचा तिसरा पुत्र जो देवमीदूष
त्याने आपल्या अर्मकी नामक स्त्रीचे ठायीं
शर नामक पुत्र उत्पन्न केला. या शारानं
कन्या त्या वफल्काळा भायोथे दिली. या आपली पट्टराणी जी भोज्या तिचे ठायीं
कन्येला गांदिनी ह॑ नांव पडण्याचे कारण असे दहा पुत्र उत्पन्न केले. त्यांचीं नांवें :-या
होत कीं, ती दिनादिनाचे ठायीं म्हणजे दररोज दहांपकी महाबाह जो (कृष्णपिता ) वसुदेव
ब्राह्मणाला गाय दान देत असे. ही पूर्वी गभ- तो प्रथम झाला. यालाच आनक आनकटुंदुभि
स्थितींत आपल्या आईच्या पोटांत असतांना | असेही म्हणत. अस नांव पडण्याचे कारण;
बहुत वरर्षेपयेत आहेरच येईना. त॑ पाहन अस झालें की, याचा जन्म होतांच स्वगोमध्ये
तिचा पिता म्हणाला, 'आळे, तूं गभातच थांबून आनक म्हणजे पडघम व दुंदुभि म्हणजे नगारे
कां राहिली आहेस, बाहेर ये; देव तुझे कल्याण यांचा अति मोठा ध्वनी माजून राहिला.याशिवाय
करील. ' ते ऐकून कन्येने गर्भातूनच उत्तर केलें, वसुदेवपिता जो शर त्याच्या मंदिरावर वसु-
“मी जन्मास आल्यापासून प्रतिदिनी मजकडून देवाच्या जन्मदिवशीं स्वयातन अति मोठी
जर तम्ही गोदान करवाल तर मी बाहेर येईन पुप्पवृष्टिही झाली. हा वसुदेव सवे पुरुषांत
त्यावर तिच्या पित्याने “ ठीक आहे, करवीन ” श्रेष्ठ होता. याच्या अंगकांतीला तर केवळ
असं आश्वासन दिलं, तेव्हां ती जन्मास आली. 'चंद्रिकेचीच उपमा; व एकंदर रूपानंही याच्या
जन्मास आल्यावर पित्यानेही तिची इच्छा पणे
केली. असो; असल्या गांदिनीला शथफल्कापासन
जो पुत्र झाला त्याचे नांव अक्रर, हा मोठा
दानशूर, यज्ञकतो, शहाणा, सुशिसित,
अतिथिप्रेय व ब्राह्मणांस बहुत दक्षणा देणारा
असा होता. या अक्रराशिवाय या जोडप्याला
उपासंग, मदू, मटर; अरिमेजय, अरिक्षिप,
उपेक्ष, शत्रन्न, अरिमदेन, धमधकू, यतिधर्मा,
गरधमोजा, अंधक, आबाहु आगि प्रतिज्राहु,
नांवांचे पुत्र होते; व अतिशय रूपवती संदरी
नांवाची एक कन्या होती
हे करुनेदना, या अक्कराठा
वेळीं याच्या तोडीचा एकही पुरुष या सगळ्या
भलोकावर नव्हता. या वसदेवामागृन त्याचा
बध देवमाग हा जन्मला. त्यानंतर पुन्हा
देवश्रवा, अनाधाष्टि, कनबक; वत्सावानू, अव-
गंजिम, हयाम, शमीक व गंडप इतके जन्मळे
याशिवाय त्या शर राजाला संदरशा पांच
कन्या झाल्या, त्यांचीं नांवे:-पथकीत, पथा,
श्रतदेवा, श्रतश्रवा व पांचवी राजाधिदेवी. या
पांचही जणी वीरांच्या माता झाल्या. हे करु-
नंदना, यांपकीं प्रथा नामक जी कन्या होती;
| तिला कांते किवा काृतिभोज नामक जा राजा
ग्रसेना हाता. त्याने “ हा आपला कन्या ” असर
नामक सुंदर स्रीचे ठिकाणीं देवतुल्य तेजस्वी 'म्हटल्यावरून, शर राजाने आपल्या त्या पूज्य
असे प्रसेन व उपदेव नामक दोन पत्र झाले. व वृद्ध मित्राला ती कन्या दत्तक दिली
आतां शवफल्कांचा बंध जो चित्रक त्याची
१ कांद्दी पोथ्यांत “ सूर ?” असा पाठ आहे,
हारवरा र १०७
१ हरिवंशपवे, ]
----३--८५॥-८-८८--८-५॥ा ० //॥/८-
दिवसापासन प्रथा ही कांतिभोज राजाची कन्या | उत्पन्न केळा. या देवश्रव्यापासन पुढ एकलव्य
होऊन स्वतःच कोति या नांवाने प्रसिद्ध झाली. हा झाला. हा निषादांनीं वाढविळा असल्यामळे
या प्रथेची बहीण जी श्रतदेवा तिला अंत्य याला नेषादि हेच नांव वहिवाटींत पडळ. वस-
नामक पुरुषापासून जग्रूहू नामक पुत्र झाला. देवाचा जो वत्सावान् म्हणून भाऊ सांगितला
तिसरी बहीण जी श्रतश्रवा तिचे पोटीं चेदि- त्याचे पोटीं पत्रसंतति नसल्यामळं शारपत्र
पाते जो दमघोष त्याजपासन महाबलाढ्य वसुदेव याने आपला आओरस पत्र, जो मोठा
शिशपाल हा जन्मास आला. हा शिशपाळ वीयेशाठी असन ज्याला कोशिक असे म्हणत,
म्हणजे पर्वी जो हिरण्यकशिपु नामें प्रसिद्ध त्याचं वत्सावताच्या हातावर उदक सोडिल
देत्यराज होऊन गेला तोच. चवथी बहीण : ( दत्तक दिला ). वसदेवाचा दसरा भाऊ जो
पृथकीर्त, तिचे ठिकाणीं वृद्धराम्यांपासन करूप 'गंड्प यालाही पत्रसंतान नव्हते. त्यामळे
देशाचा राजा महाबलाढ्य वीर दंतवक्र ( वक्र-
दुत ) तो जन्मला, स्वत: प्रथा ही कांति भोजाची
कन्या झाल्यावर पांडुराजाने तिजशीं लयन
लाविलें. हिळा मोठा धमेवेत्ता जो राजा यथि-
ष्ठिर, तो यमधर्मापासन आला; नंतर भीमसेन
हा वायदेवापासन आला; व धनंजय किंवा
अजेन जो पराक्रमाने प्रतिइंद्र असन लोकांत
मोठा गाजलेला वीर होता; तो रंद्रांपासन झाला
वृष्णीचा कनिष्ठ पुत्र जो अनामंत्र त्या-
पासन शिने हा जन्मला. शिनीपासन सत्यक
सत्यकाळा पुढे ययधान आणि सात्याके असे
दोन पुत्र झाळे, पेकी ययघानाला असंग व
असंगाला भमि हा पुत्र झाला. या भमीपासन
यगंधर हा पत्र झाला; आणि तेथ हा वंश
खंटला. प्रसिद्ध जो भक्त उद्धव तो वसदेवाचा
बंध जो देवभाग त्याचे पोटीं आला. हा उद्धव
सवे पंडितांत अतिश्रेष्ठ गणला असन याची
देववतू कीर्ति होती. अनाधष्टि यानं अश्मकी
नामक स्त्राचे ठिकाणीं निवृत्तशत्र नामक एक
यशस्वी पुत्र निमोण केला. त्याचप्रमाणे देवश्रवा
यानें ( स्वस््रीचे ठायीं ) शात्रुधध नामक पुत्र
१ या ठिकाणी कुंत्य असाही पाठ सांपडतो.
२ “ ह्लीसंग करितांच तुला मृत्यु येईल ” असा
पांडूला शाप असश्यामुळें, त्याच्या रित्या कुंति व माद्री
यांना मंत्रदेवतांपासून संतति प्राप्त करून घ्यावी लागली.
श्रीकूण्णाने आपल्या पुत्रांपकीं चारुदेप्ण,
संचारु, पंचाळ व कृतलक्षण हे चोघे गंडषाला
दिले. यांपकीं चारुदेप्ण नांवाचा जो पुत्र
सांगितला हा राकेमणीच्या पुत्रांतीळ धाकटा
हा मोठा शर असन याची अशी ख्याति होती
कीं, हा बाहेर पडला म्हणजे संग्राम केल्या
वांचन परत यावयाचाच नाहीं; व हा आतां
युद्धांत अनेक परुष मारून आपणास चारु
म्हणजे संदर किंवा मिष्ट अशा मांसाची
मेजवानी देईल, अशा विश्वासानं काक वगरे
हजारा पक्षी त्याचे माग धांवत जात. यामुळं
त्याळा चारुदेष्णा अस नांव पडले. कनवक
नांवाचा जो आणखी एक वसंदेवाचा भाऊ
होता, त्याळा तंद्रिञ आणि तंद्रिपाल असे
दोन पुत्र झाले; व अवग्रॅनिमाला वीर व
अश्वहनु असे दोन पुत्र झाले. हे दोघेही योद्धे
होते. वसुदेवाचा भ्राता जो श्याम त्याचा जो
धाकटा भाऊ शमीक त्यालाच इयामानं आपला
पुत्र म्हटलं होतं. ह्या शमीकाळा आपण एकच
प्रांताचे राजे असणं हो गोष्ट निंद्य वाटल्यामळें
त्यानं सवे राजे पादाक्रांत करण्याचा राजसय
नामक यज्ञ आरंमिला. या दिग्िजयांत त्याने
अजातशत्रु जो पांडव युधिष्ठिर त्याचं साह्य
-4-0 24. नळ. -- उदसापापाा--ाआ““1/४४४॥१॥0४४०---
िहअआआआआ्अा
१ ज्येष्ठ भ्राता हा पितातल्य आहे हें प्रसिद्धच आहे,
१०८ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ३५
संपादून सवे शत्रूंचा नाश करून ग पावली. एकूण रोहिणीचीं दहा अपत्ये झाढीं.
संपादिले. देवकी नामक जी वसुदेवाची (बारावी) स्त्री
हे राजा, आतां मी वसुदेवाच्या शर पुत्रांचे | सांगितली तिचे ठिकाणीं महातपस्वी श्रीकृष्ण
वर्णन करिता त॑ऐक. याप्रमाणें अत्यंत | जन्मला. रोहिणीपुत्र जो राम ( बलराम )
तेजस्वी व अनेक शाखांनी युक्त अशा या त्याला रेवती नामक ख्रीपासून निशठ नांवाचा
वृष्णीच्या विस्तीर्ण त्रिविध वंशाचे जो चित्तांत मोठा लाडका पुत्र झाला. अजञानपासून सुभद्रेला
घारण करी, त्याला इहलोकीं अनर्थप्राप्ति अभिमन्यु नांवाचा रथी पुत्र झाला; व काशी-
होणार नाहीं. | राजकन्येचे ठायीं अक्रूराला सत्यकेतु हा
“६ ८. ' पुत्र झाला.
अध्याय पसतिसावा, ,__. आतां वसुदेवाच्या साते बायकांपासून त्याला
नच न जे जे शूर पुत्र झाले, त्यांचीं नांवे मजपासून
कृष्णवंश्मवणेन, | ऐक. त्याच्या शांतिदेवा नामक स्त्रीला भोज
वैशंपायन सांगतात:-रूपाने एकीहून एक , आगि विजय असे दोन पुत्र झाले. सुनामा
अधिक सरस अशा चोदा सुंदरी वसुदेवाच्या स्रीला वृकदेव व गद हे पुत्र झाले. टेवरल्षि-
पत्न्या होत्या: त्यांचीं नांवे क्रमशः ऐक. तेळा उपासंगवर हा पुत झाला. त्रिगते राजाची
पहिठी रोहिणी, दुसरी इंदिरा; ही रोहिणी- कन्या वृकदेवी तिला अगावह नांवाचा महात्मा
पेक्षाही रूपानं सरस होती. तिसरी वेशाखी, पुत झाला.
चौथी भद्रा, पांचवी सुनाम्नी. या पांचही या वकदेवीचा बाप जो त्रिंगत राजा
पुर्कुलांतीऴ होत्या. सहावी सहदेवा, सातवी त्याचा पुरोहित शेशिरायण गार्ग्ये हा पुरुष
शांतिदेवा, आठवी श्रीदेवा, नववी देवरक्षिता, आहे कीं नपुंसक आहे, ही परीक्षा करण्या-
दहावी वृकदेवी, अकरावी उपदेवी व ( आपल्या कारेतां ( सवे यादव मंडळीसमक्ष ) यादवांचा
बहिणींत सातवी वसुदेवाच्या स्त्रियांत ) बारावी पुरोहित जो शाल त्याने गगोर्चे शिस्न हातांत
देवकी. या शेवटल्या साती जणी देवकाच्या धरून पाहिले. परंतु, गाम्थे हा मोठा दुढत्रती
कन्या होत्या. यांशिवाय सुतनु व वडवा या असल्यामुळें त्याचें शिस्न मुळींच उत्थान
दोन परिचारिका, म्हणजे केवळ भोगांगना पावलें नाहीं. अथात् , वीथेस्खलनही झालं नाहीं,
होत्या. एकूण चोदा. यांपैकी पुस्कुलोत्पक्न जी त्यावरून हा नपुंसक आहे असे शालानें
रोहिणी ती बाल्हिकाची मुलगी होती. ही पिकविलळें व सर्वे यादवमंडळी खो खो हंसू
वसुदेवाची ज्येष्ठ स्री असून मोठी लाडकी लागली ( परंतु, या हंशाचा परिणाम गाग्यो-
होती; हिजपासून त्याला पाहिला पुत्र झाळा तो वर फार वेगळा झाला ). गाग्योची अशी
राम. त्यापुढे सारण, शठ, दुर्दैम, दमन, श्वभ्र, नाहक विटंबना केल्यामुळे त्याला जो संताप
पिंडारक व उर्शानर, हे पुत्र व चित्रा नामक
एक कन्या. (अशीं नऊ अपत्ये होऊन गोबी
। चित्रा ही कन्य उ सात मली वसुदेवाला दिल्या होला त्या.
त्याती ॥ चित्रा ही कन्या उपजतांच मेल्या, .. कन, यादव) लोकांनी वधूपक्षाकडील
मुळें तिची वासना राहून ती पुन्हां त्याच ( त्रिगर्त॑ ) मनुष्यांची अवहेलना करण्याचा पाठ पुराण
आईच्या पोटीं जन्मास येऊन सुभद्रा हे नांव कालापासूनचा दिसतो.
१ त्रिगर्तांधिपति देवक याच्या सहदेवाप्रभति ज्या
१ हरिवंशपव. ] हरिवंश. १०९
चढला त्या संतापार्न त्याचे रक्तही लोखंडा- सांगितली, ती वाती ऐकतांच कालयवन एक
सारखे काळें झाठें,व मनही पोळादासारखं घट्ट अक्षोहिणी सेना घेऊन मथ्रेवर आठा. नंतर
होऊन तो सतत बारा वर्षे तसाच घरशांतच त्यांने ( रीतीप्रमाणे युद्धाचा निरोप घेऊन )
राहिळा, बारा वषीनेतर त्याचा कोप शांत | वष्णि व अंधक यांच्या वसतींत दत पाठविला
झाला, तेव्हां ( आपले पोरुष सिद्ध करण्या- ती य॒द्धवाती ऐकतांच वृष्णि व अंधक यांना
करितां ) त्यांन एक गवळ्याची मरूगी जवळ त्या कालयवनाचे अतिशय भय पडन त्या
घेऊन तिजशीं मंथन आरंभिले, या गोपकन्येला समयीं त्यांनी आपल्या पक्षांतील मोठा अक्कल-
गोपाली असं म्हणत. खरे पाहातां ही गोप- वाला जो श्रीकृष्ण त्याची सहा घेतली. तेव्हां
सरींचा वेष घेतलेली अप्सरा होती. गाग्योचं त्याने ( कालळयवन हा श्रीशंकराच्या कृपेचं
वीये असे तसे नव्हत; ते मोठें तीग्र व अमोघ. फळ आहे हे ध्यानीं घेऊन ) शंकराचा मान
यामळे त्या गोपालीला जो गभे राहिला तो राखण्यासाठी आपण मथरानगरी सोडून पळून
राहिलाच. तो कांहीं ढळेना व तिळा तर सोस- जावे अशी सल्ला दिली. त्यामळे सवही यादव
ण्यास फार जड जाऊं लागला. आतां या मथरा सोडन कशस्थली उफ द्वारा या
नष्यवेष धारण करणार्या स्त्रीचे ठायीं गाग्यीने ठिकाणीं वसती करण्याच्या हेतरने मथरेतन एक
हा जो गर्भ स्थापन केला, तो शंकराच्या | निश्चय करून पळाले
आज्ञेवरून केला होता. हा गभे जन्मास येतांच. या अध्यायांत सांगितलेलं ह॑ कृष्णाचे जन्म
त्या कालीं कोणी एक अपुत्रिक यवन राजा जो ज्ञाता मनुष्य पवित्र राहून व इंद्रिय दमन
होता त्याच्या अंत:पुरांतील स्त्रियांनी त्याला करून अमावास्या व पोर्णिमा इत्यादि पवोचे
वाढविठ. हा वणोने भुंग्यासारखा काळा असून ठिकाणीं कोणाला ऐकवीलळ तो अनणी व
यवनमंदिरांत वाढल्यामळे याला काल्यवन सखी होईल.
अस नांव पडल, हा काळयवन पुढे फारच
बलाढ्य निघाला. याला लढाईची मोठी
खमख॒म असे. (व ती पुरी करण्यासाठीं तो
नेहमीं योद्धथांच्या चोकशींत असे. ) एकदां
त्याने ब्राह्मण मंडळीत योद्धथांची चोकशी
[लविळी असतां ( कळलाव्या ) नारदांनी
* 7४४४१” ४
अध्याय छत्तिसावा.
क्रोष्ट्वेश्षवणेन.
वैशपायन सांगतात:--क्रोष्ट्च्याच वंशाची
आणखी एक बाजू तुला सांगतो. या क्राष्ट-
त्याला वृष्णि व अंधक या कुलांचीं नांवं
१५ हाच विषय विष्णुपुराणांत पहातां या अनपत्य
यवनानें आपल्या स्वतःचे स्रीचे ठिकाणीं गाग्ये मनीकडून
ह्या कालयबन निर्मिला असा उललेख आहे. या विसं-
गर्ताचे समाधान नीलकंठांनी “ कल्पभेदानें !' असें
केलें आहे,
२ गाग्यांचा वर्ण कोपानें काळा झाला होता, त्याचा
हा परिणाम
लाच वृजिनीवान् नामक एक महायशस्वी पुत्र
झाला. या पुत्रालाही पुढे पुत्र झाला, त्याचें
नांव स्वाहि. हा स्वाहाकार करणारांत श्रेष्ठ
होता. या स्वाहीला रुषदु नांवाचा मोठा वक्ता
पुत्र झाळा. आपल्याला सुतप्राप्ति व्हावी या
इच्छेने या रुषटूने, ज्यांत आह्मणांस विपुल
दक्षणा दिळी गेळी असे अनेक यक्त केले. त्या
२ ज्याचे,शरीराचा पूर्वार्ध बैलाचे आकाराचा आहे योगाने त्याला चित्ररथ नांवाचा सवोत्कृष्ट पुत्र
असल्या प्रकारच्या घोक्यावर बसू तो रणांत जात असे. ' झाला. हा मोठा कर्मेठ होता. याला पुढे
११० श्रीमन्महामारत. [ अध्याय १६.
शशबिंद नांवाचा मोठा वीर व विपुल दलिणा | अरण्यांत आश्रम करून तेथें शांत
वांटणारा असा उदार पुत्र झाला. याचे | चित्ताने राहिला
आचरण राजकलांत येऊन जे महात्मे क्रषि- परंत, तेथे असतां वनवासी ब्राह्मणांनी
संज्ञा पावले त्यांत अग्रगण्य होते. या शश- बोळन बोलन त्याची राज्यतृष्णा जागृत केली
बिंदूळा पुढें मोठा लोकिकवान् असा प्थुश्रवा तेव्हां त्यानें एकट्याने रथावर ध्वजा चढवून
नामक पुत्र झाला. पुराणज्ञ क्रषि याचंच दसरं एका दर देशावर स्वारी करून तो जिकिला
नांव अंतर होते असंही म्हणतात. या अंतराला हा जिंकिलेळा देश नमेदेच्या तीरी असन
पुढें स॒यज्ञ नामक पुत्र झाला, सयज्ञाला पुढें त्यामध्ये मृत्तिकावती नामक नगरी होती. ती
उषत नामक पुत्र झाला. हा यज्ञरूपी जो काबीज केल्यावर त्याने क्रक्षवान् नामक
स्वधर्म त्यावर प्रेम करणारांत श्रेष्ठ होता. या | पवत आपल्या सत्तेखाठीं आणून तेर्थे शुक्ति-
उषताला शिनेय नांवाचा शत्रेना पीडा देणारा मती नामक एका नगरींत वसति धरिली. या
पुत्र झाला. हे राजा, या शिनेयळा मरुत्त' ज्यामधाळा श्येव्या नामक स्त्री भार्या मिळाली
नांवाचा क्रापितुल्य पुत्र झाला. या मरुत्ताने होती. ही अत्यंत पातिनिष्ठ असून मोठी शिर
( पुत्र होईना तेव्हां ) रागाने, धमाचे फल ' जोर होती; यामळे हिळा जरी पुत्र नव्हता,
मख्यतः मरणोत्तर मिळावयाचे असतांही | तरी पुत्राथे दसरी स्त्री करण्याचे धारिष्ट ( तिच्या
त्याच्या अंशतः तरी फलप्राप्तीच्या लोभाने, | भयास्तव ) राजाला होईना. अशा स्थितींत
रगड धमे केला; त्यामुळें त्याळा कंजलबर्हिष | तो एका दर प्रांती लढाईवर गेला. त्या लढाईंत
नांवाचा पुत्र झाला. या कंबलबहिषाला पुत्र त्याचे हाती एक मलगी लागली, ती घरेऊन तो
व्हावा अशी इच्छा आली असतां. शातप्रसाति ! घरीं आला. तिला पाहातांच ही कोण, ही कोण,
नांवाचा पुत्र झाला. याला पुढे रुक्मकवच. ' असे पुसपुसन शब्यनं त्याचे डोकं उठविल
या रुक्मकवचाने कवच व धनप्य धारण कर- तेव्हां ( ही आपल्याला ही स्त्री जिरू देणार
णारे शेकडा धनधर आपल्या तौत्र बाणांनी नाहीं अशी भीति पडन) राजानं उत्तर केलें
२ द्धांत मारून अलोट संपात्ति मिळविली. या!“ ही तझी सन. त॑ ऐकन राणी म्हणाली,
रुक्मकवचापासन परवीरांचे निदेळन करणारा । “ नवलच. माझी सन म्हणजे कोणाच्या गळ्यांत
असा पराजितू नांवाचा पुत्र झाला, या परा- बांधावयाची ?'' तो प्रश्न ऐकून राजा ज्यामध
जिताला पांच मोठे पुत्र झाले. त्यांचीं नांव :--- म्हणाला, “* कोणाच्या म्हणजे तळा पोर होईल
रुक्मेप, प्रथरुक्म, ज्यामध, पालित व हारि. त्याच्या.” (हा त्यांचा संवाद झाल्यावर असा
यांपकीं पालित व हरि हे दोघे पुत्र विदेहा- चमत्कार घडला कीं) राजानं आणलेल्या त्या
धिपतीच्या साह्याथ पराजिताने दिले. बाकींच्या- | उपदानवी नामक कम्येच्या उग्र तपोबलानं
पॅकीं रुकमेप हा राजा झाळा. दसरा जो पृथ- ( तिची भावी सास ) इयेन्या ही म्हातारी झाली
रकम तो रुक््मेपच्याच तंत्राने असे. या दोघां होती तरीही तिळा तितक्यापुरती ज्वानी
भावांनी मिळन तिसरा भाऊ जो ज्यामध | येऊन तिळा विदभे नांवाचा पुत्र झाला. या
त्याला राज्यातन हाकून लाविळें. तेव्हां तो विदर्भाने पढे त्याच्या बापाने सन म्हणन
ाााशा0 पीप
१ हा लेखी पांथींचा पाठ आहे, छापील पाठ १ कांदीं पराणांत हो कन्या त्याने स्वरभ्गरांत मिळ
: उत्तरम् ' असा आहे, विली असें लिहिलं आहे
न» शॉटशी0 00 णशा पपा लशी ??0?0ी000 ४४९५000 पड कडकड
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. १११
आगाऊच आणून ठेविळेली जी राजकन्या उप- | असून पुढे सात्वत नांवाचे ज राजे झाले त्यांतील
दानवी तिचे ठायीं मोठे विद्वान् व रणशूर मुख्य होता.
असे कथ व काशिक या नांवांचे दोन पुत्र येथवर सांगितलेली ही ज्यामच राजाची
उत्पन्न केले. त्यांशिवाय लोमपाद नांवाचा एक संताते जो कोणी समजन घेइल, त्याला
तिसराही पुत्र त्याला झाला. या लोम- अत्यंत कोत मिळून पुत्रप्रापिही होईंट
पादाळा बभ्न नामक पत्र झाला. या बभ्रचा पत्र गिणती
आहृति नामक झाला, याळा मोठा विद्वान् व अध्याय सदातिसावा.
धार्मिक कोशिक नामक पुत्र झाला. या! न
कौशिकाला चेदि नामक पुत्र आला. चद्य. व्ुवशवणन,
नांवाने जे सप्रसिद्ध राजे आठे, त्यांना चद्य परोपायन सांगतात:---सत्वसेपक्न जो
नांव पडण्याळा हा चेदीच कारण ' सत्वत त्यापासून काशल्यन ( सत्वताची स्त्री )
ज्या पुत्रांस जन्म दिला त्यांचीं नांव॑:---
वर जो ज्यामधाचा पुत्र विदम म्हणून भजी, भजमान, दिव्यदेवावूध, महाबाहु
सांगितला त्याला भीम नामक पुत्र झाळा. अंधक व यटकलानंद वृष्णि, यांपैकी चोघांचा
भीमाला पुढ कुंति हा पुत्र झाला. कुंतीला दश विस्तारान सांगतो ता ऐक. भजमानाला
मोठा प्रतापी व रणशर असा धृष्ट नांवाचा नाहायका. व उंपबाह्यका या. नांवाच्या टोन
पुत्र झाला, या वृष्टाळा पुढें शूर व धार्मिक ल्या होत्या. या सेजयाच्या मली होत्या
असे तीन पुत्र झाले, त्यांची नांव:--आवंत, | यांपासन भजमानाला अनेक पुत झाले, त्यांतील
दशाह व बलाढ्य विपहर. या दशाहाठा जी पाही म्हणज बाह्यक संजया तिमपासन
व्योम झाला. व्योमाला जामूत. जामूताला ' कामि, क्रमण, धष्ट, शर व पुरंजय, हे झाले
बृहांते. बृहतीला भीमरथ, भीमरथाचा नवरथ, व दसरी जी उपबाह्य संजया तिजपासन अय-
नवरथाचा दशरथ. दशरथाचा शकुनि. शकु- ताजित्, सहखाजित्, शताजित् व दाशक हे
नीचा करंभ. करंभाचा दवरात. देवराताचा झाल. आतां देवावघाचा वंश:---हा राजा मोठा
देवक्षत्र देवक्षत्राच्या पोटीं मोठा यशस्व!, | यज्ञकता हाता. शवाय आपणास सवेगुणापत
तेजाने देवपुत्रांसमान, पुढील मधुनामक | पुत्र व्हावा असा हृ हेतु मनांत धरून यानं
राजांचा मळ पुरुप, वाणीचा गोड व बापाला फारच मोठें तप केले, त्याने मनःसंयम करून
आनंद देणारा असा मधुनामक पुत्र झाला. या | समाधीचा अभ्यास केला. तपश्चर्यच्या कालांत
मधला विदर्भकन्येचे ठिकाणीं मरुवसा हा पुत्र तो पणीशा नामक नदीचे स्नान, आचमन
झाला. या मरुवसाने पुरुद्दान् नांवाचा पुत्र वगरे करीत असे. त्याच्या त्या (भक्तिपुर:-
उत्पन्न केला. हा मोठा उत्तम होता. या पुरु- सर ) संततस्पशीने ती नदी प्रसन्न होऊन
हानाने आपल्या मद्रवती नामक ख्रीचे ठायीं त्याचे कल्याणाविषयीं उद्युक्त झाली; व राजांच
जो पुत्र उत्पन्न केळा त्यांचेही नांव मधुच | इष्ट कोणत्या 'रीतीनं सिद्ध करितां येशेल याचा
होते. याशिवाय पुरुद्ठानाला ऐक्ष्वाकी नांवाची विचार करीत असतां राजाला ज्य» प्रकारचा
दुसरी एक खत्री होती, तिचे ठायीं सत्त्वान | पुत पाहिजे होता त्या प्रकारचा पुत्र जिचे
नामक पुत्र झाळा, हा सत्त्वान् सवगणी । ठायीं उत्पन्न होऊं शकेल अशी एकही खरी
११९ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १७.
तिळा आढळेना. त्या वेळी तिने निश्चय केला | गाथा गातात. “ हा आहुक राजा आपले
कीं, आतां आपणच ख््नी-रूप प्रेऊन याची 'भोवतीं श्वेतवर्णाचा किंवा शुद्ध मनाचा परिवार
सहचारिणी व्हावे. असा संकल्प होतांच ती | घेऊन व ऐशीं भाते किंवा ढाली बरोबर घेऊन
अतिशय सुंदर असं रूप धारण करून कुमारी (देवांनी रासित होत्साता एखाद्या उत्साहसंपत्न
रूपाने जन्मास आली. तिने देवावृध राजाला | तरुण अश्वाप्रमाणे आहेर स्वारीला निघत
वरिळें व त्या राजाचेंही तिजवर मन गेळेंच | असतो. ” या आहुकाचे भोवतीं जी मंडळी
होते. लाकरच त्या उदार बुद्धीच्या राजाने
तिचे ठिकाणीं तेजस्वी अस्ता गभ स्थापिला.
दहाव्या माहिन्यांत ती सारिच्छेष्ठा, बभ्रुनामक
सवेगुणसंपन्न पुत्राला जन्म देती झाली. या
वंशाचे वर्णन करणारे कांहीं पुराणज्ञ महात्मे
देवावृधाचे पुढीलप्रमाणे गुण वणेन कारितांना
आम्हीं ऐकले आहे. ते म्हणत; “ देवावृध हा
तर देवांच्या तोडीचाच आहे; व त्याचा पुत्र
अभु हाही सवे मनृष्यांत श्रेष्ठ आहे. याचे
योगसामथ्ये इतके विलक्षण आहे कीं; हा
आमचे समोर आसपास किंवा दूर कोठिंही
पाहावा तरी सारखाच दिसतो. या बापलेकांनी
रणांत मारिल्यामुळें सात हजार सहासष्ट वीर
मुक्तीस गेळे आहेत. हा बशभ्रु मोठा यज्ञकतो,
दानशोण्ड, विद्वान् , ब्ह्मज्ञ, हढायुध, कौर्ति-
मान् व महातेजस्वी असून सात्वतांच्या वंशांत
महाप्रासिद्ध आहे. इत्यादि, ” या बश्रचे वि-
स्तीणे वंशांत मार्तिकावत नांवाचे सुप्रसिद्ध
भोज राजे झाले, |
सत्वताचा पुत्र जो अंधक त्याजपासून
हढाश्व राजाच्या मुलीला चार पुत्र झाले.
त्यांचीं नांवे:-<- कुकुर; भजमान, शामि व
कंबलबहिद्न, पैकीं कुकुराला धृष्णु हा पुत्र झाला.
धृष्णूपासून कपोतरोमा. त्याला पुर्ढे तैत्तिरि.
तेत्तिरीचा पुनर्वसु. पुनवसूंचा अभिजित्. अभि-
मिता आहुक हा पुत्र व आहुकी या नांवाने देवा. देवरक्षिता,
हीं नांव- सातवी सुनाम्नी,
प्रसिद्ध अर्तठेळी कन्या हीं झालीं.
छौकिकवानांत मोठीं श्रेष्ठ होतीं. यांपैकी आहु-
असते तात ज्याने यज्ञ केला नाहीं, ज्याचें
आचरण शुद्ध नाहीं, ज्याला सहसत्रवर्ष आयष्य
नाहीं, ज्याने शेकडों मद्रा ( नागे ) दान केलं
नाहीं, व ज्याला पुत्र नाहीं असा एकही
मनुष्य नसे. आहुकाच्या आज्ञेबरोबर दहा हजार
हत्ती, ज्यांना लगाम व पट्टे बांधले आहेत असे,
त्याचप्रमाणे मेधांप्रमाणें घडघडणारे, आंतून
सोन्यारुप्यानें मढाविळेळे व वर बुरखा चढवून
ध्वजा उभारलेले असे दहा सहस्र रथ, पूर्व
दिशेला जातात; व तितकेच हत्ती आणि रथ
उत्तरेच्या दिशेला थांवतात. या प्रकारची
तयारी घ्रेऊन तो आहुक राजा आसपासच्या
सवे राजांना जिंकून आपले जे जात-बंधु भोज
त्यांना घंटा बांधिळेल्या रथांत घालून मोठ्या
थाटानें मागीतून मिरवीत जात असे. अंध-
कांनी आहुकाची बहिण जी आहुकी ती
अवंति-राजाठा दिली; व स्वतः आहुकाने
काशीराजाची कन्या केली, तिचे ठिकाणी
त्याला दोन पुत झाले; त्यांची नांव: देवक
आणि उग्रसेन, हे दोघेही देवकुमारांसारखे
तेजस्वी होते. देवकाला पूर्ढे देवतुल्य चार प॒त्र
झाले, त्यांचीं नांवेः---देववान्, उपदेव, सुदेव
व देवरल्षित. यांखेरीज त्याला मुली झाल्या,
त्या सातीही त्यानें एकट्या वसुदेवालाच
दिल्या. त्यांचीं नांवे:--देवकी, शांतिदेवा, सु-
वकदेवी १ उपंदेवी व
आतां उग्रसेनाची सेततिः--उग्रुसेनाला नऊ
काला उद्देशून पुराणज्ञ लोक पुढील अर्थाची | मुलगे होते, त्यांत कंस हा वडील; त्याचे
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. ११३
खालीं न्यप्नोध, सुनामा, कंक, राजा रशाट्कू, चारुरूप व कृप्ण हे असमोजाला दिले. हे
राष्ट्रपाठ, सुतन, अनाधेष्टि व पुष्टिमान् असे राजा, हे व यांशिवाय दुसरे अनेक अंधक-
आठ. या भावांना पांचनणी बहिणी होत्या. | वंशीय राजे मीं तुला सांगितले. या अधकाच्या
त्यांची नांवं:--कंसा, केसवती, सुतन, राष्ट्रपाठी वंशाचे जो नित्य मनन करील त्याला स्वतःला
व कंका; ही फारच सुंदर होती. (हे राजा ) विपुल वंशप्राप्ति होईल.
कुकुरापासून झालेल्या उग्रसेनाच्या संततीचे क्रोष्ट्ला गांधारी व माद्री या स्रिया होत्या.
वणन हं मीं तुला सांगितळें. हे कुक्रकुलोत्पन्न ( हे मार्गे सांगितलंच आहे. ) यांतील गांधा-
राजे अमित तेजस्वी होते, यांचें वंशवणेन जो | रीला महाबलाढ्य अनमित्र नांवाचा पुत्र
कोणी ऐकेळ त्याळा विपुळ संतति होऊन झाला. माद्रीला युघाजितू आणि देवमीदुष.
त्याचा वंश ठीक चालेल. ' अनामित हा शत्रेना जिकणारा आणि स्वतः
ऱ | पराभव न पावणारा असा होता. या अनामि-
अध्याय अडतिसावा. तराळ निन्ननामक पुत्र झाला. निन्नाला प्रसेन
ली र सत्राजित् असे दोन पुत्र झाले. हे दोघेही
स्यमेतकमाणे. शत्रसेनेला जिकणारे होते. यांप्कीं प्रसेन हा
वैशंपायन सांगतात:--भजमानाला विदृ- | द्वारावतीत रहात असतां त्याला समुद्रांतून
रथ नांवाचा पुत्त झाला, हा रथींमध्ये श्रेष्ठ निघाळेला स्यमंतक नांवाचा दिव्य महामणी
होता. याला पुढे राजाधिदेव नांवाचा एक प्राप्त आला. त्याची कथा अशी:--
शूर पुत झाला. या राजाधिदेवालळा एकाहून | या प्रसेनाचा बंधु सत्राजित् याचा आणि
एक असे चढते पराक्रमी पुत्र झाले. त्यांचीं | स॒यीचा जिवश्च कंठश्च स्नेह होता. एके वेळीं
नांवे:--दत्त, अतिदत्त, शोणाश्व, श्वेतवाहन, | तो रथिश्रेष्ठ सत्राजित् रात्र सरून प्रातःकाल
शमी, दंडशमो, दंडशत्रु व शत्रुजित्, यांना ' होण्याच्या समयीं स्नान व सूर्योपस्थान कर-
श्रवणी व श्रविष्ठा अशा दोन बाहणी होत्या, ण्यासाठी रथांत बसून समुद्रतीरी आला. तेथे
शमीला प्रातिक्तत्र नामक पुत्र झाला, प्रति- सूर्योपस्थान करीत असतां भगवान् सूयेनारायण
सत्राचा स्वयंमोज, स्वयंभोजापासून हृदीक | नाक, डोळे वंगेरेंचा आकार स्पष्ट न होतां
झाला, हृदीकाचे सवेच पुत्र मोठे पराक्रमी केवळ तेजोमंडलरूपानं त्याचे पुढे येऊन
झाले, यांत कृतवर्मी हा वडीळ होता व शत- उभा राहिळा. त्याला पाहून सत्राजित्
धन्वा, हा मध्यम. या शतधन्व्याला ठेवर्षि म्हणाला, “ हे ज्योतिष्पते, तू इतका मजसन्निध
च्यवन याच्या आशीवादानें चार पुत्र झाले, येऊन मला अधिक फायदा 'तो काय? कारण,
त्यांचीं नां्वि:--मिषकू, वैतरण, सुदांत व! तू आकाशांत असतां ज्याप्रमाणे केवळ तेजो-
विदांत, यांशिवाय कामदा व कामदंतिका | मंडल्रूपांने माझ्या दृष्टीस पडतोस त्याच
अशा दोन कन्या झाल्या. कंबलबर्हि नामक रूपाने जर आतांही दृष्टीस पडणार तर मग
जो मरुत्तपुत्र सांगितला त्यात्या देववान् नामक! तुझ्ती माझी एंवढी दाटी पडून मळा विशेष
पुत्र झाला, देववानाला असमौजा, वीर आणि | लाभ कोणता?” हे त्याचे शब्द ऐकतौंच मग-
नासमोजा, ग्रांपैकी असमोजाला पुढे संतति | वान् सूयनारायणानें आपल्या कंठांतील स्यमं»
न झाल्यामुळें अंधकाने आपळे तीन पुत्र सुदष्टू, | तक नांवार्चे माणिरल्न सोडून एकीकडे पथ्वीवर
हरिवंश टन ६ ध्द डू ी क
११४
ठेविले. तो तेजस्वी मणी दर होतांच स॒याचे
नाकडोळे संत्राजिताच्या स्पष्ट दृष्टीस पड
लागले. तेव्हां त्याचे त॑ रमणीय रूप पाहून
प्रसन होऊन राजानं त्याशी घटकाभर इक-
डल्या तिकडल्या गोष्टी केल्या. मग भगवान्
सय जावयास निघाला. तेव्हां सत्राजित् त्याला
म्हणाला, “ हे भगवन्, हे प्रभो, आपण या
मगिरत्नाच्या तेजाने सवे लोकांना हा नित्य
प्रकाश देत असतां ( हे मळा आतां समजलें ).
तर एवढें रत्न आपण मला द्यावे. कारण
आपण माझे जिवश्च स्नेही म्हणवितां.” हे
एकन भास्कराने तो मणी संत्राजिताला दिला
तो गळ्यांत बांधन सताजित आपल्या राज्यांत
फिरू लागला. वेव्हां प्रत्यक्ष सयेचे धरणीवर
आला अस्ता भ्रम होऊन नगरांतले लोक त्याचे
मार्गे धांवत सटले, याप्रमार्ण नारगारेकांना थक्क
करून सोडून संत्राजित् त्या मण्यासह अंत:-
परांत गेला, अखेरीस त्यान तो मणी आपला
प्रियबधु प्रसेन याला दिला. हा मणी वृष्ण
व अंधक यांच्या प्ररी असतां नित्य सुवणे
वीत असे. हा मणी तेथ असतां पनन्य यथा-
काळ पडे; व रोगराईंची भीति मळींच नसे
असला हा मणी प्रसनापासून आपणास मिळावा
अशी श्रीकृष्णाने इच्छा केली, परंतु, तो त्यास
प्राप्त झाला नाही. प्रसेनापासूुन तो जबर्रीने
हिसकावून घ्रेण्याइतकी शाक्ते कृष्णाचे अंगांत
नव्हती असं नाहो, पण त्यांने त्या उपायानं
हरण केळे नाहीं.
पुढे एकदां तो प्रसेन त्या त्यमंतकमण्य,न॑
आपले शरीर मित करून मगयेला गेढा, व
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय २८.
(जांबवान् ) त्यावर तटन पडला, व त्या
(सहाला मारून व त्याचे ते मणिरत्न घेऊन
आपल्या गुहेत शिरला. (या प्रकारें प्रसेनाचा
वध होऊन मणी अस्वलाच्या ग्हेत जाऊन
पडला. परंतु) पूर्वी कृष्णाने प्रसेनापासून तो
मणी आपणास मिळावा अशी इच्छा केली
असल्यामुळं वृष्णि व अंधक कुळांतील मंडळी
या प्रसेनाला कृष्णानेंच मारिळं अशी शका
घ्रेऊं लागळे,. तो आरोप जेव्हां धमात्मा श्री-
कृष्ण याचे कानीं आला, तेव्हां त्याने चक-
चकीत सांगितळें कीं, मी वर हे कमे केले
नाहींच व शिवाय हा मणी मी असेल तेथून
मिळवन आणन देतो. अशी प्रतिज्ञा करून
प्रसेन ज्या अरण्यांत शिकारीला गेला होता
त्या अरण्यांत बरोबर कांहीं विश्वासू नोकर
घेऊन कृष्ण गेला. तेथें त्यांच्या साहाय्याने
प्रभनाच्या पावलांचा माग काढीत गिशिश्रेष्ठ
त्रक्षवानू आगि विंध्य हे त्याने पाल्थे घातले
अखेर तो थकन गेला, इतक्यांत प्रसेन व प्रसेनाचा
घोडा हे दोत्रेही मरून पडलेले त्याला आढळले
परंतु, स्यमंतकमणी तेथें दृष्टीस पडेना, पुढं
प.हातां पाहातां प्रसेनापासन थोड्याशाच अंतरा-
वर अस्वलानं मारून टकिलेला सिंहही दृष्टीत
पडला. सिंहाला अस्वलानेच मारिले, ही गोष्ट
अस्वलाची जीं धुळींत पदचिन्हे उमटली होतीं
त्यावरून ध्यानांत आली. मग त्या पावलांचा
माग धरीत धरीत; तो अस्वल धांवत धांवत
ज्या मागीन गेळा होता, त्या मागोने श्रीकृष्ण
त्या अस्वलाच्या गंडेच्या तोंडाशीं पोंचला. तो
त्या अस्वलाच्या त्या विशाल पव एका
राना,
रण पावला. पुर्ढ त माणरत्नं घेउन तो सिंह. ही स्त्री म्हणजे त्या जांबवान् अस्वलाच्या
ळत असतां एक अलाढ्य अस्वलांचा राजा
ह यशॅबऑऑशऑंऑश्जाआा्कधाधािशआिखाथाााााकािििशाशबुबाबाश॒॒ुब॒॒॒॒॒ब॒बारआ्खग्खम.माहज वय हहला
ल डत
१ चोसष्ट हजार ताळे, असे याच मान अन्यत्र दिलें
हहे (भा १० स्क० अ० ५६, कझाक ११०)
काका &कल्क्क्क्कााा्ा्ाल्््यातिव्लि क
१ मारबाड ब कच्छ्भूजकडीळ वालुकाप्रंद्शात पाव
लांचा. माग काढणारे मोठे तरबेज लोळू. अजूनही आदत
व त्यांस “ पगी ?* असें र्हणतात,
१ हरिवंशपवे. ]
हरिवंश.
११५६
मळाला खेळविणारी दाई होय. ती दाह तो | अत्यंत शोभेने यक्त अशा स्थितींत द्वारकेत
स्यमंतक मणी त्या मलापुढ खेळण्याकरितां | शिरला
ठेवन त्याला म्हणाली, ': बाळ, रडं नको. हा
मणी घे. हा तुझाच आहे. कारण, हा मणी
ज्याजवळ होता, त्या प्रसेनाला सिंहानं मारिले
व त्या सिंहाला तुझा बाप जो जांबवान त्याने
मारून हा जिकन आगिला आहे. यासाठीं
माजे शहाणे जाळा, तं र्ड नको."
दाईचे हे बोलणं भ्रीकृप्णाच्या कानीं अत्यंत
स्पष्ट रीतीने पडळ, (ते ऐकन आपण केढेला
तके खरा अशी त्याची खात्री झाढी. ) मग
बलरामासह आपल्या बरोबरच्या सवे यादवांस
गुहेच्या बाहेरच ठेवन शाड्गघनुष्य धारण
करणारा भगवान् कृष्ण त्या मण्याच्या उनेडानें
त्या अस्वलाच्या ग्हेत शिरला; तेथे जांबवान्
त्याच्या दष्टीस पडला. मग त्या बिळांत
एकवीस दिवसपर्यंत वासदेवाचे व जांबवताचे
बाहुयुद्ध झाळे, श्रीकृष्ण बहुत दिवस जेव्हां
बिळांतन परतेना त्या वेळीं बलराम व इतर
यादव हे कृष्ण बहुधा मारला गेला असावा
असा तके करून द्वारकेला परत आले, व तेथ
कृष्ण मेळा, अशी बातमी त्यांनीं दिली.
इकडे कृष्णाने त्या महाबलाढ्यही जांब
वंताला जेव्हां हार खावयास लाविलें, तेव्हां
त्या जांबवतानंच प्रसन्न होऊन आपल्या मतीने
आपली जांबवती नामक संदर कन्या श्री
कृष्णाला अपेण केली; त्याशिवाय, श्रीकृष्णाने
आपणावर आलेला आळ दर होऊन आपले
वतेनाची साफी व्हावी म्हणन तो स्यमंतक
मणीही त्याजपासन घेतला, मग त्या जांब-
वानाळा चार समजतीच्या गोष्टी सांगन व
आपण केलेल्या युद्धाबद्ददचा खेद दूर करून
श्रीकृष्ण त्याच्या ग्हंतन बाहेर पडला, व
-णा पाया पणीणिकॅकणिणागीणाणाणणणा
हणण णणणकीकलाीणणी
१ कांहीं छिकाणीं ही मदत अठ्ठावीस दिवसांची
आहे,
याप्रमाणें हरवलेला स्यमंतक-मणी
संपादन करून व आपलें वतन मळापासनच
चोख होत अशी सवाची खात्री पटवन श्री-
कृष्णाने सवे सात्वत मंडळींची सभा भरवन
तींत तो स्यमंतक मणी उघड रीतीने सत्रा-
जिताळा अर्पण केला. एतावता, शत्रुमदेक
श्रीकूष्णाने आपल्यावर खोटाच आळ आला
असतांही ( आळ घेणारांना शिव्या देत न
बसतां ) स्यमंतक मशी ( म्हणजे मुद्देमाल )
हडकन आणन आपले वतेनाची सफाडे केटी
सत्रामिताला दहा बायका होत्या, त्यां
पासन शभर मलगे झाले होते. या राभरांपकी
तिथे फार प्रसिद्ध होते. यांतील उ्थष्ठाचे नांव
भंगकार असं होते. दुसऱ्याचे वातर्पाते; ह
वीर होता. तिसऱ्याचे नांव वियत्स्नात. या
तीन पुत्रांप्रमाणेंच सत्रानिताळा सवेत्र प्रख्यात
अशा तीन कन्या होत्या. त्यांची नांव: सत्यभामा;
ही सवे स्त्रियांत वरिष्ठ होती. दुसरी ब्रतिनी;
हिचे त्रतपालन मोठं कडक असे; व तिसरी
प्रस्वापिनी, यांपेकीं सत्यभामा त्याने श्रीक-
ष्णाला दिली. भंगकाराला दोन पुत्र होते,
त्यांची नाव:-समाक्ष आणि नारेय. हे दोघेही
ओठे गणी निघाले असन शिवाय सद्वतेन व
रूपसंपत्ति यांविषयी त्यांचा लौकिक अस्ते
मार्ग क्रोष्ट्ची जी कनिष्ठ खत्री माठ्री म्हणून
सांगितली तिचा पुत्र जो यघाजित् त्याला
वृष्णि नांवाचा पुत्र होता. या वृष्णीळा श्वफल्क
आणि चित्रक असे दोन पुत्र होते. यांपकी
श्वफल्काला, जिच्याबद्दल तिचा पिता प्रतिदिनी
गोदान करीत असल्यामळे जिला गांदिनी अर्स
नांव पडळ होते, ती काशीराजाची कन्या भायो
१ काहीं ठिकाणी “ भायोःताः ?' असा पाठ आई,
त्याचा अथ त्या तिधीही बहिणी दिल्या असा होतो. तर
सत्यभामाच प्रसिद्ध आहे,
११९ श्रीमन्महाभारत. [ भध्याय २९.
मिळाली होती. या गांदिनीचे ठिकाणीं अक्रूर | मागणी घातली होती व त्या वेळेपासूनच सत्य-
हा जन्मला. हा अक्रूर मोठा बलाढ्य, भाग्य- | भामेबरोबरच स्वणीदिक विणारा तो स्यमंतक
वानू, यज्ञकतो व विपुल दक्षणा देणारा असा | मणी आपणास मिळावा असा त्याचा हेतु होता.
होता. या अक्रूराशिवाय उपासांग, मंगु, मदूर, ( परंतु सत्यभामा जेव्हां श्रीकृष्णाला मिळाली
अरिमेजय, गिरिरि तेव्हां तो तिजबद्दह निराश झाला. तथापि,
गिरिक्षिप, उपेक्ष, शत्रहा, अरि
मदेन, धर्भभत्, यतिधमा, ग्रथ, भोज, अंधक, स्यमंतक मिळविण्याची मात्र त्याने शतधन्वा
सुबाहु व प्रतिबाहु हे पुत्र; व सुंदरी नांवाची
रूपवती कन्या. इतकीं अपत्ये श्वफल्काला
होतीं. यांतील रूपयोवनसंपन्न व प्रागिमात्राचे
मनोहरण करणारी जी संदर कन्या संदरी ही
नामक एका यादवाचे द्वार॑ खटपट चालविली. )
त्यामळे शतधन्वानामक बलाढय यादवाने रात्रीं
सत्राजितावर छापा घालून त्याला ठार मारून
तो मणि हिरावन आणिला आणि अक्रराला
विश्रताश्वाची पट्टराशी झाली. अक्रराला उग्र- दिला. त्या वेळीं, हे राजा, अक्ररान शतघन्व्या-
सेनी नामक स्त्रीचे ठिकाणीं सदेव व उपदेव पासन ते रत्न घेऊन करार केला कीं, हे रत्न
या नांवांचे देवतुल्य तेजस्वी दोन पुत्र झाले. माझे ( अक्रराचे ) हातीं लागळें आहे असे तू
श्वफल्काचा भाऊ जो चित्रक सांगितला त्याळा कोणास सांग नका. कृष्ण कदाचित् तुझा
प्रथु, विपथु, अश्वग्नीव, अश्वबाहु, सुपा्थ्वक,
गवेषण, अरिष्टनेमी, अश्व, स॒धर्मा, धमेभत;
पाठलाग करूं लागढाच तर आम्ही सवे यादव
तझ्या पाठोपाठ उभे आहां, असे समज. कारण,
सुबाहु व बहुबाहु, इतके पुत्र व श्रविष्ठा व| आजकाल उभी द्वारका नगरी माझ्या अध्यो
श्रवणा या दोन मली होत्या
हे राजा; या अध्यायांत सांगितलेलं श्रीकू
वचनांत आहे, ही गोष्ट निखालस आहे. आपला
बाप सत्राजित् मारिळेला पाहून यशस्विनी
ध्णावरील मिथ्या आरोपाचे वृत्त जो कोणी सत्यभामा अत्यंत दुःखी झाली, व त्या दुःखा-
समजन घेडेळ, त्यावर खोटे आळ कषघींही वेगानें रथांत बसन हस्तिपुराला गेली. तेथ तिने
येणार नाहींत
अध्याय एकुणचाळिसावा.
| अकूरउत्त,
वैशंपायन सांगतात:--क्ृष्णांनीं जो स्यमं-
तक मणी सत्राजिताचे स्वाधीन केळा म्हणन
सांगितळे तो पुनः अक्रराने शतधन्वा नामक
यादवाचे द्वार हस्तगत करून घेतळा. याचे
कारण अस्त कीं, अक्रराने संदर सत्यभामा
आपणास मिळावी म्हणन ' सत्रानिताजवळ
१ हा युधाजिताचा वश याच ग्रंथात पूर्वी सर्व दिला
असून पन्हा विस्ताराने पनरुक्ति करण्याचें प्रयोजन अंथ
कारास ठाऊक
तं भोजंकुलोत्पन्न शतधन्व्याचें दुष्कर्म आपला
पाते श्रीकृष्ण याचे कानीं. घातलं; आपण
दु:खाने विव्हठ होत्साती अश्र ढाळीत पतीच्या
पाथ्वभागी उभी राहिली. त्या वेळी दर्योधनाने
कपटानं लाक्षागृहांत जाळलेल्या पांडव-बंधूना
स्वतः निवापांजली देऊन व त्यांची बाकीची
ओध्वेदेहिक क्रिया करण्याकडे सात्यकीची
योजना करून श्रीकृष्ण लगबगीने द्वारकेस गेला.
द्वारकेत येतांच मधुदेत्याहा मारणारा
श्रीकृष्ण आपला वडील बंधु जो हळ्धर
बलराम त्याला म्हणाढा, “ प्रसेनाला सिंहाने
मारिळें व सत्राजिताठा शतधळूयाने मारिळ॑
अशा स्थितीत स्यमंतक मी सत्राजिताला दिला
ना*प्णापीणापी)ीप गा. "वलन
१ भोजकुल हें यादत कुलांतील एक पोटकुल होय
१ हरिवंशपवे. ]
हरिवंश.
११७
असल्यामुळें त्यावर माझी मालकी उघडच
आहे. याकारेतां हे महाबाहो, आपण सत्वर
रथांत बसून व त्या बलाढ्य भोजाला ठार
करून मणी आपलासा केला पाहिजे.” ( असं
बोलून कृष्ण व बलराम यांनीं शतधल्याला
गांठ, ) नेतर हृदीकाचा पुत्र तो शतधन्वा
भोज याचे व श्रीकृष्णार्चे तुंबळ यद्ध जपलं
त्या वेळीं आपणास संकेताप्रमाणे अक्रर
साह्याथे येईेळ या आशेने शतधन्वा चोहोकडे
अक्रूराला पाहूं लागळा, परंतु, अक्र्राने जेव्हां
पाहिलं कीं, शतधन्व्याची आणि कृष्णाची
झोंबी केवळ निकराची चालली आहे, तेव्हां
अक्र्राचे अंगांत साह्याचें सामथ्ये असतोंही
त्याने कपट केळे, व त्याला साहाय्य दिलं नाही
आपणास कोणी साहाय्यकतो नाहीं असे शत-
धन्न्याला आढळतांच भयाने गांगरून जाऊन
त्यानं पळून जाण्याचा निश्चय केला. त्या वेळी
त्या शतधन्न्याजवळ विज्ञातह्ृद्या नांवाची एक
अति चलाख घोडी होती. ही रोज शांभर
योजने चालत असे; व हिच्या साह्यानेच
शतधन्वा श्रीकूप्णाशीं लढत होता. तिजवर
बसून त्यानं पळ काढिळा तो एका दमांत शंभर
योजने रस्ता टाकून गेला. इतकी मजल
मारिल्यावर ती घोडी आतिवेगामळे फारच
थकून गेली. शिवाय रामकृष्णांचा रथ पाठो-
पाठ चढ करून येत आहे असं शतधन्व्याला
दिसले, तेव्हां त्याने ती घोडी तेथेंच सोडली
थोडक्यांतच अतिश्रमान व दुःखाने त्या घोडीचे
प्राण स्वगेस्थ झाले, ती गोष्ट पाहून कृष्ण बल-
रामाला म्हणाला कीं, हे महाबाहो, आतां
आपला रथ येथेंच थांबवा. कारण, शतध-
न्स्याच्या धोडीचे बहुतेक बारा वाजले असं
माझ्या ठक्षांत येत आहे, याकरितां आतां
रथाचे कांहीं, कारण नाहीं. मी आतां पायीं
पार्यीच चाढत जाऊन तो स्यमंतक मणी
ता. अस म्हणून श्रीकृष्ण
पार्यींच शतधन्व्याचा पाठलाग १.रूं लागला; व
जातां जातां अखेर मिथिला नगरीच्या समीप-
भागीं त्या अस्त्रनिपुण कृष्णाने शतधन्व्याला
गांठून ठार केले. परंतू, त्या महाबल भोजाला
मारून फायदा कांहींच झाला नाहीं. कारण, मणी
त्याजपाशीं आढळला नाहीं. तेथन कृष्ण परत
येतांच बलरामाने ' मणी कोर्ठ आहे तो दे!
म्हणन म्हटलें, त्यावर कृष्णाने उत्तर के कीं
मणी नाहीं. त॑ ऐकतांच दादांच॑मार्थ फिरलं
व * धिःकार असो,धिःकार असो ! ' असे वारंवार
म्हणं लागले. शवटीं ते म्हणाले, ' तं भाऊ
आहेस. एवढ्याच खातर गय केली आहे
असो; देव तुर्झे कल्याण करो. मी आतां
चाललो. मला त्या ह्वारकेखे कारण नाहीं;
तुझेही नाही. आणि यादवांचेही नाहीं.' असे
सांगन बलराम निघाला तो मिथिला नगरीप्त
गेला. तेथ मिथिलेश्वराने त्या शत्रमदेन रामाची
अनेक इष्ट उपहार देऊन पजा केली
या समारासच बद्धिमंतांत श्रेष्ठ जो अक्रर याने
नानातऱ्हेचे सवे कांहीं मनसोक्त क्रतु केळे; आणि
साठ वर्षेपर्यंत त्याने हं यज्ञसत चाल ठेवन
त्यांत शेलकीं शेलकीं रत्नं, नानातर््हेची द्रब्यं
विपुल अन्नशांति, प्रचर दक्षणा व सवे तऱ्हेची
इच्छित दानं चाल ठेविली होती. हे यज्ञ इतके
प्रसिद्ध झाले कीं, त्यांचे अक्ररयज्ञ असे स्वतंत्र
नांवच पडलें. हे यज्ञ करण्यांत अक्रराची मोठी
चतुराई होती. कारण, त्याजपाशीं स्यमंतक
मणी होता, तो हिरावन घेण्यासाठीं कोणी पर-
चक्र येईल, या भयास्तव त्यानं ह॑ यज्ञदीक्ष-
रूपी कवच धारण केल; व या योगारनं त्यान
स्वतःचा बचाव केला; व स्यमंतक मण्यापासन
आयतीच प्राप्त होणारी विपुल संपत्ति यज्ञ
१यशदीक्षा घेतल्यावर घे म्हटल्या कोणी यद्धाथे भाव्हान
करीत नाहीं, असा राजभमे आहे
हिसकावून आणिता
११८
निमित्ताने लोकांस वांटन स्वतःचे कल्याण व
लोकांचेंही आराधन केलें
असो; बलराम दादा रुसून मिथिलेला गेले
हे सांगितळंच आहे. ते तेथे असतां राजा
दुर्योधन त्यांजकडे गेला, व त्यांजपासून त्यानें
गदायद्धाचं अलोकिक कोराल्य संपादिठे. ( ही
बातमी द्वारकेत येतांच ) वृष्णि व अंधक
कुलांतील महारथी व स्वतः महात्मा कृष्ण
यांनीं दादांची समजत घालन त्यांस द्वारव,
परत आणिले; तेव्हांच अंथश्क मंडळीबरोबर
अक्रूर द्वारकेतून निघून गेला. वास्तविक पाहातां
युद्धांत महापराक्रमी अशा सत्राजिताला म्हणजे
कृष्णाच्या प्रत्यक्ष सासर््याला ( स्यमंतक
मण्याप्ताठी ) अक्रराने मारिले होतं (त्या
अर्थी कृष्णाने त्याचे पारिपत्य करणं न्याय्य
होतं ). परंतु, आपले स्वजातींत दुफळी उत्पन्न
न व्हावी म्हणन त्याने त्याची उपेक्षा केली
अक्रूर द्वारकंतून गेल्यावर असा चमत्कार
झाळा कीं, इंद्र तेथे पर्जन्य पाडीना व त्या-
मळें अनावष्ठि होऊन अन्नावांचन सवे राज्य
रोडळें. त पाहून कुकु आणि अंधक या
मंडळींनी जाऊन अक्रराची समजत घालन
त्याला पुन्हा द्वारकेस आणिले. तो दानशूर
अक्रर द्वारकेत येतांच त्या समद्रतीरच्या
प्रांतांत इंद्रार्न पमेन्याची रेळचेल करून सोडिली
अक्र हा मोठा बुद्धिमान होता, हे मार्ग
सांगितलेंच आहे. त्यानं ह्वारकंत आल्यावर
कृष्णाचा रोप घालविण्यासाठी अशी खबी
केली की, आपली सशील बहिणच कृष्णाला
देऊन टाकिली. कृष्णही कांहीं कमी बद्धिमान्
नव्हता; त्यानं अक्रराच्या दानधर्मावरून व
इतर थाटावरून अक्रराजवळच स्यमंतक
असला पाहिजे असे ताडिले; आणि अक्रर
एकदां सर्भेत आहे अस पाहून त्याला म्हटले
:: महाराज, ते स्यमंतक मणिरत्न निःसंशय
श्रीमन्महामारत.
[ अध्याय ४०,
लवडा कणा तन मका कळ क का णामलण लकवा याक सम ाळडडयाया यच पडलाय
आपले हातीं लांगळे आहे; तरी त॑ माझं मला
परत करा. आपण संभावित आहां; याकरितां
मजपाशीं हलकटपणा करूं नका. या रत्ना-
प्रीत्यथे आपल्यावर माझा रोष होऊन आज
साठ वर्षे लोटलीं; व इतकया दीघेकालांत तो
अनेक वेळां धुमधुमसून अतिशय वाढला आहे
कारितां हे ध्यानांत धरून काय करणे ते
करा.” कृष्णाचे त॑नरमगरम वचन ऐकन
त्या शहाण्या अक्ररानें आपणास तो मणी परत
करण्यांत कोणताही क्लेश वाटत नाहीं, असे
दाखवन सवे सात्वतांच्या सर्भेत तो स्यमंतक
कृष्णाच्या हवाली केला. शत्रढा नरम
आणणाऱ्या कृष्णाने अक्ररानं आढेवेढे न घेतां
आपला मणी परत केला, हे पाहन आपली
प्रसनता दाखवन तो मणी पुनरापे आपण
होऊनच अक्रराला दिला. कृष्णाच्या हातन
आपणास ते मणिरत्न राजरोस मिळाले अस्ते
पाहातांच त्या गांदिनीच्या पुत्राने म्हणजे
अक्रूरानं उघडपणे ते आपल्या गळ्यांत छट
काविलें. तेव्हां त्या मण्याच्या तेजानं तो सया
सारखा शोभ लागला
जो कोणी शुचिभेत होऊन एकाग्र चित्ताने
हे स्यमंतकोपाख्यान नित्य श्रवण करील तो
सवे प्रकारच्या सुखांचा फलभोक्ता होईल.
शिवाय, हे राजा; अशा मनुप्याची कीर्त निः-
संशय त्रह्मलोकापर्यंत जाहल. हें मी तुला
कांहीं तरी सांगत नाहीं.
५५५” ५ ८१५-५१-८*%/" “५४ -/१% १
अध्याय चाळिसावा.
वराहोत्पत्तिवणेन,
[ स्यमंतक मण्याचे आख्यान ऐकत असतां
अक्रराने वास्ताविेक अक्षम्य अपराध केला
असन व श्रीकृष्ण परमात्मा त्यत्चे पारिपत्य
करण्यास समथे असनही लोकांस त्रास न
१ हरिवंशपवे. ]
हरिश.
११९
व्हावा, ज्ञातींत विरोध न वाढावा, इत्यादि संवित असा पवित्र स्वर्गलोक सोडून या मत्यु
उंची गोष्टी मनांत आणन परमात्म्याने त्याला
क्षमा केली. इतकंच नाहीं, तर तो अमल्य
मणी पुन्हा अक्रराला स्वहस्त॑अपेण केला
इत्यादि गोष्टी ऐकन जनमेजयाला परमात्म्याच्या
क्षमा, आओदाये वगरे अनेक गणांबद्दल प्रबल
भक्ति उत्पन्न होऊन अशा परमात्म्याचे
चारेत्र अधिकच ऐकार्व अशी बाद्धे होऊन
त्याने वेशपायनास प्रश्न केला. ]
जनमेजय विचारितो:---हे वैशेपायना,
अभित तेजस्वी जो परमात्मा विष्णु याचे
पुराण अवतारांच्या कथा थोर थोर ज्ञात्यांच्या
तोंडून ऐकत असतां त्या अवतारांत वाराह
म्हणन एक अवतार होता एवढ आम्ही
ऐकिले. परंतु, या यज्ञवराहाचे चरित्र, त्याचा
विधि, त्याचा विस्तर, त्याचं कम, त्याचे गण,
त्याचा देशकाल, त्याचा अधिकार व त्याचें
मनीषित हीं मला कांहीं समजत नाहींत. त्या
वराहाचे अंतःस्वरूप काय, बाह्याकार कसा,
त्याची देवता कोणती, त्याची इतिकतेन्यता
काय, त्याचे सामथ्ये कोणते व त्यांने पवी
काय काय केळं, ते मला माहीत नाहीं. पर्वी
कृष्णद्वेपायनानं यज्ञासाठी मोठमोठे बह्मण
जमले असतां त्यांच्या समक्ष या महावराहाचे
चरित्र सांगितलं होते. तर, हे वेशंपायना,
लोकीं येऊन वसदेवाच्या कलांत जन्म घेऊन
वासदेव संज्ञा पावला, हं सव कां १ त्याच-
प्रमाणं या सवे सृष्टीचा उगम, देव व मनष्य
यांचा नायक आणि सर्वव्यापी असा परमात्मा
आपल्या दिव्य आत्म्याला मनुप्यदेहाशीं कां
संयुक्त करिता झाला? जो श्रेष्ठ चक्रधर हे
मनुष्यांचें संसारचक्र निदोषपणें स्वतः चाल-
वितो त्याला त्याच चक्रांत येऊन पडण्याची
बुद्धि कशी झाली? जो देव विष्णु स्वगात
राहून जगतांतीळ सवे लोकांचें गोपन म्हणजे
रक्षण कारितो तो या मलोकीं येऊन स्वतःच
गोपत्व धारेता कां झाला? जो भतात्मा या
पंचमहाभतांचा कतो व धारणकतो असन
ज्याचे उदरांत श्री नांदते असा तो या भमी-
वर फिरणाऱ्या यःकाश्वित ख्रीच्या गर्भात
कसा मावला? ज्याने देवमंडळीच्या इच्छे-
वरून ( वामनावतारीं ) तीन पावलांनी तिन्ही
लोक जिंकून क्रमाने स्वरगे, मृत्यु व अधोलोक
यांची प्राप्ति करून देणारे जे धर्म, अथे व
कामरूपी तीन पुरुषाथे त्यांचे मागे कायम
केले; जो प्रलयकाठी स्वतः जलरूप धारण
करून आणि हं सवे पंचमतात्मक जगत
सकारण गट्ट करून या सवे लोकांना त्यांतील
जडचेतन अंशासह एकचएक जलनिर्भाचे रूप
भगवान् नारायणाने हे वराहरूप कोणत्या देऊन टाकितो; जो त्वतः फार जनाट असून
कारणाने घेतलें व ही ममी समद्रांत निमम्न
झाली अस्ततां आपल्या दाढेने॑ वर कशी
काढिली, इत्यादि त्या बुद्धिवान् व अरिमर्दैन
ज्याने पुरातन कालीं वराहरूप धरून आपल्या
देताम्रानें या वसुघेला समुद्रातून वर काढिले
ज्या अविनाशी सरस्रेष्ठाने पर्वी इंद्राखातर सवे
श्रीकृष्णाची अशेष कर्मे यथाक्रम साविस्तर असुरांना जिंकून हे त्रेळोक्य देवांना अपण
ऐकण्याची माझी इच्छा आहे. त्याचप्रमाणे केले; ज्याने पर्वी सिंहाचे रूप घेऊन व पुन्हा
त्याचीं इतर अवतारांतील चरित्रे व त्याची त्यांत नर ब सिंह अशी द्विधा करून नरसिह-
मूठ प्रकृति यांचेही क्णैन आपण सांगावे. तो रूपाने हिरण्यकश्चिपु नांवाचा महाबलाढ्य
देवशत्रूंचा धात करणारा बुद्धिमान मगवान् 'देत्य मारिला; जो सर्व शक्तिमान् परमात्मा
विष्णु देवगणांनीं व्याप्त व पण्यवान् लोकांनी पूर्वी प्रल्यकाटी संवर्तक नांवाचे वडवाम्नीचे
१२० श्रीमर्महामारत. [ अध्याय ४०.
रूप घेऊन पाताल-समद्रांतील सवे जळ हवि । हव्यकव्य करणारे द्विज निर्माण केले, व
म्हणन पान कारिता झाला; हे ब्रह्मन , ज्याला यज्ञसमयी मंत्रविधिपवेक देवांना हव्य भाग
युगायुगाचे ठायी अनंत मस्तकांचा, अनंत | घेण्याचा अधिकार दिला; व पितरांना कव्यांच
नेत्रांचा व अनेक चरणांचा देव असे म्हणत | भार्गादार केळे; त्याचप्रमाणे ज्यार्ने यप,
आले; सवे स्थावरजंगम सृष्टि नष्ट होऊन | सामिधा, खरच, सोम, पव्त्रि असे पारिधी,
व तिचे ठिकाणीं एकच एक जलसमद्र होऊन | इत्यादि यज्ञीय द्रव्ये निमोण केलीं. त्याच-
राहिला असतां जो त्यांत शयन कारतो व प्रमाणे अभि व तत्स्थापनार्थ भिन्न स्थाने निमोण
अशा वेळीं ज्याच्या मंथनदंडतुल्य नाभि- | करून सदस्य, यजमान, मेध्यप्रश्ति उत्तम
नालांतन ब्रह्मदेवाचे वसतिस्थान जे कमल ते उत्तम क्रत॒ निमाण केले; ज्याने बह्म-
निमीण झालें; ज्याने तारकासराशीं यद्ध देवाने घातटेल्या प्रवृत्तीप्रमाणे यज्ञाचे निर-
करीत असतां सवे-देवमय व सवेशस्त्रमय असें | निराळे विभाग लोकांमध्ये चाल करून आप
आपलं शरीर करून सवे देत्य मारिले; ज्याने
गरुडावर बसन मस्तींत आलेला कालनेमी
देय लोळविला; मय नामक देत्य मिंकिला
व तारक नामक महासर मारिला; ज्यापासन
अमत उत्पन्न झाले, असल्या क्षीरसमद्राच्या
उत्तर तीरासमीप जो योगमायेचा आश्रय
करून शाश्वत योगाम्यासांत पडन राहिला
आहे; ज्या दिव्य पुराण पुरुषाला अत्यंत तप:-
संचयाच्या प्रभावाने देवमाता आदिति ही
वामनरूपाने गीत धारेती झाली व गभीतन
बाहेर पडतांच ज्याने देत्य मंडळीने कांडने
टाकिलेल्या इंद्राचे मनोरथ पणे करून त्याचा
संतोष केला; तसेंच ज्याने तीन लोकांत तीन
पाउले देऊन सवे देत्यांना जळांत ठपन बसा-
वयास लाविले, व स्वगीतीळ देवांस पन्हा नि
भेयपणे क्रीडादिक करण्यास ळाविलं; आणि
इंब्राला देवांच्या राज्यावर बसविले, ज्याने
यज्ञासंबंधीं पात्रे, दशषणा, .दीक्षा, चमस, उटू-
खल, वेदी, कुश, खव, प्रोक्षणी, धुवा, अव-
भ्रथाचे साहित्य, ततच आहवनीय अशनि
गाहेपत्याम्रि तत्सनधीं अधि व अन्वाहाये कर्मे
सामथ्ये प्रकट केले; ज्याने क्षण, लव; काष्टा,
कला, प्रातः, मध्याह्य व सायं हे तीन
काळ, व मुहते, तिथी, मास, पक्ष, संवत्सर,
क्रत याप्रमाणें कालभाग निमाण करून,
नित्य, नैमित्तिक व काम्य या त्रिविध कमी
कडे या कालविभागाचा उपयोग कप्तकसा
करावयाचा याबद्दल श्रति, स्माति व शिष्टाचार
या प्रकारचीं तीन प्रमाणे ठरवन दिलीं, त्याच-
प्रमाणे ज्याने स्थावरजंगमात्मक क्षेत्रे म्हणजे
शरीरें निमाण करून त्यांचे ठिकाणीं आयुप्य
म्हणथे कालमर्यादा, वाद्धे ( म्हणजे लहानाचे
मोठें होणें किंवा एकाचे अनेक होणं ), द्विपाद,
चतुष्पाद इत्यादि लक्षणभेद व सोंदरयोदि धमे
नेमाण केले; त्याचप्रमाणे ज्याने बाह्मण,
क्षत्रिय व वैश्य असे यज्ञोपयोगी तीन वणे
स्वगे, मत्यु व पाताळ हे तीन लोक; कक!
यजः , साम हे तीन वेद; द्षिण, आहवनीय;
गाहेपत्य हे तीन अम्नि; मत, भविष्य व वते
मान हे तीन काल; सात्विक, राजस, तामस
हीं तीन कर्मे; पुत्रेपणा, वित्तिपणा व ठोकेषणा
या प्रकारचीं तीन व्यसने; सत्व, रज व तम
त्याचप्रमार्ण तीन तऱ्हेच्या सुधा केल्या; ज्याने हे तीन गण. व भः, मुवर व स्वर् हे तीन लोक;
न
__ १ दाक्षिणाभीवर जह्मचाने शिजविठेला चरु. दा
कृत्विजाला दक्षिणणबर्जी याकया'चा असतो.
१ इदं शरीरं कोतेय । क्षेत्रमियमभिभीहते ॥
भ> ग्री० अ० १३, छो० १.
१ हरिवंशपव ] हरिवंश. १२१
इत्यादि अनेक गोष्टी ज्याने आपल्या अपार जो मनप्यांचे मन, तपम्व्यांचं तप, नयशीलांचा
सामथ्याने सृष्टीच्या आरंभी निमाण केल्या; | विनय, तेजस्व्यांचे तेज, सवे सृष्ट पदार्थाचा
जो सवे भतांचा व गणांचा ख्रष्टा असन स्वतःही खष्टा व सवे लोकांचा आदिकारण; जो देह-
जो भतात्मक व गणात्मक आहे; जो जीवांना धारकांचा देह, गतिमेतांची गति, जा आकाशांत
जन्ममत्यच्या रूपाने ब्रह्मांडांत सवंत्र फिरवितो, निमोण आळेला वाय, व वायने चेतन होणारा
व जो जीवरूप असतां इंद्रिय व विषय यांच्या हतारान; असि हा देवांचा प्राण, व मधसदन
संयोगाने प्राप्त होणाऱ्या सखांत रमतो; नारायण त्या अस्नीचाही प्राण; जटराश़ीच्या
जो सवेनियामक आहे, ज्याचे पदाचा मागे सामथ्याने अन्नाचा परिपाक होऊन अन्नरम
थमिष्ठांना सदा खला आहे, परंत, पाप्यांना उत्पन्न होतो, मग त्या अन्नरसापासन रक्त
मात्र जेथें रीघ नाहीं; ब्राह्मणादि चतवण ज्या- जनते; रक्तापासन मांस. मांसापासन मेद
पासन आले; होता, उद्गाता इत्यादि चर्तविंभ मेदापासन अस्थि, अस्थीपासन मज्ञा, मज्जे-
क्रत्विजांचा जो रक्षणकर्ता; जो चतविंध पासन शक्र, व शक्रापासन गभसंभव ही सवे
वेयेचा ( आन्वीक्षिकी इ० ) ज्ञाता, व त्रह्म- परंपरा एका रमव्यापारापासन निमाण होते
चयोदि चार आश्रमांचा आधार; दशदिशा! आतां हा जो गभरूप पिण्ड याला हेतभत ज
ज्याच्या उदरांत राहातात, असा जो आकाश- रेत तो उदकाचा भाग आहे; व हा शभ्रवणे
रूप; त्याचप्रमाणे जो वायुरूप, जल्रूप, व असल्यामुळें सोमरूप आहे. पुढें जठरासीच्या
अभि, चेद्र व स्य इत्यादि ज्योतिरूप; जो योगाने उत्पन्न होणारा जो ऊप्मा हा अस्नि-
निर्विकल्प, जो चक्षःम्वरूप, जो रात्रिरूप स्वरूप होय. त्याचप्रमाणे पुरुपाचे शक्र ह
अंधकाराचा नाशकतो, जो मव ज्योतींतील सोमरूप आहे, व स्त्रीचे आतव हं असतिरूप
श्रेष्ट ज्याते व सव तपाताल श्रष्ठ तप असं आहे. एतावता शक्र व आतव ह दान्हाहा
श्रतींत म्हटळ आहे; सवात्मरूपान ज्याला पर, भाग रसरूप असन चद्रव आद्नि ह त्यांच
म्हणतात; विराटरूपान ज्याला अपर म्हणतात, पोषक आहेत. कफापासून शुक्र होतं, पित्ता-
ज्याळा आंत्मरूपाने परात्परही म्हणतात; ! पासून शोणित होतं, हृदयांत कफ असतो व
ज्याच्या नारायण स्वरूपांत सवे वेद, सर्वे नाभीचे ठिकाणीं पित्त अस्ते; देहामध्ये हृदय
क्रिया व सवे थम हे राहातात; सत्य, तप राहाते, तेच मनाचेही स्थान होय. मन हाच
व गति आणि मोक्ष हीं सवे ज्याच्या नारायण- प्रजापाते होय; आणि कफ हा सोम समजला
रूपाच्या आश्रयाने राहातात; जो सर्वाचे जातो; व पित्त हा अस्रि असून तो जठराम्रि-
परमोच आश्रयस्थान आहे; जो आदित्याचाही संज्ञेने नाभी व कोष्ठ यांमधील प्रदेशांत राहातो
आदि आहे; जो स्वतः दिव्य, सवेव्यापी व एतावता ह सवे जगत् ( पिण्ड ) अश्नीपोमात्मक
देत्यांतक आहे; यंगांतकाठीं जो अंतकाची आहे. याप्रमाणे शक्रशोणितसंयागाने गभ
कामगिरी बजावीत असन जो यमाचाही अंतक स्थापित होऊन तो मेघाप्रमाणे वाढीस लागला
आहे; मन्वादिक जे लोकाचार-नियंते त्यांचाही असतां त्यांत 'नीव हा परमेश्वरासाहित प्रवेश
जो नियंता; जो सर्व पवित्रांत पवित्र, जो वेद- करितो; प्रवेशानंतर तो शिरः:प्रभ्रात॑ अवयव
वेत्त्यांनाही पऱमवेद्य, जो मरीच्यादिकांचा प्रभ, निमोण करून त्याचे पोषण कारितो. त
जो सव संदर वस्तंत संदर व तेजस्वींत तेजस्वी; शरीरस्थ प्राणरूप होऊन प्राण, अपान; समान,
दरिवश ८- १६,
१२२९
श्रीमन्महामारत.
[ अध्याय ४१.
उदान व व्यान असे आपले पांच भाग कारितोः ऐकण्याची इच्छा आहे. देव तसेच देत्यही
यांपैकीं प्राण हा हृदयाचे ठिकाणीं राहून त्या | विष्णु हा अतिशय आश्चयेकारक आहे असे
भागास वाढवितो; अपान हा देहाचे पश्चिमाधे म्हणतात. याकारेतां असल्या त्या विष्णची
म्हणजे जघनापासन चरणापर्यंतचा भाग यास
वाढवितो; उदान वाय हा शरीराचा ठछाती-
पासन वरचा भाग वाढवितो; व्यान हा सवे
शरारसंधींचे ठिकाणीं राहून शर्राराला बळकटी
आणितो व म्हणनच याला व्यान अंस म्हणतात;
आणि समान हा नाभीदेशीं राहून अन्नपाना-
दिक यथास्थान पांचवितो; या प्रकार पंच-
प्राणांची वांटणी झाल्यावर त्या जीवाला
दोद्रियद्वारा विषयरूपाने पथ्वी, आप, तेज
इत्यादि पंचमहाभतांचा साक्षात्कार होऊं
लागतो. याचं कारण, त्याचीं जीं इंद्रिय तीं
पथिव्यादि पंचमहाभतांचींच विशिष्ट रूपें
उत्पत्ति व त्याचें ते आश्चयेकारक चरित्र मला
सांगा. बलवीयोने प्रख्यात व तेजाने अपरिमित
व स्वकमोनें जीवमात्राला चाकैत करून
सोडणारा अशा त्या विष्णचे चमत्कारपणे
चरित्र मळा खचितच सुखावह होईल, या
करितां तुम्ही ते मला सांगा.
॥९. /५./१०४./”%./ ४.४ ४.४४ ७५ ५.४ ७० ७.
अध्याय एकेचाळिसावा.
श्रीविष्णूचे अ. तारवणन
वेशंपायन सांगतात:-हे जनमेजया; शा
धनष्य धारण करणारा जो भगवान् श्रीविष्णु
असल्यामळे ती स्वभावतःच आपआपल्या त्याच्या संबंधाने तूं एक गाडाभर प्रभ मला
विषयांशीं संगत होऊं लागतात. या शरीरा- केलेस, त्यांतन मला झेपतील तितक्यांचीं उत्तर
पेकी टेह हा पृथ्वीचा भाग; प्राण हा वायचा, मी तला सांर्तो. तर आतां श्रीविष्णर्चे यश
कर्णादिकांचीं रंध्रे हा आकाशाचा, लालामत्रादि | ऐकच. हे राजा, तं तरी मोठा भाम्यवानच
स्राव हा जलाचा; व नेत्रांतील ज्योति हा भाग आणि म्हणनच श्रीविष्णचे यश ऐकण्याची
तेजाचा; व या सवाचा नियामक, त॑ मन; व तळा अश्धि स्फ्रठी. टीक आहे; आनंद आहे
या मनाच्याच सामथ्योने ग्रामनगरादि प्रदेश | तर आतां माझे मखांतन श्रीविष्णची दिव्य
हे निमोण झाले उत्पात्ति ऐक
याम्रमार्ण ही अनादिसिद्ध सृष्टि त्यापरमा- या श्रीविष्णला वदवेत्ते-त्राह्मण, सहश्र-नेत्र,
त्म्यानंच निमाण कठी असतां तीमधीळया मत्य सहख्-मख, सहस्र-बाह, सहस्र*मधो, सहसर-
लोकांत तोच परमात्मा मनप्यरूप धारण कर, सहस्र-जिव्ह, संहस्र-मकट, सहस्र-हस्त, व
करून येण्यास कमा राजी झाला । याबद्दल सहसत्रादि आणि सहखरद, अव्यय प्रभदेव इत्यादि
मळा मोठे आश्चये वाटते व संशयही येतो. विशेषणांनी वर्णितात. ते त्राह्मण तो सवेव्यापी
मनुप्वयोनींतील जीव अखेर ज्याकडे जावें परमात्मा सवेदा यकज्ञस्वरूप असन यज्ञांतील
म्हणून 'बांव घेतात, तोच उलट मनुप्यांत हवन, हव्य; होता, पवित्र पात्रे, वेदि, दाला,
येऊन मिसळतो याठा काय हणावे हे वेशे- चरुम्थली, ख्रंवा, खक, सोम; शप, मसल,
पायना, मी माझे एकंदर पर्वज व त्यांतन ------ ------- कई
विशेषत: माझी शाखा याबद्दलचा टतिहास , १ लवा > ही एक ढबूपशाश्तको पुढे उखळी अरा-
तुमचे मरखांतून ऐकला, आतां श्रीविष्ण व लले पळा असत. याने घताचची आहुती देतात
ढ की । “सरक हो अजमासे खव्याच्या बारापेट तप राहील
एकंदर वाप्णकल, यांचा वृत्तात क्रमश: जशा हंसाचे मुखाचे आकृतीची एक पळ असते
१ हरिवंशपवे, | हरिवंश, १२१
आणि श्रतिमंत्रांनी वणेन केळेळे जे अनेक
अवतार, हे जनमेजया, मी सांगतो ते त पावित्र-
०. कक टीपा पल “काणी ०० ८ सकट 0000४१0४७0 7
प्रोक्षणीपात्र, अन्बाहायोदि हविर्भाग, अध्वये
सामगायक ब्राह्मण, सद्स्य, सदन (पत्निशाला ),
सद ( क्रत्विकशाळा, ) समिधा, दर्भ, दर्वी, पर्ण मुकाट्याने ऐक. मी जे तुला हे वृत्त
चमंस, उठल, प्रावंश, यज्तभमी, क्रत्विज, सांगणार त फार पुरातन, फार पावन ३4
स्थंडिळ, चर व स्थिर असे र्हस्व व श्रुतीला मान्य अस आहे. याकारता! विण्णूच
दीव प्रमाणांचे शकट, प्रायश्चित्त, स्वगी- | दिव्य कथा मी तुळा सांगता आणि तू एक
दि फले, यज्ञवेदी, कुश, मंत्र, हब्य-| हे जनमेजया, जेव्हां जेन्हां म्हणून लोकांत
वाहक अभि, वहिभाग, गायत्रीळंद; अग्नेभज, धर्माची स्ह्ानि होते तेव्हां तेव्हां पुन्हां धमाची
सोमभज, घृता्चि व उदयनीय इत्यादि सेत्तक संस्थापना करण्यासाठी हा सवेशाक्त परमात्मा
अमिही सर्वी तोच आहे, असे म्हणतात. हे | अवतार धरितो. हे राजा, या परमात्म्याची एक
वैदषपायना, तो श्रीवत्साने लांडित असणारा सत्वगुणविशिष्ट श्रेष्ठमूत कायमच स्वगीत
देवदेवेश श्रीविष्ण याचे हजारो हजार अवतार | असते व ही सवेदा दुष्कर असे तपःश्वरण
पर्वी होऊन गेले व पुढेही निःसंशय असेच करीत असते. याची दुसरी, तमःप्रधान मात
होतील, असे सवे वेदद्शी जो अद्या तो म्हणतो. ही प्रजेचा सहार करण्याकारता योगनिद्रेचा
हे महाराजा, ते मला सुरस्रेष्ठ व अरिमदेन | आश्रय करून निट्टिस्त रायनावर असते. या
असा भगवान् विष्ण॒ देवलोक सोडून वसुदे- मूर्तीचे अनुकरणानं लोकांत कुत्सित अस
वाच्या कलांत कां आला, म्हणन विचारिठेस | अध्यात्म-चिंतक निमीण होतात. हा देवाधिदेव
त्यापक्षी ती पावित्र, दिव्य व कल्याणकारक | जगत्पाति योगनिद्रेत सहस्र युगे घालवून त्या
कथा मी तुला पूर्णपणे सांगता, ती ऐक. त्या-। कालाचे अंती लोककायोथे प्रकट होतो. तसेच
प्रमाणेच त्या महातेजस्वी श्रीविष्णचे महत्व पितामह अह्मदेव, सव ढोकपा, चंद्र, सूय,
व चरित्र मी तळा सांगतो. श्रीविष्ण्चा अव- अस्मि, कपिलर्मुनि, परमष्ठी, सवे देव, सप्तही
तार उगाच होत नसतो; तो कांही विशिष्ट क्षि, महायशस्वी त्रिढाचन शिव, आड,
कायोस्तव होत असतो. बहुधा हे कार्य म्हणजे समुद्र, पवेत, महानुभाव सनत्कुमार, ठाक
ठेव व मनष्य यांचें कल्याण करणं, व एकंदर 'नियता महात्मा मनु, ह॑ सवेही या परमात्म्याच्या
लोकांचें तैज वाढविणे, हाच त्याचा उद्देश देहाचा आश्रय करून असतात. प्रदात अमी.
असतो व याच्या सिद्धर्थ तो सवे भतांचा प्रमाणे ज्याचे तेज आहे अशा या जुनाट देवानं
अंतरात्मा अवतार धारण करीत असतो. अशा |अह्मदेवापासून ता तणापर्येत अनंत शारीर
त्या परमात्म्याचे पावित, दिव्यगणांनीं यक्त, निमोण केलीं आहेत. त्यान सवे स्थावरजगम,
त | सर्व देवदेत्य, सवे उरग, राक्षस नष्ट झाल्यावर
या ककत त्य तीम शायना समुद्रांत राहाणारे, व युद्धावपया उत्सुक अस
२ चमस? हें एक नोकोनी पाठे असून यानें सोमाची मेघुर्केटभ नावाच दान दुथेषे राक्षस मारून त्यांना
हुती देतात , आमित वरही' दिळे. हा कमलनाभ परमात्मा
३ हें यज्ञाच्या उपकरणशाळेसमोरच बांधिलेलें एक । पर्वी समद्रोदकांत निजला असा त्याच्या
ग्रह असतें. हे पूर्वेदिशेला असून त्यांत यशकर्मे करणारे | _
क्रत्विज व <शयकत्यांचे कुटुंबांतील मंडळीला राहाण्यास नाभकमलापासून क्रषींसाहेत दंव निमाण
जागा असते, आठे. हा परमात्म्याचा पुण्करनामक अवतार
१२४ श्रीमन्महाभारत, | अध्याय ४१.
-4८-०-
समजावा, ज्यांत प्रत्यक्ष वेदच एकरूप करून | सर्वत्र जलमय झाल्याने एकच एक दिसणाऱ्या
ओतला आहे,असल्या पुराणांत या परमात्म्याचा | समद्रांत बडाळेली ही सागरांत प्रथ्वी तीवरीळ
श्रतिमख असा आदिवराह अवतार झाला, ! पवत व अरण्ये यांसह लोकांच्या कल्याणासाठी
म्हणन वार्णळं आहे. या अवताराचे समयीं , आपल्या दाढेने वर काढिली. याप्रमाणें, भत
परमात्म्या देवश्रेष्ठ विप्णनं वराहाचें रूप घेऊन मात्रांचे हित पाहाणाऱ्या या सहख्रशीषे आदि
पवेतारण्यासहित समद्रापर्यंत ही सवे प्रथ्वी देवाने यज्ञवराहाचे रूप घेऊन समद्रजलाचे
आपल्या दाढेवर उचलली. यासच यज्ञवराह स्वपृष्ठावर धारण करणारी ही पृथ्वी समद्रांतन
अशी संज्ञा आहे. या यज्ञवराह रूपाचे चार वर काढून पुनरपि पवेरूपाने स्थापित केली
वेद हच चार पाय, यज्ञीय यप याच चार दृष्टा, या प्रकारे मीं तुला वराह अवतार सांगितला
क्रत॒ हेच दांत, चिती' हेच मख, असि हीच | आतां नरासेह अवतार ऐक. हे राजा, या
जिव्हा, दभे हे रोम, ब्रह्म हेंच मस्तक, दिवस नरासंह अवताराचा प्रसंग असा आहे की, पर्वी
आणि रात्र हे डोळे, वेदभाग हींच कणेभषणे, | कृतयुगामर्ध्ये देत्यांचा आदिपुरुष जो हिरण्य-
आज्य हीच नासिका, ख्वा ह तोंड, साम-! कशिपु नांवाचा दत्य याला खवत:च्या बलाचा
घोष हाच महान् शह. प्रायश्चित्त हेच नखर, गर्व होऊन तो देवांना पाण्यांत पाहे लागला,
पदा हेच गडघे, उद्गाता हेच अंत्र, फलं हेच त्या वेळीं परमात्म्याने सिंहाचे रूप घेऊन
वृषण; व बीजयक्त महोपधी हेंच वा्ये, वाय त्याला मारिले. या हिरण्यकशिपला इतके
हाच अंतरात्मा, मंत्र हेच कले, पिळलेला | बल प्राप्त होण्यास कारण, त्यान अकरा हजार
सोमरस हेच रक्त, वेदी हा स्कंध, हवी हाच पांचशे वर्षेपर्यंत अतिशय तीव्र तपाचरण केलें
गंध, हव्यकन्य हेंच गतिचापल्य, प्राखंश हंच ह्या काळांत तो इंद्रियसंयमन करून, मान
शरीर, दक्षिणा हेंच हृदय, उपाकमे हाच ! घारण करून व केवळ जलावर निवोह करून
अधरभाग, प्रवग्योंची आवतन हींच भषणं, टढासनावर बसलेला असे. त्याच त तीन्न तप;
नानाळंद हेच गतिमागे, गढ उपनिषदे हच | नियमशीलत्व, त्रह्मचपय, तसच शम व दम,
आसन; ठाया हीच पत्नी; अशा प्रकारचा | या सर्वच्या योगाने हे पवित्रा जनमेजया;
हा महातपम्वी दिव्यरूपी, धममय, सत्यमार्ते, पितामह अरह्मदेव प्रसन झाला. हे भपाला, प्रसन्न
श्रीमानू, व जो क्रमंविक्रम सत्कृत ( म्हणजे होतांच तो भगवान् स्वयंभ, ज्याला हंसपाते
याने तान पावलांनी त्रिमवन व्यापण्याचा हे वाहक आहेत, व ज्याचा वणे स॒यासारखा
अद्भत पराक्रम केल्यामळें ज्याचा सवेत गौरव आहे, अशा उज्ज्वळ विमानांत स्वतः बसन व
केळा जातो असा ), धीर, महाबाह, द्यातिमान्, बरोबर बारा आदित्य, अष्टवस, सा'्य, मरुत
अनेक दौक्षांनी पवित्र झाळेढा, योगी, व | नामक देव, विश्वेदेज, रुद्रगण, यक्ष, राक्षस,
केवळ महायत्तस्वरूप असा हा वराह मेरु- किन्नर, दिशा, उपदिशा, नद्या, सागर, नक्षत्र,
पवेताच्या शिखराप्रमाणें उच्च होता. यानें. मुहूत, आकाशस्थ महास्रह, तपोवृद्ध असे सिद्ध
पप न स्वाहा अजा गजराज अन... टेतप, मसिद्ध सप्ाप, तसेच पुण्यवान राजप
वाधरेची स्पैडिले व गंधव आगि अप्सरागण हे बरोबर ब्रेऊन
२ यजांती यजमानाला काई मंत्र म्हणून पाडळे | हिरण्यकारेपजवळ आढा, आण तवर सागत
टाकाव लागतात, त्या्रा उद्देशून हे प्रद आहे. ल्याप्रमाण सवे टेवाट मंडळी सभोवती असता,
"कटा कणापलाशककाकणणा पतीला टाच
5)
१ हरिवशपव. | हरिवंश. १२५
न्न 2 कण फय
डवा तही मक च अलल ळू 2 म्य राळ
तो अद्मवेत्त्यांत श्रेष्ठ व चराचरांचा गरु श्री- शांतच आपले ब्रह्मापिंगणांनीं यक्त असे जें
मान् ब्रह्मदेव त्या देत्याला बोलला, '' हे सत्रता, . दिव्य ब्रह्ममवन तेथे गेळ, त्या वेळीं देव त्यांस
त॑ माझा खरा भक्त आहेस. तुझ्या या तपाने | म्हण ळागळे, “* हे भगवन् , या असराठा आपण
मी प्रसन झाळा आहे. तझे कल्याण असो; असळ असले वर टिळे खर; परत, यांच्या
आतां मजपासन वाटेल तो वर मागन घेऊन योगाने तो आम्हांळा बाधा देईल; याकरितां,
आपली इच्छा तप्त करून घे. " हे त्रह्मन , कृपा करून याच्या वधाचाही उपाय
हिरण्यकशिपु म्हणाळा, “ देव, असर, | योजन ठेवा. !
गंधर्व, यक्ष, उरग, राक्षस, मनप्य किंवा, देवांचे हे॑सवेळाककल्याणहेतुक वाक्य
पिशाच, यांपॅकीं कोणाचेही हातून कोणत्याही ऐकन सव भतांचा आदिकतां, सवे शाक्तेमान ,
उपायांनी मळा मत्य़ न यावा; त्याचप्रमाण हे हव्यकन्यांचा निमाता, म्वयंभ, सृष्टिकती, मल-
ळोकापितामहा, तपानं यक्त असे जे क्रपि ते प्रक्ाते्ष व अविनाशी असा देव प्रजापति
कद्ध झाले असतांही त्यांचा शाप मळा बाध त्या देवगणांना म्हणाला, “ हे देवगणहो,
नथे, हा वर मी निवडता. तसेच, शास्र, ( मी त्याला विलक्षण वर दिळे खरे, परंत,
किंवा अस्त्र किंवा पर्वत किंवा वक्ष किंवा काय करू? ) त्यांन तीत्न तप केल त्या अथी
कोणतीही ओळी किंबा शप्क वस्त यांपासन त्याचे फळ त्याला मिळाळेंच पाहिजे होते
किंवा इतर काणत्याही वस्तचे साहाय्यान | तथापे, ह फळ भांगून या तपाचा क्षय होईल
माझा वध हाऊ न्य. जा कोण| माये सवक, त्या वेळा भगवान श्राववेप्णच त्याचा वध
मार्झ सेन्य व माजे वाहन या सर्वासह मळा करितील. ” या प्रकारचे हे वाक्य या कमलो
केवळ आपल्या पंजाच्या तडाक्यानेंच नाहींसा (ळवाच्या मुखांतून ऐकतांच सवेही देवगण
करूं शकेळ त्याचे हातन माझा मत्य व्हावा: आनंदित होऊन आपआपल्या दिव्य स्थानीं परत
(मळा वाटेल त्याचे रूप व अधिकार घेतां | गेळे. इकडे वर पदरांत पडतांच त्या वराच्या
यावे ) मीच सये व्हाव; मीच सोम, मीच 'मस्तीनं चदन जाऊन तो हिरण्यकशिपु देत्य
वाय, मीच अस्नि, मीच जल, मीच अंतरिक्ष, सव ढाकांना पिसाळव लागला. आश्रमात
मीच नक्षत्र, माच दाही दिशा, मीच अहकार, जाऊन तथील सत्यानष्ठ, दान्त व नियमार्न
मीच क्रोध, मीच काम; मीच वरुण, मीच त्रताचरण करणारे मर्नीवर बळजबरी करूं
इंद्र, मीच यम, मीच घनपति कबर, मीच ठांगळा. त्रलोक्यांतील देवांना जिंकून व सवे
यक्ष व मीच किन्नराधिप असावे ब्रलोक्य आपल्या मठींत आणन आपण
याप्रमाणें त्या देत्यानं भापण केळे असतां स्वगीत वास करूं लागला; व याप्रमाणे वर
भगवान् ब्रह्मदेव हसतच त्या देल्यपतीला ' सामथ्यानें उन्मत्त होऊन त्या बड्या देत्याने
म्हणाळे, “: बाबारे, त हे जे वर मागितलेस जेव्हां स्वगात ठाणं दिलें, तेव्हां त्यानं यज्ञांत
ते सवेही मोठे दिव्य व अद्भत आहेत. तथापि, देवांना मिळणारे हावेभोग बंद पाडून त्या
मीं ते तढा दिळे आहेत; आणि ते॑मजपुढे ठिकाणीं आपि जातभाडे जे दानव त्यांना
ज्या ज्या इच्छा प्रदशित केल्या आहेस, त्या. हावेभोग मिळण्याचा हक्क दांडगाईने सरू
सर्वही पण होतीळ, यांत संशय बाळग नको.'' केळा. त्यावेळीं आदिल्य, रुद्र, विश्वेदेव व मरु
याप्रमाणे सांगन भगवान बह्मदेव थेट आका दण हे सवही शरणागतांचें रक्षण करणारा व
१२६ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ४१,
वया कयामत भाळीचध दो: मकयलपककयादककतपाकळयपका कयता ळव तारावया यकी कळाडयोळसालतककडतया जधी ककारधामत्शसावककमीककयमहा ताकत टाटा अवकाळकफाााी
महाजलाढ्य असा जो भगवान विष्ण त्याज- पण अशाही स्थितींत त्या नासिहरूप धारण
कडे आश्रयार्थ गेळे. हा भगवान विष्णु म्हणजे करणाऱ्या परमात्म्याने केवळ त्याच्या हस्त
ब्राह्मणांचे देवत, वेद व यज्ञ यांचं मतेस्वरूप,
अतीत, अनागत व वतेमान या तिन्ही कालांला
न्यापून असणारा; सनातन; सवे लोकांस वंद, |
व शारणागतां- आतां यापुढे येणारा वामन. या अवतारांत
सवेव्यापी, सवेशाक्तिमान
तळाळा आपला हस्ततल लावन तेवढ्यानंच त्या
देत्याला मृत्यसदन दाखविले
याप्रमाणे नरसिहावताराचं हे वणेन झालं
विषयीं दयाळु असा पाहून ठेव त्याळा देत्यविध्वेसकत्यो परमेश्वराने वामनार्चे ( बर्टन )
शरण गेठे
रूप धारण केलें: आणि बढीनामक जो बल-
देव म्हणाठे, हे देवेशा, आम्हांला हिर- | वान् देत्य होता; त्याचे घरी यज्ञ चाळ असतां
ण्यकारीपच्या भयापासन तं आतां संभाळ. हे
सरस्रष्ठा, त्रह्मदेवप्रमाते जे आम्ही देवगण या
सर्वांचाही तृंच निमाणकतता आहेस; तंच
आमचा परमदेव व परमगरु आहेस; हे उत्फल
कमलनेत्रा, हे शत्रपक्षमयकरा, दितीच्या
संततीचा नाश करण्याचे ठायीं त॑ आमचा
आश्रय हो. ”
श्रीविष्ण म्हणाले, “ हे अमरहो, तम्ही सवे
भय सोडा; कारण मी तम्हांठा अभय देता
आगि असे सांगतो कीं, अल्पकालांतच तम्हांला
प्ववत् स्वगोची मालकी मिळेल. मी जाणतो
आहे कीं, तो देत्य वरदानानं चटन जाऊन
तम्हांपकीं मख्य मख्यांनाही मो्जीनासा झाला
आहे. परंतु, हे समजा कीं, त्याचा त्याच्या
अनयायांसह मी नायनाट करून टाकितां.
वैशपायन सांगतात:---याप्रमाणे त्या देव-
जाऊन आपण ब्राह्मण म्हणन तीन पाउल
भामे दान मागन घतली; व तीं तीन पाउळं
भरून बेण्यांतच त्या बळीचे अंगमत असलेले
एकाहून एक अक्षोभ्य असे जे राक्षस
त्यांच्यांत मोठी खळबळ उडवन दिली. त्या
दत्यांचा नाव. बविप्राचात्त, शान, शकुर्य,
शंक, अय:शिरा, शंकशिरा, वीयवान् हयम्रीव;
वेगवान् केतमान् , उग्र, सोग्र, व्यमप्न, महासर,
पुष्कर; पुप्कळ, वेपन, वृहत्कोर्त, महानिव्ह,
साव, अश्वपाते, प्रल्हाट, अश्वशिरा, कुंभ,
ऱ्हाट, गगनप्रिय, अनऱ्हाद, हरि, हर, वराह,
शांकर, रुन, शरभ; शलटभ, कुपन, कोपन
क्रश, शंककणे, महाम्वन् , दीघेनिव्ह, अके,
नयन, म्रदरचाप, मदप्रिय, वाय, गविष्ठ, नमाचे
शबर; विज्वर, महान् , चंद्रहंता, क्रोपहंता,
क्रोधवर्धेन, कालक, काल्य; वृक, क्रोध, विरो-
गणांना वाटेस लावून श्रीविष्णु हिरण्यकशिपूचे चन, गरिष्ठ, वारिष्ठ, प्रलंब, नरक, इंद्रतापन,
समास्थानीं आले. त्या वेळीं त्यांनीं अथे शर्रार वातापि, बलदर्पित, केतुमान् , असिलोमा,
मनप्याचें व अर्धे शरीर सिंहाचे अस धारण पुलोमा, वाक्कल, प्रमद, मद, खसम, कालवदन,
केळे होते; व त्या वेळीं त्यांच्या देहाची कांति, | कराळ, केशिक, शर, एकाक्ष, चंद्रहा, राहु,
त्यांचा शब्द, त्याचे उद्दीप्त तेज व त्यांचा । संम्हाद, समर, वखन यांपकी कोणाचे हातांत
वेग हीं सजल मेघांप्रमाण होती. तो हिरण्य-
कशिपुही सामान्य नव्हता. 'तो अतिशय
बलाढ्य, आतेशय जाज्वल्य व गमीत आले-
ल्या वाघाप्रमाणे पराक्रमी, असा असन हजारा
मदोन्मत्त देत्य त्याच्या रक्षणार्थ उभे होते
शतब्रि, कोणाचे चक्र, कोणाचे परिघ, कोणाचे
राळ, कोणाचे महाशिळा, कोणाचे अ्मयंत्र,
कोणाचे भिदरीपाल, कोणाचे शल, कोणाचे
उठवळ, कोणाचे परथघ, कोणाचे पाश,
“न क ० 000 “०००.
१ या ठिकाणीं गवि व ग्रविष्ठ असेहा पाठ सांपडतात
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. १२७
नका
कोणाचे मदर व कोणाचे मरळ; याप्रमाणे हाताच्या चडकणा यांनीं ते असंख्यही देत्यं
अनेकांचे हातीं अनेक आये होतीं. ते दत्य | ठार करून तत्काळ ही सवे प्रथ्वी आपले
दिसण्यांत मोठे भयंकर व अति चपळ असन ताब्यांत घेतली. ते विक्राल रूप थारण करून
त्यांचे आकारह्ली नानाप्रकारचे होते. कोणी परमात्मा पाऊल टाकीत असतां आकाशांतील
कृमेमुखी, कोणी कुक््कुटमुखी, कोणी शशमुखी, चेद्र व सये हे त्याच्या स्तनांमधील जागत
कोणी घुबडतोर, कोणी गाढवर्तोडे, कोणी आठे; व त्याहूनही अधिक विशाळ रूप करून
उटतोडे, कोणी डकरतोडे, कोणी मोठे भया-। तो जेव्हां आकाश आक्रमं लागला, त्या वेळी
सर ससरतोडे, कोणी जंबकमखी, कोणी उंदीर- तेच चंद्रसये त्याच्या नाभीशीं आले. त्या-
तोडे, कोणी बेडकताडे, कोणी घोर वकमुखी, नंतर त्या अतलवीयेशाली विष्णने त्याहीपेक्षा
कोणी मांजरतोडे, कोणी गजवक्त्र. कोणी | अधिक विशाल रूप घेतलें. त्या वेळीं तर हे
महावक्त्र, कोणी मगरतोडे, कोणी मेढतोंडे, चद्रसये त्याच्या गडव्यांशींच लागले, असे
कोणी गामख, कोणी अजामख, कोणी अवि- ब्राह्मणलोक बालतात, याप्रमाणे सव असर
मख, कोणी महिषमख, कोणी गोधा-मख, 'श्रेष्ठांना जिकन आणि अखिल परथ्वी आपलीशी
कोषणी शल्यमेख, कोणी क्रोंचमखख, कोणी ' करून त्या बलिश्रेष्ठ विष्णने स्वगोर्चे राज्य
गरुडतोडे, कोणी गेंड्याच्या तोंडाचे व पुनररापे इंद्राचे स्वाधीन केळे, याप्रमाणे तुला
को'शी मयरवटन होते. काणी मोठ्या हत्तीचे [परमात्म्याचा वामनरूप अवतार सांगितला
कार्डे पांघरले हात, कोणी मगचम, कोणी जे मोठमोठे वेदवेत्ते क्षि आहेत तत्याश्री
चिया व कोणी प्रल्कळे. काणी डोक्यावर , विष्णचें यश याप्रमाणे गात असतात
मंडगसे घातले होते, कोणी मकट, कोणी यापुढे भतात्मा जो श्रीविष्णु याचा दत्ता
किं रेट व कोणीं कानांत केडल तातढीं होतीं. त्रेयसज्ञक अवतार झाला. या अवतारांत
कोप्पाच्या शेंड्या फारच लांब होत्या, कोणाचे . मरूय गण क्षमा हा होता. या अवताराचे
केठ शेखाप्रमा्णे मरेख होते, व कांहींची 'पर्वी वेद लप्तप्राय झाले होते. वेदक्रिया व
कारि तही फार उज्ज्वल होती. या प्रकारे त्या यज्ञारिक नष्ट झाले, ब्राह्मणादि चतुवेणीची
देत्यांनीं नानाप्रकारचे वेप घेतळे होते. त्यांनीं भसळ झाली. एकंदरींत सत्यधर्म शिथिल
नाना तऱ्हेची पुष्प व उट्या लाविल्या होत्या. पडन अधम वाढ लागला; सत्य नाहींस हाऊन
या प्र कारे स्म होऊन व आपआपलीं झळ- असत्य जोरावटे; धमाचा सवे घोटाळा उडाला
झळीत। अस्त्रे हाती. बऊन ते अनंत राक्षस, 'व त्यामळे प्रजाजन निकृष्ट दशेला येत चालले
आपल्या अलाकिक तेजाने संवोस दिपवन असा प्रकार पाहन परमात्म्याने हा दत्तावतार
टाकून तीन पाउले घेणाऱ्या, त्या हृषीकेश , घेऊन यज्ञाक्रयांसाहित पुनरपि वेद स्थापन केले
वामना'च्या भोवती गराडा देऊन उभे राहिले. भेसळठेले त्राह्मणादि चतुर्वणे निवडन वेगळे
ल्या 'वेळीं त्या प्रमने एकाएकी विक्राळ रूप वेगळे केले. याच धीमान व वरदात्या दत्ता-
धारण करून आपल्या पायाच्या ळाथा व त्रेयाने आपला भक्त जो हेहयकलोत्पन्न राजा
त आ कात्री त्याला वर दिला कीं, हे निप्पापा;
हग पत विवश तळा है दोनच बाहु आहेत परंतु, माझे कृपेने
ह रोत्य म्ह० शाळू नांवाचे एव, जनावर, यद्धसमयीं तला यांचे बदली एक सहस्र बाह
१२८ श्रामन्महाभारत. अध्याय ४१,
ल्क -०५॥॥४५ नक टन टकटक“
उत्पन्न होतील. शिवाय, हे राजा कातेवीया, हत्ती हेही दान केळे. अजनही तो बाद्विमान्
तं या अखिल वसंधरेचे पाटन करशील-शत्र- भरपुत्र जामदग्म्य लोकहिताथ श्रेष्ठ असा जो
गण तजकडे वर मान करून पाहे शकणार, महेद्रपवेत त्यावर एखाद्या देवाप्रमाणे
नाहींत व त॑मोठा धमज्ञ होशील. ह जनमे वारंवार उज्ज्वळ तप करीत असतो
जया, याप्रमाण हा अद्भत व सवेथा शभलक्षण याजमाण हा सनातन व आवनाशा ज। पर
असा श्रीविष्णचा दत्तात्रेयसंज्ञक अवतार , मात्मा देवेश महाविप्ण त्यांचा जामदग्न्य-
कथन केला. ( हा अवतार केवळ ज्ञानमार्ग- सज्ञक अवतार तुला सांगितला
त्यापनाथे होता. ) हे सर्व अवतारवत्त मी. चाल मन्वंतरांतील चोविसाव्या चाकडींतील
जसे ऐकलं होतं, तसं मीं तला सांगितल लेतायगांत कमलांवशाळनंत्र परमात्मा प्रथम
ढु गामाग
आतां पुढें भगवंताचा जामदम्नयसेज्ञक अवतार ायापत्राठ! पाठवून क 1 आपली
झाला. या अवतारात जामदग्न्य रामतरभने डड प्रकारचा रूपं करून दरशारथाचे ति
सहस्र बाहूंच्या योगाने गर्विष्ठ झाठेला व रणांत ८ १ ताठा हाकात राम हा सज्ञा प्रात
आढी, त्याच्या तेजाला केवळ स्याचीच उपमा
केवळ अर्मिक्य राहिलेला जो राजा सहत्राजन
त्याठा तो रणभमीवर आपल्या सेन्याचे मध्य- ६.1? टाकाचा संताप करण,
रः
भागी रथांत उभा असतां खाठी येऊन घरणी- घमाचा वशप वाढ करण, या हतन महायश-
भागा र मी 'स्वा परमात्म्यान हा अवतार घेतला. या नरद्र
वर् पाडून यथा[स्थत मनास वाढल तस तुक- राघ्रवाला : सर्व भपतीचेही शरीर ' असे ज्ञाते
िळे, त्या वेळीं तो सहखाजुन मेधांप्रमार्णे महा- हणतात. याच रामाठा देवशतचा वध कर
रब्दान आक्रारा करू लागला. तव्हा परशु, ह्यासाठी बद्धिमान विश्रामित्राने देवांनाही जी
रामाने आपल्या हातांतल्या पाजळलेल्या परशून हातांत धरवत नाहीत. असली दर्थधर अखे
त्याचे ते सव सहखहा बाहु व त्यांचे साथी टिळी: व ज्या रामाने त्या अस्तरांच्या साह्याने
सव असुर जातभाश यास ताडून काढून अज- नियमशीळ मनीच्या यज्ञाला विघ्न आणणारे
नाळा ठार मारल, मरु व मदर या पवताना जे बलाढ्य राक्षस मारीच आणि सबाह यांना
जिला शोभा आठी आहे, अशा या प्रथ्वीवर .मारिठे व त्यांचा हत विफल कला, त्या रामान
टो क्षतिय पसरले होते. परंतु, या परशुरा- जनकराजाकडे यज्ञ चाटला असतां तेथें जाऊन
मानं पुनःपुनः असे एकर्वास वेळां पृथ्वीवरील सहज खेळतां खेळतां शिवधनप्य भंगन टाकिले
हे सवेही क्षतिय मारून टाकिठे. याप्रमाणे ही तो अशेष धर्म जाणता व सर्व भतांचा हित-
पएथ्वी निःक्षत्रिय केल्यावर त्या महातपस्वी । कतो प्रभ रामचंद्र लक्ष्मणास बरोबर घेऊन
भागेवरामाने घडलेल्या हत्येच्या पापशमनाथ चांदा वपॅपर्यंत वनांत राहिला. त्यावेळीं जिला
अश्वमेध यज्ञ केला; व त्या यज्ञांत प्रसन्न होऊन जगांत सीता असे प्रख्यात नांवहोतेव जी त्या
परशरामाने ही सवही वसंवरा दलषिणेदाखल ' रामचद्राची पर्वीची ल्ह्ष्मी अशी त्याची ती रूप-
मराषिपुत्र जो करयप याला दिढी, या अश्व- वती स्त्री त्याचे पाठोपाठ चालली. रामाने चोदा
मधांत त्या रथिश्रेष्ठ, यशस्त्री व उदार अशा वर्षे रानांत राहन घोर तप करून जनस्थान
परशुरामाने मोठे चठाख अस समदरकांठच नामक सेत्रीं राहात असतां देवांची कामगिरी
घोडे, रथ, अलोट सुवण, घेन् व उंची उंची, १. परयुरग ? हा जरेजीव आह.
१ हरखिवंशपव. | हरिवंश. १२९
राम सीतेच्या पावलांच्या खणा शोधीत चाळळा । प्रतिक वाहिळे नाहीं, किंवा कोणाचे द्र्य
असतां, मोठे भयंकर पराक्रमी, पुरुपांतील चोरीला गळे नाहीं, कोणाही स्त्रीला वधव्य
केवळ व्याघ्र, असे ज विरांव आणि कबंध प्राप्त होऊन विळाप करण्याची वळ आली
नांवांचे राक्षस, जे पर्वीचे गंधवे असन शापाने ' नाही, कसठीही अरिष्टं आढी नाहींत व राज्यां-
या योनींत आले होते, त्यांना आपल्या उंद्र- तीळ सवे लोक शिम्तीने वागत असत. कोणाही
वज्ञाप्रमाणे दृढ, अभि, सूय किवा विदयछता प्राण्याला जळ किंवा वायु यांपासून अपतात
यांप्रमाणे ज्यांची चमक असन ज्यांचे पिमारे झाळा नाहीं; किंवा वृद्धांना तरुणांचं प्रतकाय
अश्नीसारख्या ढाल, सोन्याच्या वखारनी चित्र-. करण्याची पाळी आली नाहीं. क्षात्रिय लोक
विचित्र केले होते, असल्या बाणांनीं त्यांच्या 'त्राह्मणांची सेवा करीत, वेश््यळोक क्षत्रियांच्या
शरीरापासन वेगळे केळे. त्यांने आपल्या सग्रीव | ळेदाने वागत, व शाद्र हे अहंकार सोडन
नामक मित्रासाठी त्याचा वडील भाऊ जो तीनही वणीची शाश्रपा करीत. स्त्रिया कधींही
बलाढ्य वानरराजा वाठी त्याचा वध केला, भत्योची अमयोदा करीत नसत; व पतीही
आणि मग्रीवाळा राज्याभिषेक केला. पुढें, देव, ! स्त्रियांची पायमछी करीत नसत. सवे जगच
असर, यक्ष, गंधवे, उरग, इत्यादिकांच्या सम- दाबांत असल्याने सवे प्रथ्वींत चोरच उरला
हांनाही अवध्य, यद्धांत केवळ अजिंक्य, नाही. रामच सवाचे भरण करणारा, रामच
कोट्यावधी राक्षसांनी यक्त असलेला, शरी- : सवाचा पालनकता, त्याचे राज्यांत लोकांचे
राने केवळ काजळाचा पर्वेतच, व पराक्रमाने आयप्यमान सहख वर्षे, व पुत्रसततीचे मान
व्याधासारखा, त्रेलोक्याला रडवन सोडणारा, : सहखसंख्याच. प्राणिमात्राला रोग कसा तो
रदानांने चढल्यामळें देवगणांनाही दानरीक्ष, माहीत नव्हता. देव, क्ॉपे व पितर या सवाचा
मोठा धोर, द्जय, दघेर, गवोने फगलेला, ' परस्पर एकोपा होता. ज्यांना या पुराण्या
धिप्पाड शरीराचा, एखाद्या ढगाराप्रमाण शोभ- गोष्टी पणे माहीत आहेत असले विद्वान् लोक
णारा; महाबलाढ्य, सवे राक्षसांचा स्वामी, या रामराज्यासंबंधीं अनेक गाणीं गातात. त्या
मोठा ग॒न्हेंगार, कड्या निश्चयाचा व यद्धांत सवे गाण्यांचे सार रामाचे माहात्म्य वर्णन
द्जय, असा जो पुलस्तिपुत्र रावण त्याला या करण्याकडेच आहे
भतपती रामचंद्राने हां हां म्हणतां त्याचे सेन्य,| राम हा वणोने शयाम, वयानं तरुण,
बंधु, पुत्र व सचीव यांसह ठार मारिळे, त्याच- नेत्रांत आरक्त, मुखाने दे्दाप्यमान , मितभा-
प्रमाणे मधुनामक राक्षसाचा लवणासुर नामक षर्णी, आजानुबाहु, देखणा, सिंहस्कंध व महा-
मोठा उन्मत्त योद्धा पुत्र होता. तो वरदानान | भज, अशा लक्षणांनीं युक्त असून त्याने
माजलासें पाहून त्या युद्धपट॒ रामाने त्याला मधु-| अकरा हजार वर्षेपर्यंत अयोध्येचा राजा
बनांतच पार केलें. याप्रमाणेच त्यानं दुसेरही होऊन राज्य केले. त्या महात्म्याच्या राज्यांत
अनेक राक्षस मारिले. याप्रमाणे क्षत्रियोचित । क्रग्वेद, यजर्वेद व सामवेद यांचा प्रोप, त्याच-
शोची कर्मे करून त्या धर्मिष्ठ रामचंद्राने प्रमाणे धनप्यांचा ज्याधोप, त्याचप्रमाणे
अप्रतिबंध अस्ते दहा अश्वमेध विपुल दक्षणा “ द्याद्या आणि ध्या खा ” हे शब्द कधींच
देऊन केले, रामाचे राज्य चाट असतां कोण- | बंद पडले नाहींत. दशर्थपुत्न राम हा सत्व-
हविवळा ८०-१७,
१९० श्रीमन्महाभारत. [ अध्याय ४१
शील, गुणी, स्वतेजानं चमकणारा किंबहुना ही तुला सांगतो. प्रभ विष्णु लोककल्याणा-
चेद्रसुयीहूनही अधिक तेजस्वी झाला. त्याने साठीं पुनरपि शंभळ नामक म्रामीं विष्णुयशा-
पुण्यप्रद असे शंभर यज्ञ करून त्यांच्या पत्येथे | नामक ब्राह्मणाचे पोटीं कलंकी नांवाने दहावा
विपुळ दक्षणा दिल्या. इतके करून तो रघ- अवतार घेईल. हा अवतार दहाव्या म्हणजे
कलोद्भव समथ रामचंद्र अयोध्या सोडन स्वगोस बोद्ध अवताराच्या अखेरीस होऊन यांत याज्ञ
गेला. याप्रमाणे हा इक्ष्वाककलाळा आनंद 'वल्क्यमनि हे प्रथम आविभेत होतील, आगि
देणारा महाबाहु रामचंद्र रावणाला त्याच्या | नंतर भगवान बुद्धाने कालियुगांत दांभिक यज्ञ
गणांसह मारून स्वतः स्वगांस चढला प्रवत्ति होऊन लोकांचा नाश न व्हावा म्हणन
वेशंपायन सांगतात:---आतां परमात्म्याचा केलेली निंदा खरी समजून स्वतः यज्ञांची निंदा
केशव किंवा कृप्णसंत्तक अवतार मी सांगतो. करणारे व जगत् ह क्षणोक्षणी उत्पत्ति व नाश
हा सवे लोकांच्या कल्याणाकारितां माथर- पावणारं आहे असे मत धारण केल्याने ज्यांना
नामक कल्पांत झाळा, या अवतारांत त्या वीये- क्षणिकवादी असे नांव पडलं आहे, अश्या सवे
शाली केशवानं शाल्व, मेद, द्रिविद, कंस, बौद्धांशीं वाट करून व त्यांचा वादांत फडशा
अरिष्ट, क्रषभ; केशी, चाणर, मष्टिक; इत्यादि पाडन स्वतः आपल्या अनयायांसह गंगायमनां-
राक्षस, कवल्यापीड नांवाचा हत्ती व पतना च्या संगमासनिथ जाऊन तेर्थ देह ठेवतील
नांवाची देत्यकन्या, आणि याशिवाय मन- नंतर कलियगाचा सेधिकाल लागेल. या कालांत
प्याचें सोंग घेतलेले अनेक राक्षस मारिले. वाटेल त्याने वाटेळ त्याची स्री बळकवावी
अद्भतकमे करणारा जो बाणासर त्याचे सह- असा भ्रष्टाकार झाल्यामळें शद्ध कळी सवेथा
ख्बाहु छेदून टाकिले. युद्धांत नरकासुर व बुडून जाईल. राजे आपआपले सेन्य व सचिव
महाबलाढ्य काल्यवन यांस चात केळे. स्व- यांसह नाश पावतील. प्रजञांना नियेता नस
तेजाने राजे लोकांचे संग्रही ज्या ज्या उत्तम ! ल्यामळें प्रजाजन एकमेकांवर उठन एक-
चा प्राणचात करितील, व परस्परांचा द्रब्या
म्हणन भतलावर दराचरणी राजे होते तेवढ्यांचा पहार करून परस्पर अत्यंत द:ःखशोकाला
निःपात केळ. अठ्ठाविसाव्या पयोयांतील | कारण होतील, असा प्रकार येऊन ठेपला
द्रापरयंगात नव्या ( कृप्ण ) अवताराचे वळा म्हणजे सव प्रजा दःखमय होऊन कालळेयगा-
जातृकण्यांला पुढ पाठवन भगवान विप्णच सहवतेमान नाश पावेल
व्यासरूपाने अवतीणे झाले.या वेळीं त्या महा. या प्रकारं कलियग नष्ट झाले कीं, आपोआप
त्म्याने सत्यवतीचे पोटी जन्म घेऊन (खंटळेला) | हिशोबानेच कृतयगाचा उदय होईल. त्याला
भारहवर वाढीस लाविठा; आणि मळ एक | निराळा प्रयत्न नको. असो; या प्रकारे हे व
वेद होता त्याचे चार भाग केले असलेच देवी अंशाने यक्त असे परमात्म्याचे
हे राजा, याप्रमाण आतांपर्यंत लोक- अनेक अवतार ज्ञात्यांनीं पुराणांतन वार्णले
कल्याणाथे परमात्म्याने धरलेले मागीळ सवे आहेत. आकी हे अवतारकथन इतके अवघड
अवतार तुला सांगितटे, आतां यापुढे होणारे- आहे कीं; मोठमोठे देव देखीळ मढ होऊन
फु यस कणाचे खस: न मारिता मयरदावरन, जातात; व या अवतारांचे वर्णन व्हावे म्हण-
यक्तीनें मार्रावले ' | नच वेदापासन पराणापर्यत हे अनेक ग्रंथ
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. १२१
प्रवृत्त झाले आहेत. परमात्मा सवळोकगरु आश्रय केळा. हा नारायण सवे सष्टींचा उगम
याचे यश प्राणिमात्राने कथन करावे असेच असन स्वतः अविनाशी आहे. कृतयगांत
मोहक असल्यामळे मीं ते यथाशक्ति केवळ हाच जगतखरष्टा नारायण हरिसंत्तेने प्रख्यात
संक्षेप रुपाने तुला सांगितलें आहे. जो कोणी झाढा. हाच त्रह्मा, शक्र, सोम, धम, शुक्र
या अतल वीयेशाठी परमात्म्याचे हे अवतार- व ब्रहस्पतिही झाळा. हाच यटकलानंद पर-
कथन बद्धांजली होऊन प्रेमपुरःसर ऐकेल मात्मा अदितीचे पुत्रत्व स्वीकारून इंद्राचा
त्याचे पितर तप्त होतील. हे अवतार हणजे धाकटा बंध किंवा उपेन्द्र झाला. हा सव-
योगेश्वर जो भगवान् याने योगमायेचा आश्रय ' शक्तिमान परमात्मा विप्ण अदितीचे पोटी
करून दाखविलेल्या लीळा होत. ( वस्ततः . पुत्ररूपांने आळा, हा केवळ त्यांचा प्रसादच
त्याला यांचा लेप नाहीं. ) या लीलांच्या म्हणावयाचा. कारण, हा जन्म बेण्यांत
श्रवणाने मनप्यावर भगवंताचा प्रसाद होऊन त्याचा हेत देवांचे वरी जे देत्य तसेच दानव
त्याला धार्मिक व लोकिक समद्धि व नाना- ! आणि राक्षस त्यांचा वध करून देवांस सखी
प्रकारचे विपुकध भोग प्राप्त होतीळ करणे हाच होता. ह्याच मायावी परमात्म्यान
"77 त्रिगणात्मक मायेचा आश्रय अरून पुरातन
अध्याय बेचाळिसावा. | कालीं ब्रह्मदेव निमाण केळा. याच आदि-
व्ह पुरुषाने प्रथम कल्पांत मरीच्यादि प्रजापाते
विष्णूचे ३श्वरत्वकथन, निमोण केळे. मग या मरीचिकश्यपादि
बेशेपायन सांगतात;---हे जनमेजया, भग- प्रजापतींनी आपली संतति वाढवन उत्तम
वान् विष्ण याला त्याच्या अभयदातत्वामळें उत्तम अशी अनेक त्राह्मणांचीं गोचर निमाण
विश्व अशी संज्ञा आहे; तो जनांचे टरितट:ख केटी. या गोत्रांत निमोण झालेले जे महात्मे
रण करितो हणन त्याला कृतयगांत हरि क्रपि त्यांचे योगाने मूळ एकरूप असलेल्या
असं हटलं आहे. त्याच्या अकंठित सामश्यी- वेदाचे अनेक शाखाभेद कले. बारे, या
वरून देवमंडळींत त्याला वकंठ असे नांव आहे. . विप्शाची ढीला केवळ अद्भुतरूप असून याच
मनष्यांत त्याला कृष्ण अस हाणतात; व यश सवेथा गाण्यासारखच आह; व ज्याला
त्याच्या निग्नहानग्रहसामथ्योवरून त्याळा साधेल त्यान ह यश लोकांस सांगतच रहाव
इश्वर असेंही हणतात. या प्रकारें भगवंताच्या असे आहे. याकारेतां मी त कथन कारेतो
नानारूपी कर्मावरून त्याला भिन्न भिन्न नांवे ते ऐक
पडलीं आहेत. अशा त्या बहुरुपी परमेश्व- हे बाबारे, वृत्रासुराचा वध होऊन कृतयुंग
राच्या गहन लीलांची भत व भविष्यकालाची चाळ असतां त्रेलोक्यावेख्यात अस तारका-
गति मी जशीच्या तशीच तला सांगतो, ती. हा
। _ ५ दितीचे पुत्र त एल व दन ' पासून झाल
श्रवण कर. या लीला ऐकतांना तुझ असं 3 दानव.
ध्यानात यईल कीं, हा अनेतात्मा नारायण > वृत्रासरयुड बतायुगांत साले. ( भा०, स्कं० ६,
प्रभ जरी वास्ताविेक अव्यक्त आहे तरीही या. "०१०1१९६ )१ स असतां यथ कुतगुग धालू असल्य न
च आनीक
वास लिहिले आहे वाळत नादी, करडाित. प्रत्येक मह
लीलांसाठीं त्यानं मत्स्यादि व्यक्त शरीरांचा , गास पोटांत इतादि चतर ठुरगे असतात, ही कल्पना
१ विद्रोषेणश्रसिति ( अभयं प्राप्य ) जनो य्रस्मातृ, । धरिल्यास संगति लागते
श्रीमन्महाभारत, [ अध्याय ४२.
>>>.
सराशी यद्ध झाले. या तारकयद्धांत यद्धाविषयी त्या अंधकारानें व्याप्त झालेल्या मेघपुंजांना
गर्व वाहाणारे अस्षे मोठमोठे भयंकर देत्य आपल्या उभय हातांनी दूर सारून भगवान्
यांनीं यक्ष, उरग, राक्षस, यांसह देवमंडळीची हरि परमात्मा याने आपली श्यामसुंदर दिव्य
मोठी कत्तल मांडिली. त्यावळीं त्यांची यद्ध-
सामर्मी बहुतेक संपत येऊन ते युद्धाविषयी
पराड्मख होऊन आपला वाढी जो परमात्मा
हरि नारायण त्याला मनोभावाने शरण गेले,
याच समयीं असा चमत्कार झाला कीं, मेघ हे
सये, चेद्ट व इतर ग्रह यांसह आकाश आच्छा-
दन टाकन निखाऱ्यांचा पाऊस पाड लागले
व चमचमणाऱ्या विजांनीं व्यापठेळे आणि
भयंकर कडकडाट करणारे असळे ते मेघ एक
मेकांवर आदळ लागले. तशांत मेघमंडळीची
खळबळ उडवून देणारे प्रवाहादि सप्तवाय वाह
ळांगळे. वजनाच्या वेगामळे उठळेले जे वाय
त्यांच्या तडाक््यानं व्याकळ होऊन व विद्यत-
पातामळे तापन गेलेल्या पाण्याच्या योगानं
आणि भयंकर उल्कापातांनीं पेटन गेलेले
गेलेले. चमकणाऱ्या
मर्ति प्रकट केली. त्या म्तीचा वणे सजल मेघा-
सारखा नील व तीवरील केशही नीलवणे. या-
प्रमाणे एकंदर शरीर व त्यावरील कान्ति हीं
उभय कृप्णवणे असल्यामळे कृष्ण परमात्म्याला
पाहून नील्पर्वेताचा भास होत असे. कटी
भोवती झळाळीत पीतवणी पीतांबर होता
]गीसारख्या लाळ सोन्याचे दागिने अंगावर
ते: व शरीराचा मलवणे धसर असल्यामळे
धम्नाने व्याप्त असा प्रल्याम्रीच उठला आहे
काय असे भासे. त्याला पुष्ट असे आठ खांदे
होते. त्याचे मस्तकावरील केश किरीटाखालीं
झांकळे होते. सोन्याच्या ज्यांना मठी आहेत
अशी आयुधे हातांत धरिल्याने त्याला अधिक
शाभा आली होती, व चेद्रसयीच्या किरणारन
गिरिशिखराप्रमाणें अचळ असं
आकाश जणं घरावरून ओरडे लागले. हजारा | नेंटक नांवाचे खडू हाती धतल्याने त्याला आनद
उल्कापात होऊं ढागळे, व वारंवार आका- होत असे वते खड्ड मनःशिळा नामक धातूच्या
शांतून चाळणारीं विमानेही उलथी पालथी | वणाच्या कमरपट्टयांत अ डकविठेळं असे
छं ढागलीं: व कधी खाळीं पड ळागळी; आणि त्याच्या भात्यांत जाणरूपी सप भरून राहिले
कधीं अधिकच वर टसळं लागली. चार यगांच्या होते, व त्याने हातांत शक्ति, वज्र, हट, शंख,
अखेरीस प्रटयकाठ सरू आठा अमता चक्र व गदा, हा आयव वारण केलीं होतीं
ज्या प्रकारची ढोकांना भय देणारी निम्ह उत्पन्न त्या विष्णुरूप पर्वताचे क्षमा म्हणजे पृथ्वी हे
होतात, त्याच प्रकारचीं या उत्पातसमयी संवे| मळ असून त्यावर श्री म्हणज ल्क्ष्मीरूपी वक्ष
चिन्हे दिस ढागलीं, मवेत्र अंधारमय होऊन होता; किंवा जा साक्षात ठक्ष्मीचा म्हणे
कशाची प्रभा मिळन दिसेना व कोणतीही वस्त शोभेचा वक्षच होता. अशा त्या परमेश्वराच्या
न्याहाळेना; व दाही दिशा अंधकाराच्या पुंजाने हातांत शाक्के धनुप्य असून हारहणोचे अश्व
व्यापन गेल्यामळें त्यांचा प्रकाश उमटेना. ज्याळा जोडिळे आहेत, ज्याच्यावर गरुडाच्या
फार काय सांगाव, अत्यंत घार अशा अंधकारा-. आकृतीचा "वज फडकतो आहे, चट्र व सूये
पुढ सूर्याचे दे्बीळ तेज पडेना' व त्यामळे ही ज्याची शोभिवत चाके आहेत, मंदर पर्वेत
वत र साकाश / ह] कॉळमेवाचें » पातावर बाला युख्याचय [पवळे वस्र असा आह,
पाघरूण बऊन अमावास्यचा प्रत्यतत मातमत ' तथापि, रूटामध्ये तो बदलून तिळाचे तेलथ्या न्यायाने
रात्रच का काय अशी भासत होती. अशा | पिवळा पितांवर असा प्रयोग सद्य झाला आहे
१ हरिवशपवे. ] हरिवंश. १११
हा ज्याच्या दोन चाकांमधीळ आंस आहे, | दीपतिमान् होऊन सयोभावती प्रदक्षिणा घालं
अनंत नामक सपे हाच ज्याच्या रथाच्या दोऱ्या छागठे. म्रहाग्रहांचा विरोध अंद पडला
आहेत, मेरु पवेत हा ज्याचा तुंबा आहे, | नांची उदक स्वच्छ दिसे लागलीं, देवयान
आकाशांतीळ तारागण हेच ज्याच्या रथाच्या पितयान व मोक्षयान हे तीनही मागे रजो
टपावर जडविलेलीं चित्रविचित्र नक्षीची फले; रहित होऊन स्वच्छ दिस लागले, नद्यांचे
व ग्रहनक्षत्रं हेच ज्याला ठिकठिकाणीं घातलेले | ओध्र सरळपणे वाह लागले, क्षव्ध झालेले
टांके आहेत, अशा त्या विश्वमय रथांत बसलेली समद्र पवेवत आळे, मनप्यांची आंतरिंद्रिय
परमात्म्याची भीताळा अभय देणारी मर्ति त्या शाभेच्छेन प्रेरित झाली. मोठमोठ्या क्रषींची
देत्यांपासन पराजय पावलेल्या देवगणांनी | चिंता दर झाल्याने ते उच्च सवनावर वेद म्हणं
पाहिली. तेव्हां ते सवे देव इंद्राला पुढे करून
हात जोडन व जयजय शब्द उचारून त्या
शरणागताला अभय देणाऱ्या देवास शरण
गेळे, मग त्यांची ती दीनवाणी विनवणी ऐक
प्रमात्म्या विष्णळा दया आली; आणि घोर
संग्राम करून देवमंडळीळा त्रास देणाऱ्या
दानवांचा नि:पात करण्याचा निश्चय त्यानं
केला. त्या पुरुषोत्तम विप्णनं अत्यच्च अशा
लागले, यज्ञयाग सरू होऊन त्यांत अश्नीला मिष्ट
व पवित्र असा हविभांग मिळं लागला. सारांश,
हे राजा, देवाधिदेव जो सत्यप्रतिज्ञ विप्ण
त्याची शात्रवधाविपयींची निश्चित वाणी
कानीं पडतांच सवे लोकांना फार प्रेम वाटन
चित्तांत अत्यानंद झाला, व सहनच सवे लोक
सरळीतपणें आपआपल्या धमार्चे सेवन करूं
लागले,
आकाशांतनच त्या सवेही देवांना प्रतिज्ञापवैक
असे सांगितळें की, हे मरुटूणहो, देव तमचे अध्याय त्रेचाळेसावा.
कल्याण करा, तम्ही भिऊं नका, खस्थ व्हा र व
मी सर्वे दानव मारिठेच समजा; आणि तुम्ही देत्यसेनावणेन,
ह त्रेहोक्याचे राज्य आपलें परत ध्या. या-| वैशंपायन सांगतात:--प्रत्यक्ष श्रीविष्णु
प्रमाण त्या कधींही अनूत न बोलणाऱ्या श्री- | आपला वध करणार ही भयंकर बातमी ज्या
विष्णच्या मखांतन त्यांना जेव्हां आश्वासन वेळीं देत्यदानवांच्या कानीं गेली त्या वेळीं
मिळाळे तेव्हां ते संनेही संतष्ट होऊन त्या त्यांनीं यद्वाविषयांची जंगी तयारी चालविली
सवीच्या मनाला असळा पराकाष्ठेचना आनंद | कारण, युद्धांत पराजय व्हावा हे त्यांना आव-
झाळा कीं, तसला आनंद पवी समद्रांतन | डत नव्ह्ते. मयनामक असर एका कांचनमय
त्यांना ज्या वेळी अमत प्राप्त आळ होतं त्या रथावर चढला. हा रथ कधींही न मोडेल
वेळीं मात्र झाळा होता इतका भक्कम होता. याच्या गर्भातील क्षेत्र
भगवंतांनी असे आश्वासन देतांच सर्वेभर चारशे हात होते, याला चार चाके होतीं
माजन राहिलेला काळोख संपष्टांत आला. ढग | पाण्यांतून, आगींतून, समविषम भभागांतूनही
कोठच्या कोठें नाहींसे झाळे; मंगळ असे वारे हा न अडखळतां भांवत जात असे. यावर
मटे, दाही दिशा प्रसनन दिस लागल्या, सवे मोठमोठाली निवडक आयुधं सुन्यवस्थित भरून
नक्षत्रे तेजास चढन चंद्रावती प्रदक्षिणा घाळं ' ठेविली होती. क्षद्र घंटांच्या जाळ्या सर्भोवार
ठागळीं, त्याचप्रमाणें शनिशकरारि सर्वे ग्रहगण । ढावल्या असल्यामुळें तो रथ चाढं लागला
१९४ श्रीमनमहामारत, [ अध्याय ४१,
असतां त्यांचा मोठा घणधणाट उठे. तो व्याघ्र- | बसविळे होते. त्याला ठिकठिकाणी लहान लहान
चमोने सुशोभित केला असून रत्नाच्या व | मेघडंबऱ्या उचलन दिल्या असल्यामळे लहान
सुवणोच्या जालांनीं खचला असल्यामळ फारच टेकड्यांनी भरून गेळेल्या पवेताप्रमाणे तो
सशोभित दिसे. त्याचा आंसही फार खबर- दिसे. तो लोहमय असल्याने त्याच्या कृष्ण
दार होता. त्या काळचे जे नामांकित रथ ' वणांवरून काजळाच्या ढिगाप्रमाण दिसे. त्याला
होते त्यांत हा श्रेष्ठ होता. हा केवळ पवेत- पोलादाची केळेठीं आठ चाके होतीं. त्याचे
प्राय दिसत असे. यांत मख्य रर्थाखिरीज- दांडे व तंबेही लोखंडाचे होते. पेटलेल्या
करून इतर लोक बसण्यासाठी केलेल्या जागा कोळशाप्रमाणे त्याचे तेज होते, गर्जेणाऱ्या
( ज्यांस संस्कृत भाषत उपस्थान असे म्हण- मेघाप्रमाणे त्याचा आवाज होता. त्याला लोखंडी
तात ) त्याही फार सोईच्या बनविल्या होत्या. जाळ्यांचे झरोके चोफेर बसविले होते. त्यांत
त्या रथावर हरीण, लांडगे, वगरे पश व अनेक लोखंडी परिघ; फेकण्याची अश्मयंत्रे, प्रास,
तर्हेचे पक्षी यांचीं चित्रे बसविली होतीं. तोमर, मदर, शत्नला भीति देणारे परश व
दिब्यास्त्रांनी भरलेले असे भाते त्यांत ठेविटेळे. एकमेक गंफलेळे असे विस्तीणे पाश, इत्यादि
होते. त्याचा गडगडाट केवळ मेघरांच्या गड- सामग्री भरपर ठेविली होती. शत्रंवर चाल
गडाटाप्रमार्ण असे. त्यांत गदा आणि परिध करून जाण्यासाठी दसरा मंदर पवेतच उठला
हीं आयुधं भरपूर ठेविठीं होतीं. त्याचा अफाट- आहे कीं काय असा ज्याला पाहून भास होत
पणा पाहून मृतिमंत समुद्राचा भास होत असे 'होता, व ज्याला हजार गाढव जोडिले होते
त्याचे सांधे सोनेरी कड्यांनीं आंवळले होते. अशा उत्कृष्ट रथावर तो तारकासुर बसला
त्याच्या चाकांचे तुंबेही सोनेरीच होते. त्याज- तिसरा विरोचन हा रागाने खवळून जाऊन व
वर उंच उंच ध्वज व पताका फडकत असल्या- हातीं गदा घेऊन, चमकणाऱ्या शिखराप्रमाणं
मुळे शिरोभागी सूर्यमंडळ भारण करणाऱ्या त्या तारकसेन्याच्या अग्रभागी उभा राहिला
मंद्राचलाचा भास होत असे. धिप्पाड हत्ती चौथा हयग्रीव दानव याने आपला रथ हजार
किंवा नीलमेघ याप्रमाणे तो भव्य दिसे. त्याच्या | घोड्यांनीं चालविला होता. हा हयम्रीव शत्रंची
अति चपल वेगामळं सिंहाचे साम्य दिसे. सेन्येची सेन्ये उध्वस्त करण्याइतका पराक्रमी
त्यावर अनेक अस्वळ ठेविले होते. हजारा ' होता. पांचवा वराह दानव. हा अनेक सहस
मेघांच्या गर्जनेप्रमाणं त्याचा घडघडाट असे. दोऱ्या लाविळेळें व अत्यंत दीघे असं धनष्य
तो केवळ आगीच्या लोळाप्रमाणे दिसे. त्या! ओढीत एखाद्या पारंब्या सुटलेल्या वटवृक्षा-
दिव्य रथाची गति आकाशांतही असून शत्रच्या प्रमाणे सेन्याच्या तोंडावर उभा राहिला
रथाचा तो चुराडा करून टाकणारा होता. सहावा खर नामक दानव हा तर यद्धाविषयीं
असो; अशा त्या रथावर अंशमाली सूर्य जसा इतका हट्हुटून गेला होता कीं; त्या'च्या देहांत
भेरुपवेतावर चढतो त्याप्रमाणे तो रणोत्सक तो तेख मावेनासा होऊन त्याचे दांतओठ
मयासर चढला फरफरूं लागले, व संतापाने त्याची मस्ती
तारकासुरानंही तसळाच जंगी रथ आणिळा अश्रेंच्या रूपाने डोळ्यांतून बळघळ वाहूं लागली
होता. तो सवेच लोखंडाचा होता. त्याचा सातवा दानव त्वष्टा. हा अठख घोडे जोड-
विस्तार कोसभर होता. त्याच्या ध्वजावर कावळे ठल्या रथांत बसून मोठ्या नेटाने दानवांच्या
१ हरिवंशपर्व. | हरिवंश. ११६
ायाचााधायचााचचाचयमामाााचयाकीीमाडयाकाआाडयाडायालडवालवामााीकललडी य्य बणाएीश?0?0१?२)0णीणी0 0000000 शी नीना णा कटा
गराड्यांतून सेन्याच्या रचलेल्या व्यूहांतून | होत्या; व कांहीनीं तर वायूचेच वाहन केळे
फिरत होता. आठवा विप्रचित्ति दानवाचा | होते, । । रिसाठा झाला. याशिवाय पायदळ
पुत्र श्रेत हा श्रेतकुंडळें अंगावर घाून एखाद्या तर वेताळंच होते. त्या पायदळांत कसठे
ब्रेतपर्वताप्रमाणे शोभायमान दिसणारा युद्धा- कसले भ्यासूर व वेडेवांकड्या तोंडांचे देत्य
साठीं सामोरा उभा राहिला. बळीचा पुत्र होते. क्रोणाला एकत्र पाय होता तर कोणाला
अरिष्ट हा मेहनत केलेला श्रेष्ठ वीर हातांत दोन्ही ही होते;;व युद्धाविषयी उत्सुक होऊन
पर्वतावरील पापाणांची आयुबे घेऊन युद्धार्थ ते *टिवलाप्रमाणें डरकळ्या फोडीत होते.
उभा राहिला. त्या वेळीं तोही पवेतासारखा ' मर्म्तीत आलेल्या व्याध्राप्रमाणे गना करणाऱ्या
दिसत होता. दहावा किशोर दानव. हा तर त्या दानवश्रष्ठांनी सारखा कोलाहल माजविला
युद्धासाठी इतका खलखुलला होता कीं, तो होत व त्यांतील कित्येक जण खणाखण दुंड
एस्सद्या शिंगराप्रमाणे थयथय नाच लागला, ' ठोकत होते. अडसरासारखे लांबच लांब ज्यांचे
आणि देत्यसेन्याच्या मध्यभागी जाऊन उभा बाह आहेत असले ते देत्य गदा, परि वगेरे
राहिला. त्या वेळीं उदय पावलेल्या सूरयो- उडसुर्धे हातांत व्रेऊन, आणि धनुप्याला ताण
प्रमाणे तो शोभ लागला. अकरावा टेब. ह्याची : आपल्या प्रतिपक्ष्यांकडील देवतांना
कांति पाण्याने औथंबठेल्या मेताप्रमाणें असन गंशो देऊं लागठे, याशिवाय किल्येकांनी
याच्या अंगावरील वस्त्रे व भपणे हीं ठांबच- ते ठि हातांत प्रास, कोणी पाश, कोणी खड्ड
लांब शोभत होतीं. असा हा लंब देत्यांच्या गेगी तोमर, कोणी अंकुश, कोणी पट्टिश,
सैन्य-व्यूहांत जाऊन उभा राहिला असतां किणी शतती, कोणी शतधारांचे मुदर, कोणी
कंकणग्रहणसमर्यी राहूच्या जाबड्यांत सांपड- गीडशल, कोणी शेळ, कोणी परिब्र, कोणी
लेल्या सूयोप्रमागे दिसू ठागळा, महाग्रह जो1- के) इत्यादि अनेक प्रकारचीं आयुधे हाती
स्वभोनु म्हणजे राह हा हसतच देत्यंसेन्याच्या - ऊन व त्यांशी सहज मजेन खेळून सवे
अघाडीस उभा राहिळा. दांत, ओंठ, नेत्र व" निवसेन्यांत आनंदी आनंद करून सोडला,
मुख हींच याची युद्धांतीळ आयुर्धे हाती. याप्रमाणे हें दानवांचे वही सेन्य युद्धा-
असला हा विलक्षण होता. !; गेपयी बळकट उत्कंठित होऊन सूर्यापुढें चालत
दया वर सांगितलेल्या ठळक ठळक दानवां' ' पणार्या मेघमंडलाप्रमाणे देवसमृहासमॉर
शिवाय दुसरे असंख्य दानव होते. त्यांतीत 2 देऊन उभे राहिले. हजारो हजार
कित्येक घोड्यांवर बसले होते. कित्येक हत्तींच्य त्यांनीं खचढेळें व वायु, असि, जळ, मेर
खांद्यावर, कित्येक सिंहांवर, किल्यक व्यात्रां, भाणि पवत यांप्रमाणे भासणारें ते. अद्भत
वर, कोणी डुकरांवर तर कोणी अस्वलांवर| ' न्य सवोच्याही अंगांत त्या रणप्रबाहांत घुस-
काणी गाढवांवर तर कोणी उंटांवर व कोण तयाचा आवेश संचारल्यामुळें येद्धलालसेने
तर मेतरांवर स्वार होऊन चालले होते. कांही' यकेवळ वेडें होऊन गेले दिसत होते.
मोठमोठ्या पक्ष्यांच्या पाठीवर स्वाऱ्या ठेविल ५!
१ हा गोष्ट असभाव्य नव्ह. आजकालह। ह.
व याच्या वगोताल किल्येक पक्षा ६ मन'याला पाठी
सहूज बाहूं शकतात, ी र
१२९ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ४४.
पलव शदातसादाक
बबन आ
अध्याय चवेचाळिसावा झालेल्या मेरु पर्वताची आठवण होते असे. यम
शकू हा आपला दंड आणि कालस्वरूपी मद्र उगा-
दैवसेनावणन, रून आपल्या हबकणीने देत्यगणांस दरडर्वात
वेशपायन सांगतात:--जा जनमेवा, तू देवसेन्यांत उभा राहिला. त्यापुढे देवसेन्याच्या
या संम्रामांत देल्यांच्या बाजला स्थाचा | मध्यभागींच पाशधारी वरुण उभा होता, त्याचे
विस्तार कसा होता ते ऐकटेस, आतां प्णु रक्षणार्थ त्याचे भोवती चार समुद्र व वारंवार
पक्षाच्या म्हणजे देवांच्या एकंदर सपाचा जिभल्या चाटणारे मोठमोठे सपे होते. त्याचें
विस्तार कसा होता तो ऐक. आदित्य, ॥मु, शरीर जलमय असून त्यांचे हातांत शेख व
रुद्र, तसंच महाबलाढ्य अशिनीकुमा< हे. मुक्तामय बाहुभूपणे होतीं. तो हातामध्ये काल-
सर्वही आपआपले हाताखालचीं सन्ये व याले पाश घेऊन चेद्रिकिरणाप्रमाणे धवळ अशा
अनुयायी यांसह बंदोबस्ताने सज्ज हीन अश्वांशीं १ वायूने उसळविलल्या जलतरंगांशी
राहिळे. लोकपाल व सर्वे देवांचा अग्रणी गो नानाप्रकारचे खेळ खेळत होता. त्याच्या अगा-
सह्तनेत् इंद्र तो. ऐरावतावर हत वै वर पांढर घवघवीत आणि मलमलठीहूनही पातळ
सैन्याच्या अधाडीस उभा राहिला. त्याचे चे , असे वस होते. पोंवळ्यांच्या वेलींची रमणीय
आजूस गरुडाप्रमाणे वेगवान् , सुंदर चक्री , अशीं कडी त्याच्या हातांत होतीं व पाचप्रमाणे
युक्त, सुवण आणि हिरे यांनीं शोभिवंत केश त्याची शरीरकार्ति असून त्याच्या उद्रा-
असा रथ तयार ठेविला होता. त्या टेवेंद्रामान वर हारांचें ओेच लोंबत होते. अशा
देव, गंघवे, यक्ष यांचे थवेच्या थवे चा रीतीने तो वरुण मर्यादेबाहेर वाढलेल्या सम॒द्रा-
होत, व तेजस्वी सदस्य आणि ब्रक्मापं त्याः प्रमाणे युद्धोत्कंठेनें उचंबळन चालला होता.
स्तुति गात होते. वज्ञाचे आघाताने उदय पाः कुबेरही त्या युद्धांत हनर होता. त्याजबरोबर
लल्या विदयठठतारूप आयुषाने युक्त अशा स्वर यक्षराक्षसांची मत्ाव गह्यकांचे गण होते
संचारी पवताप्रमागे दिसणाऱ्या मेत्रांनी भोव त्याचें शरीर अतिशय संदर असून त्यावर
तालीं कोट करून त्या इंद्राचे रक्षण केळे होत पाचर्ये तेज होते. त्याचे विमान मनुष्ये
अशा बंदोबस्तांत भगवान इंद्र, ज्याची स्तृत्ञादीत होतीं. तो देवांचा खजिनदार असल्या-
सोमयज्ञकाीं ब्राह्मणळोक यज्ञमंडपांत गातात मळें शेख व पद्म या नांवांचे दोन निधी मूर्ति-
असा तो ऐरावतावर बसून चालला. याप्रमाणेमत त्याजबरोबर होते. त्याला राजराजेश्वर
तुतार््या वगरे रणवाद्यांच्या धोषांत ज्या वेळींजशी संज्ञा होती. अथातच त्याचेजवळ
इंद्राची स्वारी स्वगातून चालली त्यावेळींअलोट संपत्ति होती, व तो सर्वाना द्रव्य पुरवि-
शेकडो अप्सरांचे ताफे स्वारीपुटें नाचू लागले. गारा असल्यामुळें त्याला धनद असे म्हणत.
त्या इंद्राच्या रथावर ज्याला दांड्याला वेळूची 'याला विमानांतून युद्ध करण्याची होस होती.
काठी आहे असा ध्वज ठावित्या असून, त्याला पामळे तो पुष्पक नामक विमानांत बसन ते मनु-
वायुवेगाने किंवा मनोठ्गानें 'पळणारे घोडे यांच्या खांद्यांवर देऊनत्या य॒द्धभमीवर उभा
जोडिले हाते वे मातठी त्यावर सारथी बसला ता. तो दाकराचा प्रिय मित्र असन स्वतःही
होता. त्या वेळीं तो रथ पाहून सहखकिरण |कराप्रमाणेच शोभिवेत असल्यामळे त्या राज-
रवीची किंवा रविकिरणांनीं सवेथा व्याप्त जाकडे सवीचेही डोळे वेधून राहिठे होते.
१ हरिवंशपवे, ] हरिवंश. ११७
याप्रमाण देवसन्याच्या चार बाजना बलाढ्य . जा सप्तरूपभेदाने या तठोक्यांतील चराचराचे
असे हे चोघे लोकपाळ आपआपली नेमळेळी पालन कारेतो, ज्याळा अश्नीचा सारथी असे
दिशा धरून रक्षणाथ उभ होते. म्हणजे पर्वे- म्हणतात, जा सवाचा उद्धव व इथवर आहे;
कडील बाज इंद्राने संभाळिली होती, दलिणे- सप्तस्वरात्मक म॑ गायन तं ज्याचे उत्पत्तिस्थान
कडीळ यमानं, वरुणाने पाश्चिमेकडील व उत्तर- म्हटल आहे, ज्याला महाभतांतीळ उत्तम भत
कडील कबराने. त्याशिवाय दिनराज सय हा ' अस म्हणतात, ज्याला अमत असहा म्हणतात;
मरु पवताच्या भावती फिरणाऱ्या आपल्या ' ज्याची गति फार शीघ्र असन ज्याची उर्त्पात्त
सात घोडे जोडलेल्या व तजानें जळतोच की. आकाशापासन असन ज्याला मातरिश्वा म्हणजे
काय अशा उज्ज्वळ किरणमय आकाशस्थ ' आपल्या उत्पत्तिस्यानाचे ( आकाशाचे
रथांत बसन आलातचक्राप्रमाणे स्वगेप्रदेशांत टिकाणींच चळन पावणारा असे म्हणतात;
गिरक्या घत व सवे लोकांना संतत प्रकाश-! असा ता सव भतांचा प्राणभत वाय पजन्याला
मान् करीत आपल्या सहख्राकिरणमय तजांनी : साथ घेऊन आपल्या अंगांतील सवे बळ प्रकट
चमकत चमकत द्वादश स्वरूपांनीं देवमंडळी- करून माठ्या सासाट्यान दत्यमंडळीला प्रति-
तन फिरत हाता. शाभत्र अश्व जोडलेल्या! कढ दिशेन वाहन जमार करूं लागला, या-
रंथांत बसन आपल्या शीतळ व जलमय. रिवाय विद्याथरांना बराबर वऊन दव, गधव
किरणांनी जगताळा आनंदवीत भगवान् शीत- व मरुट्रण हे कांत टाकलल्या सपांप्रमास
रइमी म्हणजे चद्रहा तथ आला हाता. याच जाज्वल्य अशा तरवाराच्या फका करात हात,
भावती नक्षत्रांचा पारवार होता. हा शीतकिरण व मोठमाठाळ सपे देवमडळींच्या हाती बाण-
चेद्र म्हणजे ब्राह्मणांचे मख्य देवत; ग्रहण- रूप होऊन आपलीं तांडं पसरून रागाने तीव्र
समयीं प्रथ्वीची छाया म्वदेहावर धारण कर- विप ओकीत ओकीत आकाशांतन इतस्तत
णारा, रात्रीसंबंधी अंघःकाराचा क्षय करणारा; | संचरत होते. पवंतही आपलीं रिळामय शिखर
आकाशस्थ ज्यातीमध्ये प्रधान, सव रसांना | व आपल्या अंगावरील महसत्रावांधे शाखांनी
प्राणभत सवे ओऔपधींचा मालक आणि रक्षण- विम्तारिलेले वृक्ष यास बरावर घऊन दानव-
कता, अमृताचे निधान, या अस़निसोमात्मक सन्यावर हला करण्यासाठीं देवपुट्टयाला येऊन
जगतांतील प्रथम म्हणजे अन्नात्मक अंश, | मिळाले, आकाशांत संचार करणाऱ्या पाकष-
अर्थातच रसमय, व हिमरूपी शस्त्र धारण गणांत श्रेष्ठ असा जो अरुगाचा धाकटा
रणारा (थंडीने मारणारा ), अशा त्या शीत- भाऊ गरुड त्यावर स्वयंप्रकाश असा
मय चेंद्राकडे दानव मंडळी विशेष रोखन | लक्ष्मीपति श्रीहरि बसन त्या समरांगणांत स्वत
पाहात होती. जो सवे भतांचा प्राण, जो उभा होता. हे जनमेजया, या श्रीहरीचे
मनप्यदेहामध्ये प्राण, अपान, व्यान, उदान वणेन तला किती म्हणन सांग याला हृपी
आणि समान या पांच रूपांनी विभक्त आहे; केश असे म्हणतात; कारण तो इंद्रियांचा
१ याचें कारण चंद्र दाही एक दृष्टीने दानवांत स्वामा आहें. 'त्याला पक्मताभ अस म्हणतात
भारा आहे. ज्योतिपांतही क्षीण चंद्र पापम्नर ब पूर्ण- कारण याच्या नाभीच्या ठिकाणीं कवल आहे
पुण्यग्रह, असा उभयात्मक मानिला आहे. तेऱ्हां चंद्र याला त्रिविक्रम म्हणतात; कारण याने तीन
हा दानव अथात आपल जातोचा असून देवांत मिसळला । शी कड डं
म्हणून द्वानवांचा लाजवर रोप, पावलांत वामनावतारीं त्रिभवन व्यापले.. याला
हुरिवंरा ८-१८,
११८ श्रीमनवहाभारत. [ अध्याय ४४.
प्रलयकालचा अंझीही म्हणतात; निखिल गरुड त्यावर बसला होता म्हणन सांगितलंच
विश्वाचा प्रमही म्हणतात; जो मधसदनरूपार्ने. आहे. हे राजा, तो गरुड कसा होता म्हण-
समद्रांतन आल्याने ज्याला समद्रयोनि असे शील तर तो वायपेक्षांही अधिक वेगाने गमन
म्हणतात. त्यानं मधु नामक देत्याला मारिठे | करीत असन आपल्या पक्षांच्या फटकाऱ्याने
म्हणून मधुरिपु म्हणतात. यज्ञांतील हविभांगाचा आकाश हाळवन सोडी. त्याच्या चोचीत मोठा
तो भोक्ता असल्यामुळे त्याला हविभक असे | सप धरिला असल्यामळे तो मोठा शोभिवंत
म्हणतात. यज्ञांत याचा सन्मान होत असल्या- । दिसत होता व त्याच्या त्या विशाळ देहामळे
मुळें त्याला कतुसत्कृत असं म्हणतात. जो. संमद्रांतन अमतप्राप्ति झाल्यावर घरसळण्यांतन
पृथ्वी, आप व आकारा या सवहा भूताशा , मोकळा होऊन वर आलेला हा मंदराचलच कीं
एकरूप असल्यान ज्याला सम अस *हणतात. काय असा भास होई. त्या गरुडाचा पराक्रम
जो दुष्टांना निर्देळून जगताला स्वास्थ्य देतो, असामान्य होता. त्यानें देवासरांच्या लट्टा-
यास्तव ज्याठा अरिहा आणि शांतिकर असं ढट्ठीत हजारो वेळ आपहा तडाका दाखविला
कळ 00 "पाम पेरी होता व अमतासाठी चालले*्या भांडणांत
म्हणतात. शिवाय जगताला सटपटेश करणारा 0000000 यी
त्याला मोठी शोभिवंत शिखा व मलपं होती
हा असल्यायुळ या उदारा परसा या ह्ञिवाय कानांत आगीसारख्या हाल सोन्याची
जगठुरु असे म्हणतात. ञ्याच्या हातांमध्ये ग शत पाया
संदेव चक्र आणि गदा असतात त्यानं शत्रचा ता या भाया
घात करणारं अत्यत्तम तेजस्वी केवळ सया | विप्पाइपण
साहित असणाऱ्या अग्नीप्रमाणे जाज्वल्य अमे पिप्पाडपणामुळें अंगावरून रिकादि धातंचे
आपले सदन चक्र उगारून देवसेन्यांत ठाणे पडे असणाऱ्या पवंताप्रमार्ण तो दिसत असते
धरिले होते. त्या वेळी डाव्या हातानें सर्व व त्याने तोंड,त धरलेल्या व अधेवट गिळ-
असरांचा नाश करणारी व वणोने काळी अपन टॅर्सा सपाच्या मस्तकात असलल्या चद्रतुल्य
रात्रलाही कालाचा मार्ग दाखविणारी जंगी तेजस्वी मण्याच्या प्रमेने त्याचं विशाळ उराड
गदा तो गरगरवीत होता, व त्यामळे त्या | फारच शाभत होते. संदर संदर रंगीजेरंगी पिसं
गटेळा तेजोमंडलासह उटय पावणाऱ्य| सवित्रे ज्यांत भरला आहेत असे आपले विस्तांणे उम
बिंबाची शोभा आली होती. उरठेल्या हातांत पंख पसरून तो आकाशांतून मोजने चालला
त्या गरुडध्वज महायशस्वी प्रभने शाड्धनप्य असतां सव आकाश भरून टाकी, त्या वेळी
इत्यादि अनेक उज्ज्वळ आयुधे धरिठी होत. दोही बाजूंना इंद्रधनुप्यांच्या कमानी उभारून
अशा लक्षणांनी युक्त होऊन तो परमात्मा आकाशभर फिरणाऱ्या प्रलयकालच्या मेधां-
केश्यपपुत्त त सपोशन असा पमिश्रेष्ठ जो चाच भास होत असे, अथवा देत्यांच्या रात्र-
१ लल्ह्यसे ग्रसमान ० ५शल्यस मसमानः समेतात 1 छाकान समग्र लाकानू समम्रानू रूपाने प्रकट झालेलं तं नील, लोहित व पीत
वदनेख्वंलाद्रे | भ० गी० अ० ११, छो० ३० वणीच्या पताकार्चे अवरोपणस्थानच कीं काय
२ वास्तविक या उपमेचा संबंध मागील झछोकांतीठ
चक्राशी लावणे जास्ती समीचीन जहे; परंतु, चतु अस वाटे. अशात्या गरुडावर बसटेल्या श्रीवि-
धरराने तो गदेकडे लाविला आहे प्णूच्या मागोमाग देवगण, व तपोधन मुनि चाळत
१ हरिवंशपवे. ] हरिवंश,
“२
२९
अ
असून आपल्या मंत्रमय वाणीने त्या गदाधराचें उडी वेणारे असते आपल्या चपळ रथांचे धे
स्तोत्र करून त्याला संतोपर्वीत होते चेपन हातांत नंग्या तरवारी घऊन कोणा
या प्रकार कबेराने अंगीकारिठेले, यमाने मसळे फेकीत, कोणी बाण सोडीत, कोणी
पुढाकार घेतलेले, वरुणाने वेटिलेळे, इंद्राने | धनुप्ये ताणीत, कोणी मोगऱ्यांचा वषाव करीत,
शोभायमान केलेले, चंद्रप्रभेने थवळित झाठेले, काणी आपल्या हातांतील पारिध भिरकावीत,
वायुवेगाने दणाणून रारिलेळे, अपितेजाने तर कोणी पर्वतच फेकीत,--अशा प्रकारे
झंगमगणार॑ व विष्ण, जिप्ण, सहिप्ण व प्रभाते देवगणांवर तटन पडळ, याप्रमाणं त्या
भ्राजिप्णु यांच्या तेजाने भरलेलं असे त॑ अद्भत महाबलाढ्य आणि विजयशाळी दानवांनीं भडा
शक्तियुक्त व देवसन्य सज्य होऊन यद्धाथे उभे | मड देवांना वायाळ करण्याचा यत्न मरू
राहिळे. याप्रमाणे उभय सन्ये उभी गाहिळी केळा, त्या वळी ते देवगण त्या र्णभमीवर
असतां अंगिरसकुलोत्पक्नञ टदवगरु बृहस्पति हिरमष्टी होऊन अत्यंत खद करूं टांगले. त्या
: तुमचे कल्याण असो, तमचा जयजयकार दितीच्या पुत्रांनी त्या देवांची आपल्या परि-
होवो, ” याप्रमाण देवमंडळीस आशीवाद देत घान मंडकी उडविली, आपल्या अस्त्रजाठांनी
होते. तिकडे देत्यगुरु शुक्राचाये हेही दत्यमंड- त्यांची कणीक मऊ केली, व त्यांना प्रथम
ळील याचप्रमार्ण आशीवाद देऊन राहिले होते. पाशांत गरफटवन निश्चेष्ट करून नंतर बाणां-
च्या योगाने छाताड फोडन त्यांना रक्ताच्या
गळण्या ओकावयाम लाविळ, या प्रकार त्या
क जड दानवी मायेच्या तडाक्यांत सांपडन त्या
देवासरसंग्रामवणेन. देवांची काहीएक गडबड चाटनाशी आली
वैदषेपायन सांगतात:---मग त्या एकमकां- त्या असरांचे सामश्य क्रिती म्हणन सांगाव :
वर चढ करून जय मिळव इच्छिणाऱ्या देव त्यांच्या शक्तीपुढ त॑ देवांचे सम्य निस्स्त्र त
व असुर या उभयतांच्या सेन्यांची मोठी विप्रयत्न होऊन मेल्याप्रमाणे निश्वे्ट दिस
तुंबळ लढाहे झाली, अनेक प्रकारची शस्त्रात्र टांगले, असा प्रकार पाहून देवश्रप्ठ जा महत
घेऊन ते दानव त्वेषाने देवांवर जेव्हां चाळ नत्र इंद्र दा. आपल्या शक्तीने न दत्यांच
करूं लागल, त्या वेळीं पवत पवेतांशीं भांड- मायावी पाश टर करीन आणि आपल्या
तात कौ काय असे भासे लागले. देव व वज्ञान देत्यांच्या जाणांचे तकड करीत त्या
असुर यांमर्धाल यद्ध एक प्रकार अद्भतच, घोर दत्यसंन्यांत शिरून त्यांतील प्रमख
होत. कारण, त्यांत एका बाजला धमे व विनय, देत्यांना प्रथम ठार करून उस्लल्या त्या
५८२ ९५ ८ १-० ५४०५४५
अध्याय पंचेचाळिसावा
आणि असरांच्या बाजला अधमे व दप, असा
विपरीत प्रकार होता. ते देवदानवांचे यद्ध
फारच गर्दर्चि व अतिशय घार असे झले
त्यामळ सवे जगताला त्राही त्राही होऊन
जाऊन यगांतीचा प्रलयाझि पेटला की काय
असा भाफझ होऊं लागला. कारण त्या वेळीं ते
दानव अत्यंत वेगवानू व केवळ आकाशांत
भफाट देत्यसेन्याला आपल्या तामसी माये
च्या योगाने तमोमय करून माडता झाला
इंद्राच्या सामथ्यामळे याप्रकारे अत्यंत घोर
अशा तमान व्याप्त होतांच त्या दानवांना देव
काणता व अमर काणता, हे ओळखना, अशा
प्रयीं देत्यांच्या मायावी पाशांतन सटलेळे
टवगण यत्न करून अधकारान गाधिळन
१४० श्रीमन्महाभारत, | अध्याय ४५,
भ्र आ 022 2. _ “व काप कपापला ण ?ण९0ीण शिरणिशशणि शशश ”0)01 )॥ ण १? पाया" "शत ी?0ी 0)ी?0ी?0 00 ती
न.“ ०- -प---५॥८॥ णाल
गेळेल्या त्या देत्यांचीं शरीरं तडातड धरणीवर । तेजस्वी ओवेमनि त्यान आति दारुण अस तप
पाडे लागठे, याप्रमाणे त्या तमाच्या प्रभावाने केळे. मग तो आपल्या तपस्तेजाने सनातन
नीलवर्ण व बेशद्ध होऊन जाऊन देवांच्या स॒योप्रमाणे जेव्हां सवे जगत तापवू लागला
हातन ते बिप्पाड दानवगण पंख तुटलेल्या तेव्हां सवेही मनिगण व जह्मषींसह देवगण
पर्वांप्रमाणे धडावड कोसळं लागले. इंद्राच्या त्याजकडे आले. त्याचप्रमाणे दानवर्पाते हिर
त्या तामसी मायेचा परिणाम केवळ देत्य- ण्यकशिपु दानवही त्या परम तेजस्वी उवे
सेन्यावरच न होतां त्या देत्यांच्या राजभवना- क्रपीची विनवणी करूं लागला, जरह्मापे त्या
वरही झळा. कारण, तो सरव राजवाडा त्या- ब्रह्मतल्य क्रपीला म्हणाले, ' हे मुने, आपण
मर्धीळ मेघाप्रमाणे भिप्पाड असे रक्षक राक्ष- | क्रषिवशात जन्मठेळे असून त्रह्मचये अवलंबिल
सांसह काळोखांत दडन जाऊन अंधकाराच्या आहे, व त्यामळे आपले हे क्रषिकुल खुंटलस
समद्राप्रमाण भाम लागला ५४ चझाळे. कारण आपण आपल्या पित्याच्या पोटी
देत्यसेन्याची ही अवस्था पाहन मय एकटेच उत्पन्न झालां असन आपण उध्वेरेत्याचे
नामक असरानं कल्पांतकाळीन वडवास्रीपासन प्रत पतकरून तपाचे कष्ट सोशीत बसलां आहां
जनविलेठी अशी अत्यम्न महामाया सोडन . आणि पुत्रपात्रादि संतानवृद्धि करण्याचा क्रम
तिच्या योगाने इंद्राच्या तामसी मायेला सोडून दिला आहे. आपल्याचप्रमाणे ब्राह्मण
जाळन काढिले. मयासराच्या त्या मायेनं त्या जातीत अनेक जितेद्रेय मनींची कुळे त्यांत
इंद्रमायेने निर्माण केलेळं त॑ सवे तम नष्ट ' एकच एक पुरुंप उरून ठिन्नमूळ होत चालली
करितांच असर मेडळील्म पुन्हा तजेला चढन : आहेत. तथापि, त्या सामान्य कुळांची आम्ही
ती तत्काळ यद्धाथे उभी राहिली. उकडे फिकीर करीत नाहीं. परंतु आपण तपाने अत्येत
मयासरान सोडलेल्या त्या ओवी. मायेच्या ' श्रेष्ट असन आपले तेज केवळ ब्रह्मदेवाच्या
योगाने देवमंडळीच्या अंगाचा जेव्हां भडका तोडीचे आहे; याकारेतां ( आपल्यासारख्यांचे
होऊं लागळा तेव्हां ते थेडगार अशा पाग्यांत पुत्ररूप प्रतिथब माग रहाव अस आह्मांस फार
निजावयास सांपडावे न्हणन शीतकिरण जो ' वाटते म्हणन ) आम्ही विनंती कारता का;
लात्मा चंद्र त्याच्या आश्रयास भांवले, या-. आपण वंशवृद्धि करण्याकडे लक्ष द्या, आणि
प्रमाणे त्या आर्वी मायेच्या तेजाने जळन ' आपण आपणास (पुत्ररूपान) ट्विगाणित करा
जाऊन भ्रष्टतेज झाळे असतां त्या देवांनी देत्यांना आपण तपाच्या योगानें आपळे तेज फारच
शरण जाण्याची आपली इच्छा आपला अधिपति उत्कपोस आणलं आहे. तर असल ह् ओजवलेलं
जो इंद्र त्याला कळविळी, याप्रमाणे त्या उत्कृष्ट तेज केवळ आपल्याच ठिकाणीं राखून
देत्यमायेच्या सामथ्योने देवमेन्य कावून न ठेवितां ते स्त्रीचे गर्भात घालन पुत्ररूपानं
जाऊन उइंद्राकडे' आळे असतां उंद्रामे आपे मतांची दसरी प्रत निमाण करा. ”
वरुगाळा आज्ञा केळी. त्या वेळीं वरुण याप्रमाणे त्या क्रपींनीं विषयाची गोष्ट
म्हणाळा कीं, हे इंद्रा, पवकालीं गरणांनीं केवळ काढितांच त्या ब्रह्मचारी मुनींच्या मनाला
त्रह्मदेवाप्रमाणे असा भगमहर्षींचा पुत्र जो फार मोठा घक्का बसळा; आणि त्या क्रपीची
क्त “> निर्भत्सना करून तो म्हणाला, “ बाबांनो अद्म-
१ पृवकाळी पवतांस पंख होते, पगरंद इंद्राने पुढे ते ह ह
तोडून टाकिल. यानांत उत्पन्न होउन त्राह्मण्याच आचरण
१ हरिवंशपवे. ]
हारबश.
१४९
करणारे आणि वन्यमलफलांवर निवोह करून
सवदा आषे म्हणजे क्राषयोग्य कर्मे करणारे
जे कोणी आहेत त्यांचा पुरातन काढापासन
: ब्रद्षचये ! हा शास्त्रानं शाधतधमे सांगितळा
आहे. या ब्रह्मचयाचे सामथ्य सामान्य
ब्रह्मचयोचे योग्य रीतीनं पालन केल्यास तं
ब्रह्मयाठा देखील हालवून सोडीळ. जे कोणी
फट टीत्अह च हू
स्् ह ९
त्राह्मण गृहस्थाश्रम घरून असतील त्यांना
याजन; अल्यापन व प्रतिम्रह या निवाहाथ
तीन वात्ते सांगितल्या आहेत. परंत आमच्या
सारखे जे वनवासी माने आहेत त्यांना वन
हेच निवाहाचे साधन, ( आमच्यासारख्पांना
वानप्रस्थ ।विवाहावाचनच काँरतां येतो. )
आजपर्यंत जे को० अंबभक्ष म्हणभे जलपान
करून रहाणारे, वायभक्ष म्हणजे केवळ वाय
भक्षण करून रहाणारे, व दांत असतां दंताट-
खठिक म्हणने दांतांतोडाचा खलबत्ता करून
तसासकटच नौवारादि कच धान्य गाणारे
-न्कनट2 टा "रवाणा तीण फस्ट काकाला ० 010. 00020. न. ७ ०" ला
स्वगात जाऊन नांदत आहेत. योगावांचन सिद्धि
नाहीं; सिद्धीवांचन यश नाहीं. परंत, असल्या
या यशाला मूळभूत श॑ तप त॑ ब्रह्मचयाहून
अधिक दसरे नाहीं. याकरितां पांचही
दाद्वरेय व तद्वारा ( डाट्रयाविपयरूपा ) पचही भत
यांचे नियमन करून पुरुपानं त्रह्मचयाने रहावे
कारण यापळीकडे दसर श्रेष्ट तप कोणतेही
नाहीं. योगदाढ्यावांचन केवळ भगवी पांघरून
डोड मंडण, हढनिश्वयावांचन त्रताचरण करणं
आणि ब्रह्मचयावांचन तपाचरण करणं; या
]न कृतींना देभ म्हणजे ढोंग अशी संज्ञा
आहे. हे क्रपीहा, पूर्वी त्रह्मदेवान जेव्हां
केवळ मनोबळानें सनत्कमारादिक मानसप्रजा
उत्पन्न केळी त्या वेळीं तुमच्या या स्त्रिया कोठे
होत्या; त्यांशी पुरुषाचा संयोग कोटसा होता
आणि चित्ताला उल्थून पाडणारा कामातुर-
पणा तरी कोठे होता? तुम्ही आपणास
महात्मे म्हणवितां त्या अथी तमचे ठिकाणीं
अथवा अश््मकद्र म्हणज दताचे माधन नस- | तपाचा खराच जार असळ तर ब्रह्मदवाच्या
ल्यांने दगडाने कटन हिरवे भान्य गाणारे
आणि पंचाश्रित्ाधन करणारे--असळे असले
अत्यंत टप्कर त्रत॑ करून तपश्चया करणारे
जरी झाले तरी मुख्यतः या ब्रह्मचयत्रताचाच
अवलंब करून त्याच्या बळावरच मोक्षप्राप्ति
करून घेण्याची त्यांनीं उमद बांधली. बाबांना,
ब्राह्मणाला ज॑ ब्राह्मणत्व येत असते त या
भेह्मचयांमळेंच, असे सत्यलोकांत ग्हाणारे जे
भेह्मवेत्ते ( अथोत् स्वानभवी) जन ते म्हणतात
बेह्मचये हा घेयोचा पाया आहे, तपाची इमा-
रतहा ब्रह्मचयाशिवाय उभी रहात नाही
ञ्यांनीं मिळन इहळोाकीं असतांना नेष्ठिक ब्रह्म-
चेये कराराने तडीस नेळे तेच आजकाल
१ चार बाजून, चार धुन्या पंटवून मस्तकावर
ख्याचा प्रखर ताप घेणे याला पंचाभिसाधन असे
म्हणतात
पद्धतीप्रमाणच तम्हीहां मानस प्रजा निमोण
करा. तपस्वी म्हणविणाऱ्यांनीं आपले मनानेच
योनी निमाण करून तिचेच ठिकाणीं गर्भाचे
आधान करून मानस प्रजा निर्माण करावी.
इतरांप्रमाणे हाडामांसाची स्त्री घेऊन
तिच्याशी संयोग करून तिचे ठिकाणीं बीजा-
घान करणं हे त्रत तपरूयांना सांगितलं नाहीं.
याकरितां तम्ही. आपणास भले म्हणवीत
असतां मजपुढे बेधडक (मीं लय़ करावं
म्हणन ) मे घमाथोला सोडन भाषण केलत
त्यावरून तम्ही भळे मनप्य नाहीं असं मला
वाटतं. ( माझा , सतांते असाद असा ज्या
अर्था तमचा आग्रह त्या अर्था ) १, आताच
स्वसंकल्पान माझे ठिकाणींच मनोमय योनी
निमाण करून ख्नीसंयोगावांचन जाज्वल्य
वृत्तीचा असा एक आरसपुत्र निमाण कारतो
१४२
श्रीमन्महाभारत.
[ भध्याय ४५.
याप्रमागे॑ वनवासी जनांना योग्य अशा भक्ष्यही देईन. हे वाक्पते, मी हे कांहीं तरी
विधीने माझाच आत्मा माझे ठिकाणी पुत्ररूपाने
द्वितीय आत्मा निमीण करील, मात्र तो पुत्र
इतका तेजस्वी होईल कीं, प्रजेला जाळन
टाकितो असे वाटेल. याप्रमाणें बालन त्या तपो-
निष्ठ ऊवमनीनें आपली मांडी अश्तीत घालन
तीच पुत्नोत्पत्तीचे स्थान समजन अरणीप्रमाणे
ती एका दभाने मथ लागला. तेव्हां एकाएकी
त्याची मांडी फोडन इंधनावांचनच ज्वाळा
धारण करणारा व सवे जगताचा ग्रास करूं
इच्छिणारा पुत्ररूष असि त्यांतन निघाला
ऊवोची मांडी फोडून तिन्ही लोकांना जाळ
पहाणारा असा परम कोपिष्ठ जो पुत्ररूपी
अंतकतो आशि उत्पन्न झाला त्याला ओवे अशे
म्हणतात. तो उत्पन्न होतांच त्वेषयक्त वाणी-
नेच आपल्या पित्याला म्हणाला, '। मला सोडा,
मला जाऊं द्या. भकेनं माजे प्राण चालले. मी
आता जाऊन सवे जग भक्षण कारता.'' अस
म्हणन तो अंतक अभि आकाशाला पोचतील
अशा ज्वाळा बाहेर टाकीत आ पसरून प्रागि-
मात्रालहा अशस्निसात् करीतच दाही दिशा
वाढे लागला
या समयास सवे ळोकपाते प्रभ ब्रह्मदेव
ऊवेमनीन असला लोकोत्तर पुत्र ज्या स्थळीं
निमाण केला त्या स्थळी प्राप्त झाला. तेथ पाहातो
तां ऊवे क्रषाची मांडी सतरूप असम्नीन पेटळी
असन पुत्राच्या कोपाऱश्ीमळ क्रपीगणांसह
सवे लोकही पेटन राहिळे आहेत असं दिसले
त्या वेळीं ब्रह्मदेव ऊवे मनीचा प्रथम सत्कार
करून म्हणाठा, ' लोकांच्या कल्याणासाठी हू
पुत्ररूप तेज ( बाहेर वाटे न , देतां ) आपलेच
ठिकाणीं , संभाळन रेवा. ( असे आपण
केल्यास ) हे विप्रपं, मी आपल्या या पुत्राचे
उत्तम साहाय्य करीन, मी यास रहावयास
उत्तम स्थळ देईन व अमततल्य मधर असें
सांगत नाहीं. त्यावर ऊवोने उत्तर केट, “ हे
भगवन् , आपल्या साररूआंनीं माझ्या पुत्राकडे
इतपत लक्ष पोचविळें हा मजवर मोठा अन-
ग्रह आहे. यामळं मी आपल्याला मोठा धन्य
समजता. आपण म्हणतां याप्रमाणें माश्ले
पुत्राची सोय ठाविल्यास संवीवरच मोठा अनुग्रह
होणार आहे. आतां मी इतकेच विचारून
रेती कीं, माझा हा पुत्र इष्ट अशा तारुण्यांत
आला, आणि अन्नाविषयीं विशेष लालसा
करूं लागला म्हणजे अशार्च समाधान होण्यास
आपण त्याला कसल्या प्रकारची हव्य देणार
आहां ? शिवाय ह्या महातेजस्वी पुत्राला योग्य
असे वसतिस्थान व त्याच्या दांडग्या शक्तीला
पुरं पडेळ असठे कोणते अन्न आपण देणार
आहां? ”
ब्रह्मदेव हणाला, “ हे विप्र्पे, आपण जाण
तांच की खद्द मार्झे उत्पत्तिस्थान उदक हू
आहे. याकारितां बडवा म्हणजे घोडीच्या
आकाराचे ज्याचे मुख आहे असा जो उदक
ति समद्र तेथेच आपल्या पुत्राला मीं वसती
देणार आहे. कारण, समद्राचे मखही जल
मयच आहे. ( मुखाशी भूमीवरील नद्यांचं
मधर उदक मिळते. ) याकारता हंच स्थळ
तझ्या पुत्राला मी वसतीकारितां देणार व तेथील
युर उदक हच तुझ्या पुत्राचे भक्ष्य होईल
कारण मी स्वतःही हंच हविभक्षण करीत
त्याच ठिकाणीं सवदा वसती करीत असतो
हे सत्रता, जेव्हां युगांताचा काल येईल तेव्हां
हा तझा पत्र आणि मी लोकांचा क्षय करण्या-
रेतां वारंवार सवेत्र संचार करुं. हा जल
भक्षण करणारा तझा पत्रू्पी अश्निमीजो
अशा रीतीनं राखून ठेवितो त्माचा हेतु अस
आहे कीं, जेव्हां प्रटयकाल येईल त्या वेळी
१ हरिवंशपवे, ]
हरिवंश,
१४३
हाच आझ्नि देव, असर, राक्षस यांसह सव हिची मोज अशी आहेकी, ही तरती ठेवण्याला
भतांचा दाहकतो होईल.”
्रह्मदेवांनीं ऊवे मनीला सांगितळेली गोष्ट
वालाही पटली, व त्या वेळी त्यानं ब्रह्मदे-
वाला “बरं आहे असे उत्तर करून आपल्या
ज्वाळा झांकन घेतल्या व आपले सव दाहक
तेज बापाचे ठिकाणीं ठेवन आपण समद्रमखांत
शिरला
असं होतांच ब्रह्मदेव व सवे महषी
अस्नीचा प्रताप पणेपर्णे ओळखन ( त्यामळे
चित्तास समाधान पावन) आपआपल्या मागीस
लागले. उवेमनीच्या तपापासन होणारा हा
सवे अद्भत प्रकार पाहून हिरण्यकशिपु हा
ऊवोल साष्टांग दंडवत घालन म्हणाला, “हे
भगवन् , आतां येर्थ सवे लोकांसमक्ष जो प्रकार
घडला, तो खरोखरच अद्भत होय. हे
मनिश्रेष्ठा, प्रत्यक्ष पितामह देखील आपल्या
तपाने इतका संतुष्ट झाला आहे तर आपला
प्रभाव काय सांगावा? असो; मीं जर सदा-
चरणी असेन तर, हे महा्रता, मी तुझा आणि
तुझ्या पुत्राचा एक नम्र सेवक आहे असें
ढेखाव, यार्कारेतां मी आपणास शरण आल
असन मी सवेदा आपल्याच आराधनांत तत्पर
रहाणार आहे, मात्र याउपर जर मला
कोठे ( य॒द्धांत ) खालीं बसण्याची पाळी
आली; तर तो आपला पराजय, माझा नव्ह;
असे मी समजेन,
ऊवरमाने उत्तर कारितात, “ हे हिरण्य-
करिपो, तूं ज्या अर्थी मला गुरु म्हणून मानि
तोस त्या अर्थी मी खवतःला मोठा धन्य व
अनगृहीत म्हणन समजतो. हेसन्रता, तं कांही
काळजी करू नको, माझे या तपःप्रमावाने
तुला आतां भय म्हणन कसले नाहीं असं समज
याशिवाय तुझ्या संरसणाथे मी तुळा माझ्या
नाने निमोण केलेली ही अस्निमय माया देतो;
कांहीं इंधन वगरे लागत नसनही इतकी जलाल
असते कीं, प्रत्यक्ष अभिही तिला स्पर्श करीत
नाहीं. ही माया, तू आणि तुझे वंशज यांच्या
शात्रृंचा निग्रह करण्याचे कामीं तुझे हुकमांत
राहील; आणि आपल्या ( तुझ्या ) पक्षाचा
नाव करून प्रतिपक्षाचा माव फडशा करील.”
औओवे मनीचे हे शब्द ऐकन तो दानंवश्वर
हेरण्यकाशपु '“' ठोक आहे ” असे म्हणन
त्या मायेचा स्वीकार करून आणि मनिश्रेष्ठाला
प्रणाम करून आपण कृताथ झाले अस मनांत
समजन मोठ्या आनंदानं स्वगास परत गेला.
वरुण म्हणाला, हे देवहो, ही देवांनाही
ट:सह झाढेली जी मयासुरानं सोडलेली माया
तिचा हा जो दतिहास मीं सांगितला त्यावरून
तमच ध्यानांत आठच असेल कीं; ही माया
ऊवे मनीचा पुत्र जो आवास्रि त्यांन सवत
निमाण केली, आतां ज्याने पर्वी ही सतेजाने
नेमाण केली त्यानच हिला त्याच वेळां असा
शाप देऊन ठेविला आहे कीं, हिरण्यकशिपु
मरतांच ही निस्तेज होईल. यास्तव, माझे असं
म्हणणे कीं, जर ही माया हाणन पाडन हे
बेंद्रा, आपणास सखी करावें ह॑ आपणास
संमत असेल, तर आपण जलयोनी जो भगवान
शाकर म्हणजे चंद्र तो माझे साह्याथे द्यावा
म्हणजे मी त्याला अरोबर घरेऊन व त्याज-
मधील याद म्हणजे जलजंतु यांचेही साहाय्य
घ्रेऊन या मायेला निश्चित हाणून पाडीन,
//%८/९४/९४-.७७७०९५/९५/११”७
अध्याय शहोचाळिसावा,
देवांची सरशी
वैशंपायन सांगतात:-_-वरुणाची ही शिफा-
रस ऐकून देवांचा उत्कपे चितणाऱ्या इंद्राला
फार आनंद झाला; आगे “ ठॉक आहे”
१४४
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ४५.
असं वरुणाला आधासन देऊन अगोदर हिमा-
यध जो सोम त्याळा यद्धास जाण्याविषयी
त्यान आज्ञा केली. इंद्र म्हणाला, “ हे
सोमा, त जा; आगि देत्याचा विनाश करून
देवांचा विजय करण्याचे कामी या पाशधर
वरुणाला साहाय्य कर. तुझे सामथ्ये बिन-
तोड आहे, तू आकाशस्थ ज्योतींत श्रष्ठांत
श्रेष्ठ आहेस. जे कोणी रसवेत्त आहेत ते
लोकांतील सवे रस त्वठ्रपच आहेत असं जाण-
तात. तझ्या मंडलांत ज्याप्रमाणे क्षयवाद्धि
दिसन येईल त्याच धोरणाने सागरांत पाण्याची
भरतीओहोटी चालते ( इतका तझा जलावर
आहेस. तुझी उत्पात्ति जलापासून असून तुझ्या
ठिकाणीं कप्णता कशी ती नसल्यामळ तला
शीतांश अस म्हणतात. त॑ अमृताचा आधार
आहेस. त॑ मोठा चचळ असन तज्ञ वाहन
शाभ्र आहे लोकांत जे कोणी दिसण्यांत कांति-
मानू किंवा संदर आहेत त्या सवाची कान्ति
तच आहेस; व सांमरसावर निवोह करणाऱ्या
सोमदेवांचा साम तच आहेस. सवे भतमातांत
तझ्या इतके शांत तेज कोणाचेच नाहीं. तं
नक्षत्रांचा अधिपति असन अंधकाराचा शत्र
तंच आहेस. याकारेतां हा वरुण सन्यासह
अंमल आहे ). जगताला कालाची सोय लावन ' जात आहे त्याबराबर तं यद्धास जा; आणि
देऊन तं त्यांतील अहोरात्राचे चक्र फिरवि- ज्या आसरी मायेच्या योगाने आपण यद्धांत
तोस. हे सोमा, तुझ्या अंगावर ज ह शश- भाजन निघतो आहो ती माया थंड करून टाक
सैज्ञक चिन्ह त॑ धारण करितोस त॑ चिन्ह साम म्हणाला, *: हे जगत्पते, हे देवेद्र,
म्हणजे पएथवीची अंतराळी तजवर पडलेली ज्या अथी मळा आपण यद्वधाथे आज्ञा कारितां
छायाच होय. परंत ही गोष्ट नक्षत्रांचे ज्यांस त्या अथी मी असा कांही थंडीचा तडाका
ज्ञान आहे असे देवही जाणत नाहींत. तं पाडितो की, त्या योगाने त्या दत्यांची अम्रि
स्येमागांच्या वर असन इतर सवे ज्यातीं-
च्याही शिरोभागी आहेस. त॑ आपल्या तेजाने
तम दर घालवून सवे जगताला प्रकाशित
करितोस. त किरण शाश्र असन त्रे शरीर
हिममय आहे. त॑ज्योतींचा पाठक असन
तला शाशे अशी संज्ञा आहे. तंच मेघांचा
कतो असन कालाचा प्राणही तंच आहेस. तं
यज्ञांत पज्य असन यज्ञांत लागणारा सोम-
रसही प्रवाहरूपानं तेच आहेस. तं ओप-
१ सव आकाशस्थ ज्योती यांच जल ह पोपक आहे,
व जलाचा उगम चंद्र हा. आहे. या दृष्टीनं चंद्र हा
सूयांपेक्षांही श्र्ठ आहे. हीची नव्यूलर हपाथसां जहा
ज्योती बाष्पमय असच सांगठे. '
२ छायाहि भूमःशशिना मलत्वे नारोपिता शुद्धिमत
प्रजामिः ( रघुवंश--काठलिदास )
२ शश म्हणजे ससा लाच्या आकाराचं छायारूप
चिन्ह ज्याच्या अंगाबर आहे तो.
मय माया नाहींशीच होइल. तम्ही आतां
गंमतच पहा कीं, यद्धभमीवर हे सवेही दानव
बफीत गरफटले जाऊन माझ्या अतिशय
शीतलत्वाने पोळन निघतीळ व असं झाले
म्हणज त्याची मायाही टटका पडेलव धंदीहा
उतरंल.
वशेपायन सांगतात:---प्रोमाचे असे बोलणे
होतांच त्याच्या प्रेरणेने देत्यांच्या भावती
बाप्पासह हिमाची वृष्टि इतकी दाट झाली
कीं, तिन ते देत्य मेघगणांत सांपडल्याप्रमाणें
गरफटन गेले, मग त्या महारणांत तो पाश
वर वरुण व शुभ्रांशाधर चंद्र हे अनुक्रमे
पाशात व हिमपात यांच्या योगाने दानवांचा
संहार करीत चालले. पाशघर वरुण व जल
घर चेद्र हे दोघेही जलाधिपच., हे. खवळ-
'१ बर्फाचे आते गारख्यानेही हातास .चढकाच बसतो,
१ हरिवंशपवे. ]
हरिवंश.
१४९
लेल्या महासागराप्रमाणे जलवर्षाव करीत मधन शिलांचा वर्षाव होऊन त्यापासन बारीक
य॒द्धभमीवर संचार करूं लागले. त्या दोघांनीं बारीक धोंडे देवमेडळीच्या अंगांवर तडातड बसं
तं देत्यसन्य पाण्याच्या पुरांत बडविळे असतां छागळे, तसे मोठमोठे व्रक्ष तट॒न अंगावर कोसळ
ते य॒गांतींच्या मघांनी केलेल्या अलप्रल्यांत
सांपडळे कां काय असं दिसत हात. ते दोघे
देव म्हणजे चेद्र व वरुण हे अनुक्रमे आपले
पाश व किरण यांच्या योगाने दत्यांनी
निमोण केलेल्या मायेचा पाडाव करिते झाले
चंद्राच्या शीतजलाने पोळल्यामळ ( गारठन
गेल्यामळ ) व वरुणाच्या पाशानं जखडल्या-
मुळें ते देत्य शिखर उडलेल्या पवताप्रमाणे त्या
रणांत अचळ बसल. शीत किरणांच्या तडाक््या-
ळागले. या प्रकारे त्या मयान त्या दवमडळीदढ़ा
सडकन काढन आपळी दावनमेडळी सजीव
केली. त्या वेळीं या पावतीमाथिपुढ पर्वी चेट्रव
वरुण यांनीं निमोण केल्या दोन्हीही माया
लोप पावल्या. ढोखंडासारख्या कटीण अशा
टगडींचा त्या रणांत देवमेंडळीवर वषाव
सरू रा.हेऱ्याने पथ्वी तिमवर सवभर पवेत
उभे राहिल्याप्रमाणे दगडांच्या राशींनी
जाण्यायेण्यास बिकट व वृक्ष आगि पवेत
मुळें थंडीने मेहरून जाऊन आणि सर्वांग यांनीं भरून गळेली अशी दिस लागली. मग
हिमानं व्याप्त होऊन ते विझलेल्या निखाऱ्यां- | त्या दवमंडळीत ज्याळा दगडाचे तडाके बसले
प्रमाण निरुपयोगी पडन राहिले, त्या वळीं नाहींत किंवा ज्याच्या अंगावर एखादी शिळा
दत्यांची निस्तेज झालेलीं विचित्र विमानं कोसळली नाहीं, किंवा वृक्ष आडवा आल्याने
आकाशांत खालींवर खालटींवर करूळागलीं. जो अडला नाहीं, असा एकही देव 'शिलक
इतक्यांत मायावी दानव जा मयासर त्याने | राहिला नाही, अखेर एकगदा घारणकतो विप्ण
आपली दृत्यमंडळी पाराधराने जखडली खराज बाकोच सवही देवमसन्य वनप्य तटन
असून चंद्रान हिमांत बुडवन टाकिटी आह जाऊन व आये मोडन पडन सवेथा निप्प्र-
अस पाहिल; आणि त्या दानवश्रेष्ठ मयान यत्न होऊन बसळे. मात्र ता समथ श्रीपति
आपला पुत्र जो क्रांच त्यान निमाण केलेली गदाथारी श्रीविप्ण य॒द्धाच्या रगाड्यांत अस-
जी आति विस्तत पवतरूपणी माया ती तांही लवमात्र भय पावला नाहीं; व त्या
देवमंडळीवर सोडिली, ही माया पर्वतमय | जगत्स्वामीची सहनशक्ति अठोकिक अस-
असल्यामुळ तिचे ठिकाणीं सवन्न शिलासमृह ल्यामुळे ( तो देत्यांचे चेष्टेने ) रागावलाही
असन गंड शीलांचे योगाने ती हेसतेच आहे. नाहीं. तो मेघश्याम-कारिति जनादन याला
कां काय असे भासत होत. तिची शिखरे प्रत्येक गोष्टींचं कालज्ञान असल्यामळे, व देव
वृक्षांनी भरून गेलीं होती आणि तिजवरील व असर यांची कस्ती कशी काय होते हें
गृहांत झाडी वाढली होती. त्याचप्रमाणे तींत | पाहावयाचा हेत असल्यामळे तो आपल्या कर्ते-
सिह, व्याघ्र व हत्ती यांची गर्दी होऊन राहिली | बगारीची योग्य वेळ येई तोपर्यत थांबला होता
होती; व सिंहृव्याध्रगजादिकांच्या कळपांचे| आतां वेळ येतांच ती मयासराने सोडिळेली
नायकांमुळे ती मोठी प्रसन्न दिसत होती. अतिदीधे पावेवी माया दर करण्यासाठीं त्या
शिकारीचे हरण तींत विपुल असन तिज- भगवंताने आशि व वाय यांस आज्ञौ केली
बरीळ वृक्ष वायुन गदगट हालत होते. अशा भगवंताच्या शब्दाने प्रेरणा होतांच ते अश्नि
त्या पवतरूपी मायेचा प्रयोग करितांच तिज- व बाय परस्परसाहाय्याने अतिशय वाढून त्या
इरिवंश ८.१९,
१४६ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ४९.
पावेती मायेला ट्र सारते झाले. कारण, ते | दाखवं लागले; सवही दिक्पाल आपआपल्या
उभयही त्या रणामध्ये अतिशय वाढन शत्रंना दिशांचे ठिकाणीं राहन निर्भयपणे लोकांचें
ज्या वेळी भोंवऱ्यांत वाळू लागले त्या वेळी त्या पालन करूं लागे; तपोनिष्ठ शुद्धवत्तीचे जे
पावेती मायेची जळन राख झाली; आणि अशा ' लोक होते त्यांचा उत्कषे होऊन दष्टकर्मी
रीतीर्ने ती माया नाश पावली, कठे वाराचे लोकांचा नायनाट झाला. देवपक्ष आनंदीत
साहाय्याला आम्नि आणि कठे अश्नीच्या साहा- होऊन देत्यपक्ष खद करीत खालीं बसला,
य्याळा वाय, याप्रमाणं प्रकार होऊन त्यांनीं धर्माला जोर येऊन तो तीन पायांवर चालं
प्रळयकालीं कोपलेल्या अस्ति-वायं-प्रमाणें ती | लागला व अधम लळा पडन एकच पायावर
दैत्यसेना केव्हांच माजन टाकिली, त्या दानव- | खरडत बसला, मोक्षाचं महाद्रार खल झाले
सेन्यांत त्या अनलअनिलांच्या ( अभ़िवायंच्या ) !व नीतीचे मार्ग स्थापित होऊन जगांतील
जोडीनं मोठी मोज मांडिली. कोठेही वाय लोक आपआपले धमाप्रमाणे वणाश्रमाचे पालन
गेला कीं, त्याच्या पाठोपाठ आम्रि धांवत जाई. करूं लागले, राजेळोक मोठे तेजस्वी होऊन
कांहीं दानव होरपळून खालीं पडूं लागले, 'प्रजेच यथान्याय रक्षण करूं लागळे, देवादि-
कांहीं वर टसळं लागले, व अखेरीस भस्म 'कांचीं लोक स्तोत्रे गाऊं लागले, लोकांतील
होऊन सवे नाहीसे झाले; आणि याप्रमाणे पापप्रवातते कमी होऊन दारुण अज्ञानरूपी
अग्नीने आपली कामगिरी बजावली. त्याचप्रमाणे अंधकार नष्ट झाला. याप्रमाणे त्या आम्नि आणि
वायनें सवभर वाक्टळ उठवन दत्यांची वायच्या युद्धाचा परिणाम लोकांना सखकर
विमाने उल्थी पालथी करून टाकिठीं, आला; त्यांच्या जयाच्या योगाने लोकांवरचीं
व या प्रकार त्या दानवी मायेचा अंमळ सवेथा ' संकटे टर आढीं, व लाकही प्रेमाने त्या उभ
दर केला. त्या वेळी गदाधर श्रीविष्णची 'यतांचा जयजयकार वणे लागले
स्तती होऊं लागली, जिकडून तिकडून “ शाबास, इकडे दत्यांना असतिवायंपासन मोठें
शाबास ! देत्यांना लटके पाडन, त्रेळोक्याला अरिष्ट प्राप्त झाळेळे ऐकन त्यांच्या रक्षणाथ
बेंघांतत सोडन आपण आनंद दिडात ' सप्रसिद्ध काळनमी नांवाचा दानव रणभमीवर
त्या अर्था, हे विष्णो, आपली शाबास आहे, प्रकट झाळा. त्याच्या मम्तकावर्रील मकट सरयो-
शाबास आह,” असा व्वना कार्ना येऊ ळांगळा, प्रमाण देदीप्यमान होता, त्याच्या अगा
याप्रमाणे सहस्राक्ष इंद्राचा जय व मया- वरीळ अळेकार व आाहभपणे शळ्द करीत
सराचा पराजय होतांच सवे दिशा प्रसन्न होती. तो मंडराचळाप्रमाणे धिप्पाड असन
झाल्या, धमेकार्य प्रमार पावे ळागटी, चेद्राचा रुप्यान खतला होता. त्याला शभर मस्तके,
माग खला झाला, सूयहा कान्तवृत्तार आठा, राभर ताड व शभर आह असून शभरहा
प्रजानन आपआपल्या पवास्थवतावर आढ, हातात बतळळा आयध घऊन तो उभा रा
व लोक सरळीतपण सदाचारान ग ला हाता. त्या वळा ता एखाद्या शभर शख-
लागले 9 सत्य आपला मयादा उघ्वानासा राच्या पवताप्रमाण शांभत हाता तो ऊप्ण
झळा ( अकालमल्य दर सेळा ), अ्झाळा काळा वनांत भडकत चाललल्या अस्रीप्रमाण
आहती मिळं लागठी, देवांना यज्ञांत हावभाग , जाज्वल्य दिसत हाता; त्याचे ळाईचे केश
मिळूं ठागून ते यजमानांना स्वगेप्राप्तीची खण ! धुरकट रंगाचे असून त्याची दाढी हिरवट
१ हरिवंशपवे, ] हरिवंश, १४७
होती; व त्याच्या तोंडांतील खाळचा जबडा | कालनेमी आपणावर चाळ करून येतोस पाहून
ठांब लांब दांताडांनीं खचन गेला हाता. त्याचं इंद्रप्रभाते सवेही देवगण भयाने विव्हळ झाले
शरीर आति विशाळ असन त्रेलोक्यामधीळ
अंतर भरून काढण्याइतरके वाढण्याजोगे होतं अध्याय सत्तेचाळिसावा.
तो आकाशाची मंडपी हातावर सहज तोळन स व
धरण्याइतका समथ होता; व मोठमोठाले | कालनेमीचा पराक्रम,
पवत लाथेने उडवन देण्याइतकी त्याची | वशेपायन सांगतांत;--आपले ज्ञातिबंध
अचाट शक्ति होती. प्जन्यासकट मोटमोठाळे 'जे दानव त्यांना आनंदित करण्याकरितां महा-
मेघ तो सहज फुकरानें उडवन देत असे; तेजस्वी जा काळनेमी असर तो ग्रीप्न क्रतच्या
त्याचे डोळे अतिदीधे, तिरळे आगि ठाळगंज ' अंतीं ज्याप्रमाणे मेघरसमह वाढत जातो त्या
असे असत. त्याच तेज केवळ इंद्राप्रमाणे होत; . प्रमाण त्रेलोक्यभर वाढे लागला. याप्रमाणे काट
तो रणभमीवर आला तो देवांना थमकार्वीत नेमी हा जेव्हां सवत्र त्रेलोक्यभर पसरला असे
आणि जाळुं पाहातच आला. त्याने दाही आढळन आल, तव्हां त्या दानवमंडळींतील
दिशा झांकून टाकल्या. प्रलयकाळी गाण्या-' जे मख्य मख्य होते ते अत्यत्तम अमत ताडी
साठा हापापलल्या गमादार मत्यप्रमाण ता. लागळ असतां जसं ( मठळे मनप्यही ) उठन
भयंकर दिसत होता; त्या प्रिप्पाड राक्षमाने उभे राहातात, त्याप्रमाणे यापर्वी जरी थकन-
आपला पुप्पालकार घातलेला ब लांब सडक भागून व निराश होऊन मटकन खालीं जस
बोटांचा व ज्यांतील हातमोजा किंचित् उच- ठेळ होते, तरी आतां, ते सव श्रम विसरून
लळा गेला आहे व ज्याचा तळ अतिसेदर 'हपारीने टपटिशीं उठन यद्धाथ उभे राहिढे
आहे असा उजवा हात उगारून देवांनी आणि या तारकामय संग्रामांत आपलाच जय
मारून टाकिलेल्या दानवांना “ उठा, उठा " व्हावा अशी सतत ज्यांची इच्छा होती ते
म्हणन इपारा दिला. शात्रना केवळ काळा- मयासर आगि तारासरप्रभ्रति दानव जे हा
सारखा अशा त्या कालनमीठा रणभमीवर पाहा- , वेळपर्यंत भेदरून जाऊन मद्ट बसले होते ते
तांच दवाचा भयान गाळणच उडाली. ता निधास्तपण युद्धभमीवर उभ राहून युद्धोत्क
काटनेमी जेव्हां त्या समरांत लांबलांब ढेंगा ठेने चमकं लागले; व कालनमीला पाहन त्यांना
टाकू लागला तेव्हां वामनावतारी तीन पाव- अंतयामी इतक प्रेम वाटल कीं, त्या प्रेमभरांत
लांत भमी आटणारा हा परमात्मा त्रिविक्रमच ते निःशकपणे वारंवार अस्त्रे सोडीत व व्यहां-
चाळला आहे कीं काय असे वाटून ळोक तन इकडे तिकडे धांवत. त्याचप्रमाणं मयासु-
त्याच्याकडे साश्वये पाह लागल, त्यानं आपळे | राचे हाताखाळीं जे कोणी म्होरके वार होते
पाहेळ पाऊळ उचाढेताच उसळणाऱ्या वाऱ्यान | तहा सव शका सोडून सद्धाथ उभ राहल, या-
आकाश भरून गेळे, आणि सवे देवतांना भय- ' प्रमाणे मय, तार, वराह, शर हयग्रीव, विप्र-
भीत करीत तो युद्धभमीवर फिरू लागला. चित्तीचा पुत्र आवरत, खर व लंब हे दोघे: बळीचा
मयासुराला बरोबर घेऊन तो कालनेमी रणांत ' पुत्र अरिष्ट; तसेच किशोर व उष्ट् हे दोबे,
फिरत असवां विप्णासहित चालणाऱ्या इंद्राचा | देवतल्य स्वमांन व वक्रयाभि नांवाचा महासर;
भास झाला, व काढाप्रमाणें भयंकर तो हे सवही मोठे अश्रवेत्ते, तयोनिष्ठ व काये
१४८ श्रोमन्महाभारत. [ अध्याय १७
प्त ह टला - शा टापा ८0 000८ टटयण पण शीण णणीणशएणणणधा थाणपाणाणी पणि पण णिणिणीणपणीण शॉफिरकिर्टिपिपपििकिनेिशि शशश
कुशळ असे असुर जमन सवेश्रेष्ठ जो काठतेमी | आहे, आहे, असं तं यद्ध फारच घनधोर झाले
त्याला सांथ करण्यास गेळे. त्याच्या साह्याथ एका पक्षाला विनय आणि क्षमा, आणि दुसऱ्या
ते हाती जंगी जंगी गदा, चक्रे, फरश, पवेत- पक्षाळा पराक्रम व दप हीं दिसन यत होतीं
प्राय शिळा, पवेताचे तुटके कडे, पट्टे, तीं जंगी सन्ये घेऊन जेव्हां ते भयंकर देव व
गोफणी, भाळे, तोफा, सोटे, बड्या बड्या देत्य एकमेकांवर चढ करून जावयास निघाले,
तोफा, काळदंडासारखीं मुसळे, फॅकण्या- त्या वेळी पूर्वपश्चिम समुद्रांच्या योगाने खव-
जोगे मोगरे, यग, यंत्र, मोकळ्या व तोंडं 'ळलेल्या मेघांप्रमाणे ते दिसे लागले. पर्वेता-
शोवटलेल्या अगेळा, पारा, प्राश, जिभळ्या वरील वनांत फलं फललीं असतां हत्ती जसे
चाटणारे साप, धांवणारे बाण, वज्ञे, पहारा, त्या वनांतन मोजेने हिंडत असतात, त्या-
झगझगीत तोमर, नंग्या तरवारी, पाजळन झक्क प्रमाण त्या चित्रविचित्र सेन्यांतन ते देव व
केळेळे तीत्न शूळ, इत्यादि आयुधे घेऊन मोठ्या दानव मोठ्या आनंदाने फिरत होते. मग उभय-
हरूपानं आपल्या टब, विस्तीणे व पुष्ट अशा तांनी नगारे अडविले व॒ अनेक शंख फंकले
बाहूंच्या बलासह सजञ झाले. याप्रमाणे झग- त्यांचा शब्द एवढा तुमुळ झाला कीं, त्यामुळे
झंगीत अस्त्ररूपी विजा जींत चमकन राहिल्या आकाश, प्रथवी व दशंदिशाही भरून गेल्या
आहेत अशी ती दत्यचम वपाकाळी नक्षत्र टप्त' धनप्यांच्या दोऱ्यांचे हातावर होणारे फट
आढेल्या आणि मघांनीं आच्छादिलेल्या द्या-. फट आवाज, शिवाय धनप्यांच्या कांबिटांचे
( आकाशा ) प्रमाण शोभ लागली ; लवतांना होणारे कंयकंय आवाज आणि
इकडे इंद्राच्या हाताखाळची देवांची सेनाही दंद भींचे स्वर यांच्या कल्होळांत देत्यांच्या
चंद्र आणि सये यांच्या शीतोप्ण तेजांनीं आरोळ्या ल्पन गेल्या. मग उभयपक्षांकडी
शाभत होती. प्रत्यक्ष वायच तिच्या वेगस्थानीं | दीर यद्धोत्कण्ठेने उतावीळ होऊन एकमेकांवर
हाता. सोमामळं ती साम्य होतीच. तारा- | तुट न पडले; व दंद्रयद्धांत शिरून कोणीं
गणांच्या पताका फडकत होत्या; मेघखूपी वस्त्र कोणाला खालीं पाडिले, कोणीं कोणाचे हात
तिळा गुरफटळ होते; ग्रह व नक्षत्ररूपाने ती | मोडले. देवांनीं त्या वेळीं भयंकर वजे व उत्तम
हास्य करात हाती; यम, इंद्र, कबर आणि | पोलादी परीघ व तीस तास अंगळे ठांबीच्या
बुद्धिमान् वरुण हे तिच रखवालदार हाते, व तरवारी शत्रवर फंकिल्या; टानवांनीं भल्या
यक्षगधव हेही तींत पुष्कळ हाते. तिच्यांत | भल्या गदा फेकिल्या; गदेच्या आघातानं अंग
आग्रे आणि वाय हे चेतन राहिळे होते. पर-| चरडन व बाणांनी ठिन्नभित्न होऊन कोणी
मात्मा नारायण निच्ा सवेस्वी आधार होता. सवेमर उल्थेपाळथे पडे, व कोणी तशांतच
शोवाय तिच्यांत अस्रांचीर्ही रळचळ होती. ! अस्त्रप्रथाग करीत होते. नंतर ते दोघेही
यामुळ व विच्या अफाटपणामुळं ती दिव्य रागाच्या अविशांत आपलीं शीघरगामी विमानं
वसेना समद्राप्रमाणे भयंकर दिसत होती. यांसह एकमेकांशीं भिडले. कोणी समोरा-
अशा या दान अवाढव्य सेनांची जव्हा यद्धाथे समोर तोंड देऊं लागले, कोणी तांड फिरवन
संयोग आणा, तेव्हां युगांतीं होणाऱ्या द्यावा- माघार वेऊे लागले, रथी रथ्यांना अडवं
पूवीच्या संयोगाचा भास होऊं ढागळा, देव व ढागळे, ब पायदूळ लोक पायहळाला अडवं
दानव यांची ज्यांत एकच गर्दी उसळन गेली ढागळे, त्या रट्ट्यांत र्थांचा जो घडघड श
१ हरिवंशपवं. | हरिवंश, १४९
उठला, तो आकाशांत परस्परांवर आदळणाऱ्या आ पसरून जिभाळ्या चाटणारे हे काळेकळ-
मेघांच्या शब्दाप्रमाणे भासला. कोणी रथांचा कळीत सापच फिरतात कीं काय असं वाटलं
चराडा केला, कोणी रथाखाढीं चरडन गेळे, त्यानं आपल्या अनेक हातांत धनष्ये, गदा व
कांहींचे रथ अशा चंचाटींत सांपडळे कीं, अनेक दिव्य असर घेऊन आकाश भरून
त्यांना फिरावयास वाव मिळेना. ते मस्तीत टाकिळे असतां, त॑पवतांच्या तग शिखरांनी
आलेले उभयपक्षीय वीर उंच उंच हात उड- व्याप्त झाऊ कीं काय असे दिमं छागले, अंगा-
वन ढालतरवार्रीनी एकमेकांशी मिड लागले. . वरीळ वस्त्र वाय फडकवीत आहे, अशा स्थि
या वेळीं त्यांन्या अंगदादि भपणांचे खडाखड ! तींत तो रणभमीवर उभा असतां सायंकाळच्या
आवाज होऊ लागळे. कांर्हीजण अस्त्रांनीं सयेप्रकाशान ज्याचें रिखर व्याप्त झालें आह
ळक्नाभित्न हाऊन वर्षोकाली जल खदणाऱ्या मेघा- ! अशा दिव्य मेरुपदताप्रमार्ण दिस लागला
प्रमाणे रुधिर खव लागळे. ती देवदानवांची | ज्याप्रमाणे आपल्या वज्रांने महान् परवेत छेदन
मारामारी फारच घनघोर आली. खाढींवर खालीं पाडतो, त्याप्रमाणे त्या कालेनमीने
फेकलेल्या गदांनीं व एकमेकांवर आदळणाऱ्या ' आपल्या मांड्यांच्या धमक्यांन पंतांची शेगं
ास्त्रांनीं त अगदीं रणमदान भरून गेळ होते. व मोठमोठाले वृक्ष उपटन घेऊन त्याच्या
त यद्ध म्हणजे एक तऱ्हेचे दर्टिनंच होय. ' साहाय्याने देव मंडळी हाणन पाडिली. आय-
कारण त्यांत ते धिप्पाड देत्य हेच मोठमोठाळे | धाची गोष्ट वेगळीच, पण त्या असराने शास्त्रां-
ढग उसळळे होते; देवांची तेजस्वी आय प्रमाण ककश अशा आपल्या केवळ जाहेनीं
याच विजा लवन राहिल्या होत्या; व उभय- देवमंडळीचीं मस्तके व वक्षम्थळे इतकीं जिन्न-
सेन्यांची बाणवृष्टी हाच पर्जन्य पडत होता. भिन्न केढीं की. देवांना जागचे हाळवेना, या
अशांत महादानव जो कालनेमी तो रागा- ' शिवाय यक्ष, गंधवे व उरग यांतील मख्यांना
वन एकाएकीं समट्राच्या ओघामळ पुष्ट झाले-. त्याने नसत्या अक्क्यांनीं अकलन व्याकळ केले
ल्या मेघाप्रमाणे वाढला. तो इतका कीं, विद्य-! व त्यांची फळी फोडन टाकिली. देव कांही
ट्रपी ज्यांच्या गळ्यांत पुप्पमाळा हालत आहत ' कमी खटपटी नव्हते; तथापि, त्या कालनेमीची
व प्रदीप्त अशा अशानींचा ज्यांचेपासन वपोव दहशत त्यांच्या मनांत इतकी बसली कीं, तेथे
होत आहे, व जे पर्वेतश्रंगांप्रमाणे धिप्पाड, त्यांना काय करावें तं सुचेनासे झाले. ऐरावता-
आहेत, अशा मेघांचा त्याच्या शरीरस्पशान वर बसलेला एवढा सहख्रनेत्र इंद्र पण तोही
चराडा झाला. तो काठनमी ज्या वेळीं क्रोधाने कालनेमीनं आपल्या शरजालांनीं असा जखडून
फं फं करूं लागला त्या वेळीं रागानं मोडलेल्या टाकिला कीं त्याचे पाऊल पुढे पडेना, मोठा
त्याच्या अकटींतन धमाच्या भारा लागन 'पाशधारी वरुण, पण त्याचेही त्याने पाश
मखांतन निश्वासरूपाने अस्नीच्या ठिणग्या हिसकावन घरेऊन त्याला निजल समद्राप्रमाण
घेऊन निघणाऱ्या ज्वाळा बाहेर पडं लागल्या. कोरडा पाडून किंवा निजल मेघाप्रमाणे फिका
अशांत त्याच ते असंख्य बाहु अंतरिक्षांत उभे, पाडून रणांत मेट्ट बसविठं, देवांचा खजिनदार
आडवे, तिरपे असे सवेभर पसरले. ते पाहून जो लोकपाल कुबेर त्याला त्या असुराने काल-
१ पावसाडयांत ज्या दिवश्ो सर्यदर्शन होत नाही ' "रूसी अडग्यांच्या माराने द्रव्य वांटण्यार्चे
त्या दिवसाला दार्दन म्हणतात थांबावळ, व त्यामुळं तो कुबेर रडू लागला.
१५० श्रीमन्महाभारत, [ अध्याय ४८.
यम म्हणभ सवीचे प्राण हरण करणारा व जाऊन जेव्हां हा कालनेमी बसला, तेव्हां
दंडाने ज्याला त्याला मारणारा पण अशालाही देव ज्याप्रमाणे जह्मदेवाची स्तुति करितात,
त्या कालनमीन मृतप्राय करून सोडन दस्षिण त्याचप्रमाणांन टेत्य मंडळीने त्याची स्तति
दिशेला पळवन लाविले, याप्रमागें या चारही आरंभिली
दिशांच्या इंद्रप्रमति पालकांना उखडून लावन ' ा
त्यानं त्या चोघांची कामागेरी आपलेकर अध्याय अटठ्ठेचाळिसावा.
घेतली व आपल्या एका देहाचे चार देह करून ळर
ते चतुर्दिशेळा स्थापित केले. नंतर स्वभांननें काळनेमी व विष्णु यांचं युद्ध,
दाखविलेल्या मागान नक्षत्रमागीत जाऊन त्याने वेशृंपायन सांगतात:---याप्रमाण काल-
प्द्राचें तेज व त्याचा प्रांतही हरण केला. (तो नेमीने सवे त्रेढळोक्य आपलेसे केळे तथापि
एवढंच करून राहिला नाहीं, त्यानं खद्द चेद्रालाही त्या दानवाच्या विपरीत आचरणामळे वेद,
स्वगेद्ठारांतन हाकन लाविलें व सयोलाही त्याचा भम, क्षमा, सत्य व नारायणाचा आश्रय
अयनमागे,त्याचा एकण प्रांत व त्याचे दिनकतेत्व धरून रहाणारी देवी-लक्ष्मी---या पांच
हिरावन घरेऊन स्वगीतन काढन दिले. अजि गोष्टी मात्र त्याला अनकळ होतना. त्या
हा देवांच्या मखी आहे असं दृष्टीस पडतांच जेव्हां हातीं येतना तेव्हां ता देत्येद्र रागास
तो त्याने आपल्या मखांत आणन ठेविला, चढन विष्णचेच स्थान हिरावन घेण्याच्या
वायला तर त्यांने तडाक्यासरसा जिकन ' हेतनं थेट नारायणाजवळ येऊन ठेपला. तो
आपला ताबेदार करून सोडिले, नद्यांवर त्यानं हाती शेख, चक्क, गदा घेऊन सवणेपंखांनीं
अशी कांहीं जबरदस्ती केली कीं. त्यांना सम- यक्त व मस्तकावर तग धारण करणाऱ्या
दराच्या मखापासन ओढन आणन दांडगाईनें | कर्यपपुल गरुडावर सखांत बसलेला सजल
देहधारी करवन आपल्या आज्ञेत ठेविळें. मेघाप्रमाण नीळ कार्तीचा व विद्यलतेप्रमाणं
याचप्रमाणे आकाशांतील व भर्मावररील सवे तेजस्वी पीतवस्र नेसलेला भगवातू नारायण
जल आपल्या असतांत आणन त्याने पवेतांचे दानवाच्या नाशाकरितां हातांत गरगर गदा
सवेत्र पहारे ठेवून पथ्वीचे पालन चालविले. फिरवीत असतां त्याचे दृष्टीस पडला. तो
“२०५
एवंच; तो देत्य सवे लोकांना व्यापन टाकन व
सवे लोकांना भयावह होऊन प्रत्यक्ष ब्रह्मदेवा-
प्रमाणे स्वतःच सवै-भतपति होउन बसला
सवे लोकपाल व चंद्र, सय, ग्रह, त्याप्रमाणेच
अशनि व वाय या सर्वोच्या जागी आपण एक-
टाच होऊन त्या युद्धभ्मीवर शोभ लागला
याप्रमाणे लोकांचे उद्भव द लय जेथें होतात
अशा परमेष्ठीच्या ( ब्रह्मदेवाच्या ) भागी
न्न मट ०-० न टक * 40 नन
7-7 पाणपाप्टापाप्प० २0० "णा
१ येथ “ महतू ? असे एक नपुंसकी पद सव
पोथ्यांत आहे त्याचा निवोड़ आम्हास कळत नाही
$ आभिमुखावे देवाः ( थुति )
नेमी
कधींही क्ष्व न हाणारा विष्ण धिमपण दत्य-
नाशाथ रणांत उभा राहिलेला पाहन काल-
अतिक्षवष्यथ होऊन म्हणाला, “ अरे,
हाच आमचा पवीच्या मोठमोठ्या दानवांचा व
विशेषतः समद्रवासी मध व केटभ यांचा शत्र
यानंच युद्धांत जुने जुने बहुत दानव मारिले असून
हा यद्धांत पडला असतां आम्हां देत्य मंडळीक
इन याची कंड कधींही जिरत नाहीं,अस्ता लौकिक
आहे. हा अस्त्र वेऊन यद्धांत शिरला म्हणजे
फारच निदेयपणाने वागतो व ह्या निलेज तर
इतका आहे कीं; त्याला लहान पोराचीच उपमा.
१ हरिवंशपर्वे. ] हरिवंश. १५१
या निर्दयाने आम्हां दानवांच्या स्रियांचे केश जन्मोजन्मी राक्षसांना यद्धांत त्रास देतो. वास्त-
कींहो उतरिले ! अदितीच्या पत्रांत याला विक हा मतिरहित. तथापि, पर्वी जेव्हां एका-
वेष्ण अशी संज्ञा आहे. एकंदर देवमंडळींत णेवमय सा झाली त्या वेळीं यानं पद्मनाभरूप
याला वेकंठ असे हणतात. नागांमध्ये शपही धेऊन त्या घोर समद्रांत त मध व केटम
हाच आहे. अह्मदेवाला स्वयंभ म्हणतात; पण नांवांचे प्रचंड दानव आपल्या मांडीवर उचळन
त्याच्याही पवांचा स्वयंभ हाच आहे. हा ठार केल. पुढे अधासह व अधंनर असं दरत्त-
एकंदर देवांचा पालक असन आमच्या वाइटा- रूप घेऊन या एकट्यानेच माझा बाप हिरण्य-
वर सदा उठलेला आहे. याच्या रागाच्या करशिप मारिळा, देवतांची माता म्हणन गाज-
तडाक््यांत यानेंच हिरण्यकशिप मारला. याच्या लेडी जी अदिति तिच्या पोटीं हा शभलक्षणी
आश्रयाच्या जोरावरच देवमंडळीळा यज्ञांत बाळ्या जन्मास आला. बलीच्या यज्ञांत या
अग्रस्थान मिळाळें असन मोठमोठाल्या करपींनीं बेट्यानं खञञा पोराचे रूप घेऊन तीन पावले
अंग, प्रधान व प्रायश्चित्त अशा तिन्ही होमांत टाकून त्रिमभवन आटले. इतके करूनही याचं
दिलेलें तप देवांना खावयास सांपडते. देवांचे ' संपल नाही. आज हा तारकसंग्राम निघतांच हा
वढे म्हणन द्वेष्टे आहेत तेवढ्यांच्या मरणाला पन्हा पढे आळाच; पण येथें आतां माझ्याशी
कारण हाच. यद्धामध्य आम्हां टानवांचीं गांठ आह. तव्हां याच्या देवमंडळीसह याची
कळेंच्या कळे धारातीथी पडन याच्याच विराट मी चटणी उडवित
तेजांत लीन झालीं. देवांकरितां लढाइ्ची वेळ, याप्रमाणे तोंडास येडईल तस अगडतगड
आली म्हणजे हा आपल्या जिवाकडेही पाहात व बेताळ बोळन नारायणाची निभत्सना करून
नाहीं; आणि तेजाने केवळ सयोप्रमाण अस त्याने आपल्याशी यद्धाला उठावे अशी तो
आपले संदर्शन चक्र सोडितो. आजपयत हा इच्छा करूं लागला. तो श्रेष्ठ अमर इतकें
देत्यांचा म्हणजे काळच टरून गला होता. टाकन बोळला तरी गदाधर कसा तो रागावला
परंत, त्या दष्वद्धीला म्हणावे की, आज नाहीं. कारण, त्याच अंगांत क्षमेच अलोकिक
मी तज्ञा काळाचाही काळ उभा राहिला आहे. अल होत. ता केवळ हंमन म्हणाला, “ हे दत्या,
आतां तुड्या मागील एकण अपराधांचे उद्र अर तुझी शक्ति किती आणि तुझा दर्प किती,
काढितो. योग फार चांगळा आला कीं, हे न पाहातां उगाच रागास चढन तं जर
असल्या या विष्णाची आज माझी प्रत्यक्षच मयादा सोडन भळतेच अयोग्य बोलतोस तर
गांठ पडळी. आज म्हणावे, माझ्या बाणांच्या त॑ आपल्याच दोपांनीं मेला आहेस; तला
तडाक्याने मऊ होऊन माइयाच पायां पड-! निराळें मारायचे त॑ काय: अरे; मी तला तच्छ
शील. हा नारायण दानवांना एक मोठा बागल- समजतो. तं मोठा शिरा ताणन बोललास
ओवाच होऊन बसला आहे. अशाला आज म्हणन कोण डरतो? रांडा थोड्या का गरज-
मीं यद्धांत संपविला म्हणजे माझी पवज- तात त्यांतलाच तं. अरे, अशा ठिकाणीं मज-
ळी खरोखरच माझ्यावर फळे टाकितीळ, सारखे पुरुष उभेही राहात नाहींत. हे देत्या,
हे धेड एकदां खाठीं आगेले म्हणभे याच्या | थांब, त॑ काळजी करूं नको. तला येथे मज-
आश्रितांना ज्र मीं हां हां म्हणतां नाहीत , समक्षच तुझ्या पर्वाच्या वाडवडिलांच्या
करीन. हा विष्ण मोठा लोचट आहे. हा ।वांट्याला पाठवितो. अरे, मळ सष्टिकत्योने जी
१९२ श्रीमन्महामारत. [ अध्याय ४८,
घमेमयादा प्राळन दिली आहे, ती उललंधिल्या- आपला जयजयकार असो. इत्यादि प्रकारे
वर कुशल कोण राहील? तं आपली मयोदा देवांनी स्तृति केल्यावर रणांत श्रीविष्णु उठून
विसरून देवांचे अधिकार चाळवं लागलास, त्या उभा राहिला. इकडे तो पर्वा मच्छित झाला
अर्थी आज तला नाहींसा करून देवता पर्वीप्रमाणे होता त्याच वेळीं तो संपला असं मानन त्या
मी आपआपल्या स्थानावर स्थापीत करीन.” टानवाने आपला शोख फंकला, व त्यामागन
वेदीपायन सांगतात:--श्रीवत्सलांच्छन इतर असरही लहान मोठे तीन प्रकारचे
धारण करणारा परमात्मा रणभमीवर अशीं मृदंग वाजवन त्या तालावर नाचे लागले. एक-
वाक्यं बोलला असतां त्या दानवाने त्याची ' दर्रीत त्यान तेथें एक मोठा उत्सवच मांडिला
थट्टा करून क्रांधान आपले सास्त्र शतबाहु | विष्णु शुद्धीवर येतांच आपला गरुड
त्यावर उगारिले. हाती नानाप्रकारचीं आय घायाळ झाला व आपलं स्वतःयेही शरीर
घ्रेऊन व क्रोधाने डोळे पहिल्यापक्षां दप्पट खराब झाळे अस्त त्याचे दृष्टीस पडले. त्या-
लाल करून त्याने श्रीविष्णच्या छातीवर ताडन बरोबर क्रोधाने डोळे ठाळ करून त्याने आपलें
केळे, त्याचा घाव पडतांच मय, तारप्रर्थात जे सदन चक्र सरसाविले. मग त्याचा वाहक
इतर दानव होते तही पट्टे, तरवारी, वगर गरुड व स्वत; ता. या दोघांसहा फार चेव
हत्यार उचलून विप्णवरच घांवन पडले, या- चढला, व श्रीविष्णचे बाह इतके वाढले कीं,
प्रमाण मोठमोठे बळाढ्य दत्य सव प्रकारच्या ' त्यांच्या योगाने दाही दिशा व्यापन गेल्या
आयांनी श्रीविष्णला ताडन करीत असतांही : आणि केवळ आपल्या तेजाने चतडश लादांना
तो रणांत तिळभर न चळतां एखाद्या पवता- आक्रांत करण्याचा हेत मनांत धरून तो
प्रमाणे अकंप राहिळा. मग त्या महासर काल- ' परमात्मा असा बसमार वाढला की, त्यानें
नेमीने गरुडाशीं गांठ घातळी, त्याने जीवाचे ' धरणी आकाश व दशदिशाही भरून टाकिल्या
त्राण करून आपल्या सवे बाहेनीं एक भी याप्रमाणे देवांना जय मिळवन देण्याच्या
थोरली भर्यकर जळती गदा उचलन गरु- हेतूनं परमात्मा असा वाढलेला पाहून आका
डाच्या कपाळावर घातली. दत्याच्या या शांत क्रपिंगणांनी गंथवासह त्या मधसटनाचे
कृतीचे विष्णूला फारच नवल बाटळे. डोक्यांत स्तोत्र गाळे, परमात्म्याचे त॑ विराट स्वरूप
गदा बसतांच तो पक्षी घायाळ होऊन मदू- इतक विशाळ होते कीं, त्याच्या किरीटानें
दिशा पायांवर भतळी पडला. त्या वेळीं | आकाश खरडले जात होते. त्याचे वस्त्र मेघ-
श्रांगापालावष्णूला त्या धोर रणांत त्या दत्य- मंडळाला घांसत होते. त्याच्या बाहूना दश
गणांनीं मातीची ढेकळे, शिळा, भाळ, वजने, | दिशा खवळल्या होत्या व पावलांनी धरणी
इत्यादि आय॒थांनीं मारण्याचा सपाटा चाल- आच्छादिळी होती. असलें जगडवाळ रूप
वढा, त्या वेळां श्रीविप्णूचे मार्थ फिरून त्याचे घेऊन त्याने आपल्या हाती जे सदशन चक्र घेते
डोळ्यांपुढ अंधेरी आली. तेव्हां देवांनी त्याची . त्याळा सहस्र अऱ्या असून त्याचे तेज सहस्र-
स्तुते आरंभिली. ती अशी:--*' हे महाबाहो, | किरण सूर्याप्रमाणे फांकळे होते. त चक्र म्हणजे
हे मधुकटभनाशना, आपण आपल्या फाळा- | शत्रेचा प्रत्यक्ष काळच होते; व ते असे भय-
सारख्या नखांनी ।हरण्यकशिपूची छाती प्रद असूनही आकारांत इतके सद्वक होत कीं,
फोडिली, यांचे स्मरण ठेवा आणि उठा. त्याला सदशन ( दिसण्यांत संदर ) असे तर
१ हरिवंशपवे. ]
हरिवंश.
१५३१
नांवच पडळ होते. त्या चक्राला सोन्याची छातीच्या धडाक्याने त्या कालनेमीला आका-
धांव बसविली असन त्याचा तंब्रा हिऱ्याचा शांतन खालीं पाडिले. बाह व मख छारिलेळा
होता. आजपर्यंत मारिलेल्या असंख्य देत्यां-
च्या मेद, मज्ञा, अस्थि व रक्त यांनी लड-'
बडन गेल्यामळे ते भ्यासर दिसत होतं
त्याच्या धांवेला सर्भावार तीक्ष्ण सऱ्या बस-
विल्या असल्यामळे त्याचा तडाका बिनतोड
बसे. सऱ्या असन त्यावर फळांच्या माळाही
गंफल्या होत्या; व त॑ एकवार हातन सोडिले
म्हणजे साडणाऱ्याच्या मनांत असेळ तेथे तेथे
त्याच्या इच्छेप्रमाणे रूपं घऊन जात अमे.
असले त॑ अद्भत चक्र स्वतः स्वयंभंने
अंगींच घडविले होत. त्याजकडे दाष्टि जातांच
दष्टांचा सहनच थरार होड. तशांत मोठ
मोठ्या कपींनी आपल्या सवे क्रोधाची त्यावर
भारणी टाकिलठी होती. त्यामुळ त्याळा नेहमीं
यद्ध करण्याविषयी उसळी आलली असे. तं
फॅकतांच स्थावरजंगम जीवांना मच्छी जेत
असे. यद्धकाली त्याच्या कृपेनें मांस खाणारे
पशपक्षी फार संतष्ट होत. असल ते॑सयेसम
तेजस्वी व अप्रतिम कर्म करणारे चक्र उगा-
रून क्रोधानं लाल झालेला तो लक्ष्मीपति गदा-
धर आपल्या तेजाने दानवांचे सवे तेज नाहीसे
करून त्या चक्ताने त्या कालनेमीचे सवे बाह
तोडिता झाला, तेव्हां त्या राससाची तीं वि
काळवाणी शांभर तोंडें तोफेप्रमाणें गजन
हसं लागली. तेव्हां हरीने आपल्या सामथ्याने
याचा तो देह जेव्हां आकाशांतन धरणीवर
' पडला, त्या वेळीं धरणीतळालाही एक प्रकारची
'शोभा आली.
या प्रकारे हे देत्याचे थेड जेव्हां धरणी-
वर आदळले तेव्हां क्रपिमेडळीसहित सवे देव
“: फार नामी, फार नामा '' अस म्हणत
विष्णपाशीं जमन त्याची पूजा करूं लागल.
काळनमीची ही अवस्था आल्यावर ज्यांचा
मिळून त्या युद्धांत कांही पराक्रम दृष्टीस
पडळा होता त्यांची अवस्था अशी झाळी कीं,
ते परमात्म्याचे सवव्यापी वाहेंचे कचाट्यांत
सांपडन त्यांची हाळचाळच बंद झाली, पर-
मात्म्याने त्यांपैकी कियेकांच्या शेंड्या आंव-
ळिल्या; कित्येकांच्या नरड्या दाबिल्या; कित्य
कांची मस्करटे फोडिळी; व॒कांहींना कमरेत
गच्च आंवळळं. शिवाय परमात्म्याच्या गटा-
चक्रांच्या तजानं भाज़न गेल्याने कित्येक
नि:सत्त्त व निप्प्राण होऊन सवेही अंगे लढी
पडन गगनांतन धघरणीतळावर कोसळले. या-
प्रमाण सवेही दत्य मारिले गेळ तेव्हा इंदाला
दृष्ट ती गोष्ट आपल्या हातन पणे झाली, हे
पाहन तो गदाधर आपण कृतका्ये झालो
असे जाणन स्वस्थ बसला. इतक्यांत तो तारका-
निमित्त आरंमिलेला घनघोर संग्राम उर
कला असे पाहन गंधवे, अप्सरा व ब्रह्मर्षि
व सुदशेनाचे साह्यानं तीं तोंडही कापून , यांसह पितामह ब्रह्मदेव त्या स्थळी येऊन त्या
काढिली. याप्रमाणे, बाहु व मस्तर्केही तुटून श्रीहरीजी पूजा करून म्हणाला, “ हे देवा;
पडलीं, तथापि, तो दानव डगला नाहीं. फांद्या-' आपण आज या देत्यांना मारून एक फारच
पद्धव कापन जाऊन एखादा थोटा वृक्ष ज्या-. मोठी कामागेरी उरकली. देवांना आतां
प्रमाणें उभा असतो, त्याप्रमाणें तो मंडकीं कांटा म्हणन कसा तो ठेविला नाहीं. आपल्या
तुटून उरलेल्या घडानेच यद्भधभमीवर ठाम या कृतीने खरंच आम्हां सवीचा फार फार
उभा होता. तेव्हां गरुडानं आपले मोठाठेपंख संतोप झाला आहे. हे विष्णो, तूं जो
पसरून ब वायप्रमाणे भरारी घेऊन आपल्या हा प्रचंड कालनेमी असर मारिलास
हरिवंश ८ ---२०,
१५४
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय ४८.
हें कमे तंच एकटा करू जाणस. तज-
वांचन याला रणांत पालथा घालणारा दसरा
कोणीच नाहीं. हा किती माजला होता म्हणन
सांग 2 याने सचराचर लोक व सवे देवगण हे
पादाक्रांत करून बिचाऱ्या क्रषींचेही कांडात
काढिलं. इतकंच नव्हे, तर मलाही गरकावण्या
दाखव लागला, म्हणन मीम्हणता कीं, तं हा
कालळतल्य कालनेमी पाडण्याचे जे अत्यम्न
कमे केलेस त्यांन मी फार संतृष्ट झाला. तझ
बरं असो. आपण आतां चला स्वर्गास जाऊं
तेथे सवे ब्रह्मांपे सभा भरून तुझी वाट पाहात
आहेत. हे वाचस्पते, तेथे मी व महर्षि मिळून
तुझे यथावाधे पजन करून दिव्य वाणीनं
तश स्तोत्र गाणार आहा. मी जर खरे पुस-
शीळ तर तुजवर इतका खष झाला. आहे
कीं, तला एखादा वर द्यावा असं माझे
मनांत येत; परंत, यावद्दत्यांना, त्याचप्रमाणं
देवांनाही तंच वर देणारा तेव्हां अशा वरद-
श्रेष्ठाला मीं काय वर द्यावा ? आतां मी इत-
कॅच सचवितो. की, आपण त्रठोक्यांतील सवे
कांटे काढन टाकिळे आहेत, तेव्हां आतां हे
त्रेलाक्याचे समद्ध राज्य पुनरांपे स्वहस्त
इंद्राच्या पटरांत घालाव, ”
या प्रकारे ब्रह्मदेवाने सुचवितांच सनातन
परमात्मा इंद्रप्रश्षाते देवांस गंगळ वाणीने
म्हणाला, “ हे देवहो, तुम्ही जितके कोणी आज
येथे जमलां असाळ ते सव परंदराळा पढे
करून आपलीं सर्वेद्रिय मार्झ वाक्य ऐकण्या-
विपयीं सादर करून मी काय म्हणता त॑ ध्यानांत
घ्या. आपण जो हा नकताच संग्राम संपविला
त्यांत इंद्राळाही भारी असे कालनेमिप्रमख
सवेही असर नाहींसे केळे. मांत्र या रट्ट्यांतन
दोघेच काय ते निसटले. एक देत्यश्रष्ठ वेरोचन
(बि) व दुसरा महाग्रह स्वभान. ( तथापि,
पवेवत् आपआपल्या दिशांच्या ठिकाणीं
अधिकारावर जावें. म्हणजे इंद्राने पर्वस,
वरुणानं पश्चिमेस, यमाने दासिणेस व कबेरान
उत्तरेस. चेद्रमांन आपलीं सवे नक्षत्रे घरेऊन
यथाकाल, यथायोग त्यांच्यांत संचार करावा,
सयोनें दसषिणात्तर अयनें, संवत्सर
व क्रात यांची मालकी आपणाकडे घ्यावी
यज्ञांत सदस्यांनी पजन वंगरे करून आज्य
भाग सरू करावेत. विप्रांनीं वेदांत सांगित
लेल्या रीतीने अस्नींना आदान कराव. लोकांनीं
पवेवत् बलिहोम देऊन देवांचे, वेदाध्ययन
करून महषींचे व श्राद्ध करून पितरांचे
तपण करावे. वायनं आपल्या मागान वहावे,
व गाहंपत्य, आहवनीय व दिण या
तिन्ही रूपांनी अस्नीनं प्रदीप्त व्हावं. त्राह्मण,
झषत्रिय व वेश्य यांनी आपआपल्या अंगच्या
विशिष्ट गुणांनीं त्रलोक्याची सस्ाद्वे करावी,
दीक्षा देण्यास योग्य असे जे ब्राह्मण असतील
त्यांजकडन क्रत॒ आरंभवावे; व सत्रांत जे
कोणी गंतळे असतील त्यांस त्यांच्या त्यांच्या
योग्यतेप्रमाणे दक्षणा द्याव्या. स-न जनदृष्टीला
आनंदवावं, सोमा्न ओपधीच्या ठिकाणीं रस-
परिपोष करावा व वायनं प्राण्यांचे ठिकाणीं
प्राणम्रवृत्ति करावी. एकंदर सर्वानी सोम्य व
कल्याणकारक असं आचरण करून लोकांचा
संतोप करावा. पजन्याच्या जळापासन उत्पन्न
होणाऱ्या त्रलोक्याच्या अन्नदात्या ज्या लहान-
मोठ्या नद्या. त्यांनी पर्वीप्रमाणच आप-
आपल्या मानाप्रमाणेच कमाने सागरा
कडे जावे, सवे देवांनी आतां देत्यांपासन
कशी ती भीति उरली नाहीं असते समजन
स्वस्थपणे असावे, असो; तुम्हां सर्वाचे कल्याण
होवो; मी आतां माझ्या सनातन ब्रह्मलोका-
लाच जातां. जातां जातां ढवढ॑सचवन
त्यांची विशेष , भीति नको ), आतां. तम्ही ठेविता कीं, दानव किती झाळे तरी मोठे हळ-
१ हरिवंशपवे. ]
हारवश.
१५६
7-2:
कट व कपटी आहेत; तेव्हां एकांतांत,
लोकांतांत आणि संग्रामांत तर विशेषतःच
त्यांचा विश्वास म्हणन कसा तो मानंच नये
तुम्ही देवमंडळी पडळां सरळ व साम्य
| केला असतांही पनरपि त्यास तरह्मलोकीं नेळं
याचा हेत काय! ब्रह्मलोकांत श्रीविष्ण कोणत्या
स्थानीं रहातात, तेथ कोणता योग धारण करून
व कोणत्या नियमाचे पालन करीत ते भतपति
मनाचे तुम्हांला सदा उजञ तो रस्ता दिसत तेथे असतात ? ते ब्रह्मलोकांत असतांना या
असतो. पण, या देत्यांचा निश्चय म्हणन कांही
नाहीं. ते सदा छिद्र शोधीत असतात आणि
सांपडतांच टोला हाणतात. याकरितां सदा
सावध असा. मीही आपल्याकडन तमचे-
विषयीं जे सदा वेरबद्धि बाळगितात असे जे
दष्ट दराचारी असर त्यांच्या बद्धीला, हे
दवहो, भळ घालन अधमे हाच धम असं
भासवीन, ( अथात् या योगाने त बहा
सहजच नाश पावतील. ) उतक्यांतनही
सवे विशाळ जगतांत देव, असर व मनष्य
यांना पूज्य अशी विपळ लट्क्ष्मी कोठन प्राप्त
झाली । श्रीविष्ण ऊप्णकालाचे अखेरीस निज-
तात व वपोकालाच्या अखेरीस जोगे होतात
हे कस? व ब्रह्मलोकीं राहून सवे लोकांचा
ते कायेभार कसा वाहातात? हे विप्रंद्रा, त्या
भ!ःवंताचे त दिव्य चारेत यथातत्व सविस्तर
तते मखाने ऐकण्याची इच्छा आहे
वेशंपायन सांगतात;$--ह राजा, परमात्मा
तुम्हांला अनावर असंच भय दानवांपासन जर नारायण त्रह्मलाकीं त्रह्मदेवासह राहन कसा
कधीं उत्पन्न झाळे तर मी खतः अंगीं येऊन | आनंदांत असतो, हे ऐकण्याचे पर्वी त्या भग-
तुम्हांला त्यांपासन निभेय करीन, ( काळजी ' वंताची प्रवत्ति कशी आहे, हे सविस्तर ऐक
करू नका. )
वशुपायन सांगतात:--याप्रमाणे देवमंड-
ळीला सांगून सत्यपराक्रमी व महायशस्वी
विष्णु ब्रह्मदेवासह त्रह्मलोकास गेले. हे जन-
मेजया, तं मला तारकासराच्या यद्धांत
दानव व विष्ण यांमध्ये काय काय मोजा
आल्या म्हणन विचारिले होतंस त्याचा हा
वत्तांत मीं तुला सांगितला
ब्र
अध्याय एकृ्णपन्नासावा.
विष्णसंबंधीं
जनमेजय विचारतो:-<-गताध्यायीं देवदेव
जो कमलोद्भव अह्मा त्यासह श्रीविष्णु त्रह्मळो-
कास गेळे हणन आपण सांगितले; तर तेथे
जाऊन श्रीविष्णनं काय केलं, व आदिदेव जो
कमल्योनी त्रश्मा त्याने सवे देवांनी व विष्णूंनी
केलेल्या देत्यवधाबद्दळ त्यांचा योग्य सत्कार
-:०:-
बाकी मी तरी त्याची प्रवत्ति सांगण्यास समथे
थोडाच आहे, कारण, ती इतकी सक्ष्म आहे
कीं, देवांनाही तिचा थांग लागत नाहीं; तथापि
माझे ज्ञानाप्रमाणे मी तळा सांगता, ते ऐक
हा भगवान् पटांत ज्याप्रमाणे तंत त्या-
प्रमाणे पथित्यादि सवे लोकांत आपणच आहे,
व तंतंत ज्याप्रमाणें पट त्याप्रमाणे तेलोक्य
ही याच्यांतच आहे. स्वगीतही हा देवरूप
आहे आगे देवही याचे स्वरूपांत आहेत.
पुष्कळ लोक याच्या अंताचा शाध लावण्या-
च्या खटपटीत आहेत. तथापि, त्याचा अंतपार
त्यांस लागत नाहीं. या माधवाला मात्र सवे
लोकांचा पार माहीत आहे. असा हा देवांनाही
अगम्य व मनुष्यांच्या इंद्रियांना तर केवळ
१ ज्येष्ठ श० एकादर्शाचें नांव “ योगिनी” आषाढ
श० एकादशीचे नांव ““ शयनी ?' व कार्तिक शु०
एकादर्शाचें नांव “ प्रबोधिनी ? हॉ कशीं साथ आहेत
तं येथे कळतें
१५९६
क. ७ ..००-टापलकसालेटे फणा 0000 0 0
अधकॉरच ( अज्ञातच ) अस्ता हा परमात्मा
ब्रह्मलोकांत असतांना पर्वी काय घडल तं ऐक
मार्ग सांगितल्याप्रमाणें ब्रह्मदेवाबरोबर
ब्रह्मलोकीं गेल्यावर श्रीविष्णनं प्रथम त
ब्रह्मदेवाचे स्थान मनःपवेक अवलोकन केळं
नंतर तेथे असणाऱ्या सवे क्रषींना मंत्रपवक
अभिवादन केल. तटत्तर तेथ प्रातःकालीं महाप
अर्म्नीचे हवन करीत होते अस पाहून त्या
महातेजस्वी विष्णन आपले सख्ानसध्यादि प्रात:-
काढच कमें उरकन असरीला वंदन केले. त्या
यज्ञमंडपांत मर्हपि अस्नीला धृताहुतींनी पूर्जित
होते व अशनि तो यज्ञाहति प्राशन करीत होता
असे पाहन अशिरूपानें आपणच हे प्राशन
करीत आहा. असं त्यान पाहिल. नंतर त्या
अचित्यस्वरूप परमात्म्याने वंद्य असे जे ब्रह्म-
वचेस्वी क्षि त्यांना वंदन करून त्या सना-
तन ब्रह्मलोकाळा एक फेरी घाती. तां त्याला
2. टाका टश टका “४५ 0 शण पी 0'ती" 00 “ना
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ४९,
हयाधायायाकाडामयजायायावयाडाळांचाकाधाडाळण्याकचकाााकाधकभाधाााभााधोडााचयाडवावआालीाडभधयावीमाककताजाधााधकाधॉकाकाताकादाकाकेकाााीधाकाकीकनोकाककाशककलंभााोविीेनधीाधाडीवबनॅधडोभकककीलडडयलडेीलांडािंलकाननिोाायाधंकमीाववाकसाविाीयकडकोधाका विकी टना. "प" 0५0० पापाला
'ञ्यापणारे आश्नि आगि सोम हे तरी हा सना-
तन विष्णूच होय. ज्याप्रमाणे दधांतून दहीं
होते, आणि दह्यापासन तप निघते, त्याच-
प्रमाणं ध्यानबलानं देहंद्रिय लीन झालीं असतां
अतरदृष्टीला हा सवे चराचर ठाक जनार्दे-
नापासन निघाला आहे, अभ व्यक्त दिसत. या
भलोकामध्ये ज्याप्रमाणे चेतनव्याप्त जीं
इंद्रेये व भते त्यांवरून परमात्म्याचे अस्ति-
त्वाचे अनमान होतं. त्याप्रमाण देव, वेद व
लोक यांपासन श्रीविष्णचे ज्ञान होत. ज्या-
प्रमाणे या पथ्वीवर देहधारी जीवांच्या इंद्र
यांचा सवेथा पंचमहाभतांवर अवलंब दिसन
येतो त्याप्रमाणेच स्वगोमध्ये देवांचे बल व
ऐश्वय हीं श्रीविष्णवर अवलंबन आहेत, असं
समजतं. असा तो श्रीविष्ण यज्ञकत्याना
यज्ञाचे फल देणारा, सवे पावित्रांचा पवित्र,
सर्वेतंत्र-स्वतंत्र, ळोकांना वागविणारा व ज्या
ब्रह्मषींनीं ज्यांच्या मस्तकावर '' चपाळ *' 'मंत्रस्वरूपाची योग्य स्तृति त्याच्याच मंत्रा
वगरे चिन्हं बसविली आहेत असे शतश
यज्ञीय यप त्याला आढळले. मग यज्ञभमींतन
फिरत अतीत घातलेल्या घताचा वास घेत
घेत व ब्राह्मणांच्या मखांतन आलेले वेट
श्रवण करीत करीत आणि यज्ञाच्या रूपाने
सवजण आपलेच आराधन करीत आहेत
असे पाहात पाहात तो चालला. वाटेनं त्या
यज्ञशालांतीळ देव, क्रॉप व सदस्य हे बोटांत
पवित्रकं घाळन आणि हातांत अध्येपाद्यादि
पजासामम्री घेऊन उभे होते. हे राजा, देवांचे
जं कांहीं वेभव आहे तं सवे या जनादेना-
शिवाय होणें शक्य नाहीं, अशा त्या परमा-
त्म्याला पाहन क्रपिंगण स्वागत करून
म्हणाळे, “ हे सरस्रेष्ठा, हे पद्यनाभा, हे महा-
दते, ह आह्मी तह यज्ञांय आतिथ्य करीत
आहोंत; अर्थात, याचा आपण मंत्ररूपानं स्वीकार
करावा. आम्ही जे हं यज्ञाने पाविच्न झालेल
पाद्य आणिले आहे, असल्या पाद्याचें ग्रहण
करण्याला तुजसारखाच पावित्र पुरुष योग्य
होय. आम्हीं मंत्रद्वारा ज्याला अतिथी सम-
जन यज्ञाचे ठिकाणीं नित्य आलास हे मानीत
हाता; तो त॑ आज खराखराच आमचे दृष्टीस
पासनच व देवांपासनच गे कांहीं कोणाला मिळ-! पडलास. हे विष्णो, तं येथन यद्धाळा निधन
तसं दिसते तही सवे या जनादेनापासनच
ज्ञाते लोक, ही सष्टि अश्लीपोममय आहे
असंच समजतात. पण होीस्ट्टि व तिला
“० ापन-काला्ट
"पश ण?णी णी पण दप
१ ही एक मुसळाच्या वरवासारर्खा लांकडी
बांगडी करून यज्ञस्तभाच तोडी बसावलेली असते.
जाताच आमच्या यज्ञाकया बद पडल्या
१ या देहाला जिवंतपणीं पंचमहाभूतांचा बहुधा
नित्य संबंध राखावा लागतो; बाहेरचा वायु आंतल्याशां
संबद्ध होण्याचे क्षणभर बंद झाल्यास प्रीण व्याकूळ होऊ
लागतात, याचप्रमाणे इतर इंद्रेयांचे,
१ हखिंशपवे, ]
हरिवंश.
१५७
टण १ पी प)ीप१प" "प १)९)९२१प)२८२११८१२१२१२१ २१2२ २ २ णाय नाभा
नाटका
कारण, विष्णचे अविद्यमानीं कोणतीही यज्ञीय फार खलते अशी काळरूपिणी निद्रा त्या पर-
क्रिया करण्याविषयी शास्त्राची आज्ञा नाहीं. मात्म्याजवळ तत्काळ आली. तेव्हां निर्विकल्प
यज्ञांतही दक्षिणा वगरे देऊन तो सांग केला
असतांही त्याचे फळ तं देशील तंच प्राप्त होतं
आज तं समक्षच पाहातो आहेस कीं, आह्मी
तुझीच यज्ञरूपान आराधना करीत आहो.
*१.»*./”%-/% ९ »१.,४४. ४४९ १,४४१...”
अध्याय पन्नासावा.
नारायणाश्रमवणेन,
वशुपायन सांगतात:--या प्रकारं त्या क्रपींनी
पूजा केल्यावर तो इश्वर श्रीहरी आपल्या त्रद्म-
लोकान्तगेत महापुरातन अशा दिव्य नारायणा-
श्रमांत शिरला. मग स्वतःच्याच नांवान
प्रख्यात असलेल्या त्या आश्रमांत शिरतांच
भगवान् नारायणाने यद्धाथ इतका वेळ हाती
घेतलीं सवे आये एकीकडे ठेवन दिली
आणि नंतर सभासदांना व आदिटेव जो तरह्म-
देव त्यालाही तेथे बोळाविलं. आणि त्याला
समाधीची तयारी करून तो नियमशील श्रीहरी
निस्ताप अशा दिव्य शयनावर निद्रा करिता
झाठा. तो निद्ठिस्त दोतांच क्रपिंगणांसह देव
जगाची पुनरुत्पात्ते व्हावी, हा हेत मनांत धरून
त्या महात्म्या प्रमची उपासना करूं ढागले
तो भगवान् निजला असतां सयाप्रमाण तेजस्वी
व त्रह्मदेवाचे आद्यवसतीस्थान असं एक संदर
कमळ त्याच्या नाभीमध्यांतन उठन आलें.
या कमळाळा सहस्र पाकळ्या असन त्याचा
वणे फारच उंची होता. शिवाय, ते॑सकमार
असन फारच शोभिवंत दिसत होतं. तो महा-
मुनि परमात्मा निजल्या निजल्याच अखिल
लोकांचें युगादि कालचक्र फिरवीत असतो.
तं असं कीं, त्या त्या कल्पांतीळ जो ब्रह्मदेव
असेल त्यांचे स्वाधीन जावांचे वासनामय तंत
करून त्याळा कामांत साह्य करितो. तो नि-
द्रिस्त असतां त्याच्या उघड्या मखांतन चाळ
वदन करून नतर आपल्या त्या समद्रतल्य | णाऱ्या न :शथासाबराबर वार््यान प्रनांच्या मालि-
आल्याकडं दृष्टि फॅकिली. त॑देवगणांनीं व
सनातन महर्षींनी अधिष्ठित असन प्रलयका-
लीन मेघाच्या अभिमानिनी देवताही तेथें
होत्या. शिवाय तेथे नक्षत्रचक्त असन गडद
अंधारही होता. व त्या आल्यावर देव किंवा
असुर यांपकी कोणाचाही पराक्रम चालत
नव्हता; इतकेच नव्हे, तर तेथे वायचा रिघाव
नव्हता; तसाच चंद्राचा न सयांचा. तो सवे
देश पद्मनाभाच्या केवळ अंगकार्न्तानेंच ठख-
लखत होता. असो; अशा त्या आल्यांत शिरतांच
परमात्मा सहस्र मस्तक व त्या सवीवर जटा-
भार ( लोककमेवासनाजालरूपी ) धारण करून
शयनावर पडळा, पडतांच जिला लोकांच्या
अंतसमयाचं पणे ज्ञान असन जी नयनप्रदेशी
१ अक्षानावरणमय
काच्या मालिका बाहेर येऊन खालींवर पड
तात. मग ह्या रीतीनं निमोण आलेल्या प्रा
ण्यांची ब्रह्मदेव स्वतः वेदांत घालन दिलेल्या
रीतीप्रमाणे आ्राह्मणक्षत्रियादि चार वणेरूपाने
व्यवस्था लावितो. नंतर ते प्राणी आपआपल्या
गास लागतात. असा हा अविद्याशबठित जो
श्रीविष्णूचा निद्रामय योग आहे, याच्या देखीट
सत्यस्वरूपाची कल्पना प्रत्यक्ष त्रह्मदेवाला किंवा
सनातन अह्मक्रपींनाही येत नाहीं. हे पितामह
पुरःसर जे ब्रह्मर्पि यांना खर बोलं जातां हा
परमात्मा कोणत्या स्थली किंवा कोणत्या काटी
निजतो किंकरन निजतां मध्येंच उठन आस
नावर असून व्यवहार कारेतो, यापा कांहींच
पत्ता लागत नाहीं. त्याचप्रमाणं या देहांत
तरी जागतो कोण; निजतो कोण : अंगीं शक्ति
१५८ श्रीमन्महामारत. [ अध्याय ९०,
असनही कधीं कधी अक्रिय असा राहतो जो पुरंदर इंद्र तो हे वषोचक्र चालवितो. हा
कोण, हे भोग भोगतो कोण, देहाचे ठिकाणीं जो विष्णचा योगमायाबलाने अकस्मात् प्राप्
ज॑ तेज खेळत त कोणाचे व अगोरणीयान इत्यादे होणारा तमोमय निद्रेचा काळ तो राजलोकांना
वाकयांनीं सूक्ष्माहून सूक्ष्मतरत्व जे वणन केलें आहे फारच प्रातक आहे; या कालांत ते परस्पर
तं कोणाचें, हे तरी कोणाला कळतं आहे ? यद्धादि करून नाश पावतात. ही जी परमा-
देवमंडळी श्रतिसंमत यक्तींनीं त्याचा पत्ता त्म्याची योगनिद्रा हिचीच छोटीशी प्रत म्हणजे
लावण्याविषयीं रात्रंदिवस खळ करीत असतात; ह्या पृथ्वीवरील प्राणिमात्राला प्राप्त होणारी
तथापि; त्याच्या जन्माचा किंवा कर्माचाही व आपल्या बरोबर प्राण्यांच्या आयष्याचे अंधे
थांग लागत नाहीं. अशा स्थितींत त्या परमा- चोरून नेणारी व दिवसाचा नाश करणारी अशी
त्म्यानं आपण होऊनच आपल्या नि:श्वसित- निशा ही होय. या निशेचेच विशिष्ट स्वरूप निद्रा
रूपानं समजविठेल्या वेदाचा आधार घेऊन हें होय. या निद्रेचें सामथ्ये असे विलक्षण आहे
मोठमोठाल्या पुराण क्रषींनी पुराण ग्रंथांत
त्यार्च चरित गाइळे आहे. देवमंडळी मानवी
सृष्टीपेक्षां फार फार जनी; पण त्या मंडळीच्या
कानींही या परमात्म्याचे ज॑ चरित्र म्हणन
आहे, ते किती किती तरी जन म्हणनच
आहे. हे जनमेजया, या परमात्म्याच्या स्वत:-
सामथ्यांचा जो इतिहास आहे, त्या इतिहासानेंच
वेदिक व लाोकिक गाथा भरलेल्या आहेत. हा
लोकनिमाणकता सृष्टीच्या निर्माणकालीं प्रकट
होतो व हा मधुसूदन दानवांना मारण्यासाठी
टपत बसतो; आणि प्रल्यकाली पुन्हा निद्रित
होतो. या सुप्तस्थितीत प्रत्यक्ष देवांनाही त्याचे
कडे पाहावत नाहीं. ह्या जागृती-सपप्तीचा
सांवत्सारेक पयोय म्हणजे दरवर्षी उप्णकाल
संपन आषाढी एकादशी आली म्हणजे निजणं
व वर्षांकाळ संपन कार्तिकी एकादशी येतांच
उठणे, असा आहे. वेद, यज्ञ, यज्ञाची सवग
आणि यज्ञापासन प्राप्त होणारी गति हीं सवेही
परमात्मरूपच आहेत असे म्हणतात. आपषाढा-
मध्ये तो निजला म्हणजे मंत्राने होणाऱ्या यज्ञ-
क्रिया बंद पडतात, त्या तो पुन: शरदतंत
कातिकांत जागृत झाला म्हणजे सरू होतात.
श्रीविष्ण वषोकालांत चतमोस जेव्हां निद्रिस्त
असतो तेव्हां त्याच्या गेरहजेरींत मेघाधिपति
कीं; तिनं एकदां ज्याचे देहांत प्रवेश केला तो
किती जरी सशक्त असला तरी त्याला वारंवार
जांभया येऊ लागतात, व तिचा वेग अनावर
होऊन त्याला एखाद्या महासमद्रांत बडल्या-
सारखं होते. या भतलावर लोकांना जी निद्रा
येते तिळा हेत दोन. एक तर ती अन्नाच्या
केफान येते किंवा श्रमामळं येते. बहधा पृथ्वी
वरील प्राण्यांना उठतां उठतां स्वभ पडन या
निद्रेचा अंत होतो. व प्राणिमात्राच्या मत्य-
समयीं ही निद्रा हजर राहून त्यांचे प्राण
हरण करिते. या बयाचा तडाका इतका विल-
क्षण आहे कीं, देवमंडळींत देखील एका
नारायणाशिवाय इतर कोणालाही तो सहन
होत नाहीं. आतां नारायणाला तरी तो सहन
होतो याचे कारण असे आहे कीं, सर्वातक
जो हा परमात्मा जनादन त्याची ही पक्की
मत्रीणच; कारण, ही त्याच्याच शरीरापासन
त्पन्न झालेळी आहे. ही दिसण्यांत मोठी
मनोहर आहे, हिचे नेत्र कमलासारखे आहेत
आणि ही सवे लोकांना मोहिनी घालणारी
आहे. ही प्रथम नारायणाचे मुद्रेवर दृष्टीस
येते आगि नंतर थोड्याच कालांत सवे जग-
१ आयु्ेपेशतं नृणां परिमित रात्री तर्श्ध गत |.
-:-भतंहरा.
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. १५९
€">*७ ७
हिताथेच स्वत: हिचे सेवन कळे आहे. हिचं सेवन आपणास कांहीं विनंति करावी म्हणन आलेली
करण्यांत परमात्म्याला कांहीं कमीपणा नाहीं. दृष्टीस पडली. त्यांना पाहून तो श्रीहरि
कारण, खऱ्या साध्वी सत्रीची सखाथी पतीने डोळ्यांवरून निद्रा साफ गेल्यावर धमयक्त व
देखील सेवा करणे योग्यच आहे. असो; अशा सहेतुक अशा तात्विक भापेनं म्हणाला को, हे
या निद्रेचे स्वतः पांघरूण घेऊन व निखिल देवहो, तमची कलागत कोठें उपजली आ
सृष्टीला मोह घाळन परमात्मा श्रीविष्ण शयन तुम्हांला कोणाचें भय वाटते, तम्हांला कोणाचे
करितात. या निद्रेमध्ये त्या महात्म्याचीं सह- साह्याची व कोणाकारितां जरूरी आहे. बरं, या
स्रावधि वर्षे जातात. या चाल पयायांतील्ही प्रसंगीं माझे हातन होण्याजोगे काय आह:
भगवंताच्या निद्रास्थितीतच सर्व कृतयग लोटले, ' दानवांकडन तर लोकांना त्रास पोचत नाहींना :
नेतायगही लोटलं आणि द्वापराचीही बह-. तस असेल तर मळा झटपट सांगा. मी माझी
तेक अखेर आली. परंतु, इतक्यांत प्रजेला ! असली गोड झाप व शय्या सोडन तमच्या
बहत दःख झाळे आहे असें ध्यानीं आणन कल्याणासाठी उठन या ब्रह्मवेत्त्या मंडळींत
क्रषिमंडळींनी स्तृति आरंमिल्यामळे तो महा- बसला आहे, तरी मी तुमच्याकारेतां कोणती
ताळा व्यापून टाकते. परमात्म्याने तरी लोक- देवमडळी क्षव्व होऊन जगत्कल्याणाकारतां
तेमस्वी परमात्मा जागा झाला , कामांगेरी करू त सांगा
क्षि म्हणाले:-हे भगवन, ब्रह्मदेवा- "णा
साहित सवे देव आपले दर्शनाची इच्छा करीत अध्याय एकावज्नावा
आहेत; तर वास घेऊन उपभोगिलेल्या पुप्प- गात त णी
माटेप्रमार्ण या आपल्या सहज निद्रेचा त्याग श्रीविष्णु व देवमंडळी यांचा संवाद.
करावा. हे हृपीकेशा, हे सवेही वेदपरायण . वेशंपायन सांगतात:---गता'्यायीं सांगित-
आणि तपोनिष्ठ ब्रह्मवेत्त कपि तझी स्तति | लेल श्रीविष्णच भाषण ऐकन सवे लोकांचा
करून तज्ञ स्वागत करीत आहेत. हे स्वयंभो, . पितामह ब्रह्मदेव निखिल स्वगेवासी लोकांना
हे भतमया विष्णो, या प्रथिव्यादि सवे भतां . परम हितावह वाक्य बोलला कीं, हे असरां-
च्या अधिदेवता तजपुढे॑ आल्या आहेत, : तका विष्णो, ज्या अर्था कोणतेही यद्ध उप-
यांची मंगळवाणी ऐकन घे. हे देवा, हे सर्पाप स्थित झाळ असतां तजसारखा नावाडी रण-
इतर मेडळी बरोबर घेऊन दिव्य आणि योग्य रूप नदींतन देवांना निर्घाकपणे पार पाड-
नी तझी स्तति गात आहेत. हे कम- ण्यास सदा उभा आहे त्या अर्थी देवमंडळीला
लाक्षा, हे पद्मनाभा, हे महादेवा, देवांना कशाच भय असणार याप्रमाणे शत्रूचा निः-
तसेच कांही महत्वाचे काये रण्याला तजसारखा समर्थ सिद्ध
जरूरी लागली आहे, तर उठ असतां व देवांचे आधिपत्य इंद्राकडे असतां
वेशंपायन सांगतातः---याप्रमाणें स्तृति धमाने चालणाऱ्या मनष्यांना तरी भयाची
कानीं येतांच त्या हृषीकेशान भावती पसरलेले कोठेही जागा' नाहीं. यामळे सवे मनष्ये
सवे जल आवरून घेऊन व आपल्या भोवतीचे निभयपणे धमोनं व सत्याने वागं ' लागल्या-
तमारचं दाट आवरण फोडून तो मोठ्या तेजांत. मळे असल्या धार्मिक प्रजेकडे अकाल मृत्य
उठन बसला. पहातो तो प्रितामहासह. सवे. नसती दृष्टि टाकण्याला देखीळ समथ नाही
१६०
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ५१.
ही प्रजाजनांची स्थिति झाली. आतां राजांची, ते उमेदींत आहेतं. या राजांच्याच पुण्य-
राजे लोकही प्रजेपासन धमेशासत्राने सांगित- बलाने इंद्र सखावह अशी पर्जेन्यवृष्ि करीत
ल्याप्रमाण उत्पन्नाचा सहावाच भाग घेत
असल्यामुळे सवेत्र संतोष राहून राजांस पर-
स्परांपामनही भय वाटत नाही. याप्रमाणे
कर देणारे लोकांचे शिव्याशाप न घेतां
राजेलोक योग्य करांनी आपले कोश भरीत
असन प्रजेच्या हितासाठी सतत झटत अस-
ल्यामळे त्यांच्या सत्तेखाळील सवही वसतीचा
प्रांत भरभराटींत आहे. प्रजांना अपराधाबद्दल
दंड करणं तोही फार कडक न कारितां त्यां-
वर क्षमा-दृष्टि ठेवन त्राह्मणाटि चतवेणीचे
असतो. सवे दिशांनी धलिरहित यथाकाल
अनुकूल वायु वहात असतात. परथ्वीवर कोण
त्याही तऱ्हेचे उत्पात ( धरणीकंपादि ) होत
नाहींत. आकाशांत सवे ग्रह आपआपल्या
मार्गानें सुरळीत चालतात. चेद्रमाही आपल्या
सत्तावीस नक्षत्रांशीं यथाकाल संगत होऊन
शांतपणे फिरत असतो. सय हा दक्षिण व
उत्तर हीं दोन अयन क्रमन यथाक्रम वसंतादि
करत वतैवीत असतो. हताशन अग्नि हा
नानाप्रकारच्या हवनीय द्रब्यांनीं संतष्ट होऊन
राजेलोक यथान्याय पालन करीत आहेत. ' संगंधोदवार टाकीत असतो. याप्रमार्ण सवे
एवंच, राजांपासन कोणाही प्राण्यांना त्रास
होत नसन त्यांचे सचिवही त्यांना योग्य मान
देत असन चतरंग सेन्याची आपणापाशी
योग्य बळकटी ठेवन संधिविग्रह इत्यादि जे
सहा प्रकारचे राजनीतीचे उपाय सांगितले
आहेत, त्या उपायांना धरून राजेलोक चालळे
आहेत. सवेही धनवेंदांत निष्णात असन वे-
दिक धमाचे अभिमानी आहेत. यज्ञाला योग्य
काल येतांच यज्ञ करून ते विपुळ टसिणा
वांटतात. स्वतः वेदाध्ययन करून महर्पीचा
संतोष करितात. त्याचप्रमाणे यसदीक्षा व
नियमादि ग्रहण करून सवे देवतामय ज
परत्रह्म त्याचें तपण करितात, व पवित्र अशा
अनेक श्राद्ध-क्रियांनीं पितरांचेंही संतपेण करि-
तात. हे राजेलोक इतके चतर आहेत कीं,
त्यांना विदित नाहीं अशी वेदांत, ठोकिकांत
किंवा धर्मशास्त्रांत कोणतीही गोष्ट नाहीं. इतकेंच
नव्हे, तर हे राजे व्रह्म्षीप्रमाणे तेजस्वी असन
त्यांना परन्रह्माचा साक्षात्कार झोंठा आहे व
यामुळ पुन: कृतयुगाचा प्रचार करण्याच्या
१ हत्ती, घोडे,
चार अंगे.
रथ आणि पायदळ हो सनेचीं
राजेलोक नीतीने चालत असन व यज्ञयागारि
वाढत्या प्रमाणावर राहून सवे पूर वी संतृष्ट
स्थितींत असतांना मनष्यांना यमाची भीति
कशाला पडंल ? ( येथपयंत सवे ठोक आहे;
परंत; या शांततेच्या व भरभराटीच्या स्थि
तीचा एक प्रतिकळ परिणाम असा झाला
आह कीं,) हे उज्ज्जल कीतींचे व एकमेकांच्या
सलोख्याने चालणारे राजेळोक आपल्या पदरीं
फार मोटी सन्ये बाळगन आहेत; आणि या
सेन्यांच्या योगाने वसघला पीडा होत आहे
1 इतकी काँ; ही निचारी पृथ्वी राजांच्या
या सेन्यांच्या भाराने अगदीं टेंकीस थेऊन
वड पाहाणाऱ्या नावेप्रमाणे डबवडेस आली
आहे. हे कल्पांत अग्नीप्रमाण जाज्वल्य राजे
तिला इतकी पीडा देत आहेत कीं; तिला
समद्रांत स्थिर ठेविणारे जे तिजवर्रल पवेतांचे
दडपण हँ टर होऊन तिच्यांतन सर्वत्र
पाण्याचे फवारे उडं लांगळे आहेत आणि
त्या योगार्ने बापडी क्षणोक्षणी घामाधम होत
आहे. एतावता, या क्षत्रियमंडळीच्या शरी-
रांनी, तेजाने, बळाने व मनष्यांव्या अवा-
ढव्य वस्तीने ही बसंधरा अगदीं थकन गेली
१ हरिवंशपवे. ] हरिवंश.
व लाताटयाधाततयामनजाकताहपतलवलबतवातॅकलातााडवत कानाचा यात दाता कालरा तदा पेळवडनयवड सनम कमाताचातररद हीरक तदा केळ तबपमाती कळो मका जतक लाध्याय कका डा धाधत्यात कधसातनडत ताशा तता कल लधल
आहे. प्रत्येक राजधानीत, प्रत्येक राजा कोटि ' आपळें स्थान सोडून ( चलन पावन ) व तिचे
कोटि सेना बाळगून आहे. प्रत्येकाच्या राज्यांत | अगची ती उपजत क्षमा गमवून व्याकूळ
हजारा लाखा वसतीचे गांव आहेत. राजेही स्थितीत येथ आढी, यावरूनच म्पष्ट हात आहे
हजारा आहेत. असल्या या असरूय़ बळाढ्य हिची टःखाची कहाणी मी. स्वतःही एकून
राजांनीं, त्यांच्या कोटासख्य सन्यानीं घेतळींच आहे व आपल्याही कार्ना घ्रातटी
ज्यांत लाखा गांव आहत अशा अनेक राष्ट्रांना, आह. तिच्या सांगण्याचा सारांश इतकाच
ही भमी इतकी व्यापन गेळी आहे कीं, ति- कौ, तिजवरीळ हा भार कमी झाळा पाहिज.
च्यावर रिकामी जागाच नाहा. वर, या संख्य- तर ता. काणते रीतीने करावयाचा त्याची,
तन कोणी कमी होतीळ तर कोठेही रागराइ. ह विपष्णा, आपण सवजण मिळन वाटाघाट करुं
नाही. अथात काळाळा उपास पडत आहत व॒॑ हे काम मठिंच विचाराचे येऊन पडल
धरित्रीची पाठ मोडावयास आठी आहे. ती. आहे. कारण, संवहा राज सन्मागीने चाळत
इतंकी कीं, ती बहतक निश्चेष्ट होण्याच्या! असन आपआपल्या राज्याची भरभराट करीत
नेतांत आहे. हे विप्णा, याप्रमाणे हिची संकर- | आहेत. प्रजञाजनांत इतर तिन्ही वर्ण त्राह्म-
टमय स्थिति झाल्यांन ही उपाशीं मरणाऱर््या 'णांच्या थोरणांनी चालत आहेत. खोटा शब्द
काळाला आपल्या बरोबर घऊन विचारी म्हणन कोठे ऐकं यत नाहीं. संवही वण
माझ्या घरीं आठी, पण माझ्याने तिच सकट . आपआपल्या वमान चाढत आहेत. सवे
निवारण होना म्हणन मी. तिळा आपल्या- त्राह्मण वेटरत आहेत, व इतर सार अशा
डे घेऊन आला. आतां. आपण हिचा 'तराह्मगांच्या कच्छपी आहेत. एवेच, भूतढावर
पद्धा पोचवन द्या. ही भर्मी म्हणजे सवदा मनप्य आपआपल्या परी धमाला धरून
मनुप्यांच्या व्यवहाराचा सवेस्वी आधार | चाली आहेत. तव्हा अशांची भमेहानी
आणि अशीला ही दशा प्राप्त व्हावी ह॒ बर, होतां कामा नये आणि आपले इृष्टकाय तर
नव्हे. यासाठी जिकडन ही विरडळी न जातां साधेल अशी तोड काढिली पाहिन, कारण,
शाधत आघारनत राहाल अश काह| याक्त हा धरणा हा सज्जनांचा आधार आह. अत-
करावी, हे मथसदना, या घरणीमातळा पीडा | एव, हिळा संकटांत ठेऊन उपयाग नाहीं, आणि
होऊ देणं ह मोठेच दोपावह आहे. तत्त, हिळा सखी करण याळा धमरक्षणामारखा
आल्याने एकतर लोकांचा क्रियाळोप टसरा माग नाहीं, ( अथात् धमहानी होतां
हाता व ंहेळाहा पाडा हात. आणणि कामा नय. ) अस्ता संवपरी पच आह. त्याम
आजकाल मी म्हणता त्याप्रभाणी या आमच्या मते या धरणींचा भार ट्र करण्या-
राजांच्या ग्दींमळे हिला अत्यंत पीडा होत करितां राजांचा वच करावा असे आहे. या-
साठीं, हे महाभागा, आपण या वसुंधरेला
आहे. ही गोष्ट हा अचल म्हणजे चलन न
पावणारी व क्षमा म्हणजे सहन-समथ अशीं पुरं घेऊन या कामी पक्क खलबत करण्यासाठीं
नांबें यथाथ धारण करणारी असतां आज चला मेरूच्या शिंखरावर जाऊं.
हे जनमेजया, याप्रमाणें बोलन विधात्मा
१ भूभाविरचलानता रसा विसभरा शिथिरा ।
विपुला गहरी थाली गोरिला वासना क्षमा |
अमरकाश,
हारिवश ८--- २
ब्रह्मदेव धरणीसह ( उत्तराची आट पाहात )
स्वस्थ असळा.
१९२ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ५२.
अध्याय बावन्नावा. सभा विश्वकम्योने निमाण केली असून वाटेल
त्या स्थळी र ऱ् शकत होती. अशीती
वक्त भा पाहन सवेही देवांना फार आनंद झाला
पृथ्वीची विनंति आणि र सवजण रीतीप्रमाणे आपआपल्या
चेशपायनं सांगतात :---त्रक्मदेवाने याप्रमाणे मयोादेनें त्या संदर सभास्थानी आपआपल्या
विनेति करितांच तो साभ्र पर्वताप्रमाणे विशाल जागीं जाऊन असले. त्यांना बसण्यासाठी तेथील
देहाचा, मेघाप्रमाणे श्याम कार्तीचा आणि ' व्यवस्थापकाने ज्या बेठका दाखविल्या त्यांत
मेघाप्रमाणेंच दणदणीत ज्याचा स्वर आहे असा कांहीं विमाने, कांहीं आसने, कांही भद्रासन,
परमात्मा श्रीहरि “ अर॑आहे चला ” असे ' कांही पीठ, कांहीं चट्या व कांही गालेचे
म्हणन उठला. हे राजा; त्या भगवंताने मक्ता- अश्या अनेक जाती होत्या. नंतर ब्रह्मदेवाने
मणींच्या प्रभेन उद्दीप्त झाल्यामळे ज्याला चेद्र- प्रमंजनन नामक वायूला खडी आज्ञा केल्यामुळे
युक्त मेघमंडळाची शोभा आली होती, असे त्यानं सवे सभासदांना “ बोळ नका ” अशी
अखंड जटामंडळ मस्तकीं धारण केळे होते. सक्त ताकीद देतांच सव सभा निःशब्द झाली
त्या लक्ष्मीपतीच्या विशाल वक्षःस्थलावर रोमांच ! मग त्या शांत टेवसभेपुढे टःखाने केविलवाणा
उभे असन आपल्या कान्तीने उभयस्तनांची स्वर काढन धरणी बोळं लागटी
अग्रे व्यापन टाकणारं असे श्रीवत्सचिन्ह, धरणी म्हणाली:-'“हे देवाधिदेवा श्रौविष्णो
शाभते हात नेस व अंगावर पीत वस्त्रं असल्यान ज्या अर्था तंच हे निखिल जगतू , हीं सवे भत
तो सवे लोकांचा शाश्वत गुरु सेव्याकालचे व सर्वही भवने धारण करितोस, त्या अथा,
सतेज मेघपटल अंगावर धारण करणाऱ्या पवेता- , माझेंही तंच घारण केळे पाहिजे, हा न्याय
प्रमाणे मनोवेधक दिसत होता. असा तो श्याम- आहे. आतां मला लोकांत धरणी म्हणजे धारण
संदर गरुडावर बसन त्रह्मदेवासह चालला करणारी अस म्हणतात; तथापि, त्यांतील
असतां त्याचे रूपाकडे डोळे गंतन सवे देव- . खरा प्रकार असा आहे कीं; ज्या कांहीं वस्त
डळी मागोमाग चालं लागली; व अल्पकालां-
तच ते सवेही मेरुपर्वतावर जाऊन पोचले, तेथें अशाच वस्तु मग तुझ्या प्रसादाने मीं मोठ्या
सोन्याचे खांब व हिर््यांचीं बहिद्वोरें जिला यत्नाने ( आह्यदृष्टीला ) धारण करिते. हे
आहेत अशी सयोप्रमाणें चमकणारी व वाटेळ विष्णो, तुझा ज्याला आधार आहे त्याचेच
तो आकार भारण करणारी दिव्य सभा त्याचे घारण मी करिते. इतरांचे करीत नाहीं. बार्क
दृष्टीस पडठी, या. सभेत शकडो विमाने तज्ञा ज्याठा आधार नाहीं अशी सष्टवस्तच
ठेविली असन तिच्या मिंतींवरून मनास वाटेळ नाहीं. हे नारायणा, हे देवा, यंगायुगाचे ठायी
तशीं संदर संदर तित्रे काढिटीं होती. मध्ये होककल्याणाच्या हेतून तंच माझे भारह्रण
र्ये रत्नांचे पडटे स्रोडिळे असन ठिकठिकाणीं करीत असतोस. बरं, प्रस्तत मी भाराखाटीं
मोठ्या यक्तीनं रत्ने सवन नक्षीकाम केले बिरडली जाऊन अगदीं सप्तपाताळ खचत
होते. तेथे सवे करतत उत्पन्न होणार्या फलांची चालले आहे; याला तरी कारण तुझेंच तेज
केवळ लट होती. तिला रत्नांच्या जाळ्या आहे; आणि या सेकटांत आश्रयाथे मी तुज-
बसविल्या होत्या, अमली ही देवीमाया-रूपी » पाश्चकिवया धृतालोका देविखं विष्णुनाधता (संध्या)
“0:०८
१ हरिवंशपवे. । हरिवंश, १६२३९
कडेच आठे आहे. याकरितां हे सुर्रेष्ठा, बुडी दिळी; आणि पद्मनाभ जो श्रीविष्णु
माझे रक्षण तंच कर. जाबार, जेव्हां जेव्हां त्याचे नाभीमधन उत्पन्न आलेल्या कमळा-
मळा दानव किंवा दष्टात्मे राक्षस गांजितात मध्ये आपण आतां सरक्षितपण वसर्ता करावी
त्या वेळीं सनातनरूप जो तंत्या तजकडेसच मी | असं वाटन तो चतमंख तेथे लपन बसला. मग
आश्रयाथ येत असत, असा माझा नेहमीचा श्रीविष्ण व ब्रह्मा हे दोवेही पाण्याच्या
परिपाठ आहे, शेकडा वेळचा माजा असा पोटांत अनेक वॅपॅपयत निभयपण पडन होते
अनुभव आहे कीं, सवे बलिष्ठांत शिरोभत असा इकडे हे मधु व केटभ जलांत भ्रमत होतेच. ते
जो तू त्याला जोपथत मी मनाने शरण भ्रमतां भ्रमतां कितीतरी वानी ब्रह्मदेव जेथ
आढे नाहीं तोपयेतच मला भयाची बाधा होत मरतितपणें दडून बसला होता त्या ठिकाणी प्राप्त
असते. मजवरील कृषि, वाणिज्य व्यवहार, झाले. ब्रह्मदेवाने ते प्रचंड व आर्जक्य असे
इत्यादि सुरू होण्याचे पूर्वी कमल्योनी ब्रह्म- घोर असुर पुढे आठेळे पाहून हळूच कम-
देवाने मळा बांधन टाकन माझा विस्तार कांहीं- ळाचे टेठानें फटकारून विप्णळा जागे
सा कमी करून त्यापासन मातीचे दोन मोठे केट. फटकाऱ्यासरशीं तो महातेजरी
असर बनविठे, पुढे महात्मा> 'ण॒ क्षीरसम- पद्मनाभ तटकन् उठन शय्येवर बसला. त्या
द्रांत निद्रिस्त अस्ततां त्याच्या कर्णमळांतन हेच वेळीं सवे त्रेलोक्य जलमय होऊन सवेभर
दोघे राक्षस बाहेर आठे. आणि काष्टाच्या एकच समद्र वाढला होता, अशा स्थळीं श्री-
भितीसारखे निश्चष्ट उभे राहिले. इतक्यांत . विष्णचे त्या उभय असरांशीं घनघोर यद्ध
ब्रह्मदेवाच्या आज्ञेवरून प्राणवायु त्यांच्यांत झाटे; व तुंबळ युद्ध सहस्रावाधि वर्षे चालत
शिरला. तेव्हां ते महा असर इतके वाढळेकीं, : राहिळे. तरीही ते दोघे असर युद्धांत थकतना,
त्यांनीं आकाश आच्छादून टाकिळे, ज्यांना .व त्यांची मस्ती विष्णूच्यानेही निरेना, त्या-
प्राणवाय प्राप्त झाला आहे अशा त्या असरां- मळ त॑ यद्ध आणखीही तसंच चाट राहिल
च्या जवळ जाऊन ब्रह्मदेवाने त्यांना आपल्या मग एकंदरीत फारच फार काळ लोटला,
हाताने हळच चेपन पाहिले. तेव्हां त्यांपेकी तेव्हां ते असुर आपण होऊनच प्रसन्न मनान
एकजण त्याळा मद लागला व दसरा कठीण ठेव नारायणाढा म्हणाळे कीं, हे हरे,
लागला, मग त्या जलजोद्भवानं त्या दोघांना शाभास. तझ्या यद्धकोशल्याने मी फारच
नांवे दिढीं. तीं अशीं कीं, जो मद होता खप झालो आहे. आणि म्हणूनच तुझ्या हातून
त्याला त्याने मध असे नांव दिलं; आणे जो आम्हांला मत्य येणें फार काव्य वाटत. या
कठीण होता त्याला केटभ अस नांव दिले. करितां तूं आम्हांला मार. मात्र जेथ्रे धरणी
याप्रमाणे ब्रह्मदेवाने नांवें ठेविल्यावर ते उभय- पाण्यांत बडाली नाहीं. अशा स्थठी आमचा
दुत्य फारच बलगवित होऊन व आपणास वध झाला पाहिजे. हे देवश्रष्ठा, आम्हांला तूं
अगिक्य समजन त्या सवेत्र एकच जलमय मारिठेस म्हणजे आम्हीं पुढला जन्म तुझेच
झाळेल्या प्रदेशांत सांपडेल त्याशी यद्ध करावे पोटी घेणार आहा. कारण; आमच्यासारख्यांना
या इच्छेंन इतस्ततः भटकं लागठे. भटकतां जो यद्धामन्ये हार आणणारा अशाच (आज्ञा
भटकतां ते बह्मदेवाकडे वळले, त्यांना येतांना धारक ) पुत्र व्हावे हे सवेथा उचित आहे
पाहून लोकांपितामह ब्रह्मदेवाने त्या जलांतच विष्णुने त्यांचें म्हणणे स्वीकारून त्या उभय
१६४ श्रीमन्महाभारत. [ अथ्याय ५२,
कन्यवहयत्कवालाककळयय
गाकामाधमाायाानाकाचळाळाणााधीाजााचडाडयाजधाभाळाकायाजाााडयादायाभचायडाचवयजा कालाय णी 3िॅशशयवआअगााा
देत्यांना जलापासून अधांतरी वरचेवर आपल्या : विश्वाला धारण करिते; परतु, ( त्यांतील रहस्य
हातांत उचळन प्रेऊन तेथेच चरडन टाकिले ' असं आहे की, ) मी जेवढं कांहीं धारण कारितं
आणि पाण्यांत फंकन दिल. मरून पाण्यांत तेवढया सवाला आंतन या नारायणाचा टका
पडतांच त्या मधकेटभांचे दोन प्रथक देह होते आहे. (वामनावतारानंतर पुन: ) परशारामाचे
ते एकरूप झाले; आणि अशा स्थितीत जेव्हां काळींही मी क्षत्रियांचे भाराने गांजन गेळ
समद्राच्या ढाटांच्या थडका त्यांचे अंगांवर ' होत, तेव्हां जामटग्न्य रामान माझा भार
बसं लागल्या तेव्हां त्यांचे अंगरचा सवे मेद हलका करण्याच्या हेतने रोपाच्या तडाक्यांत
झडन सवे समद्रभर झाला. तेव्हां ते देत्य! एकवीस वेळां मजवरील क्षत्रिय दुर केले
तेथेंच गडप झाले. मग त्या निप्पाप भगवान् ' आणि त्या परडारामाने आपल्या पित्याच्या
नारायणाने पुन: साष्ठे उत्पन्न केटी. त्या श्राद्धसमयीं माज्ञे पृष्ठावर रणस्तंभ उभारून
देल्यांच्या मेदानें समद्रतळीं ही प्रथ्वी आच्छा- , तेथे क्षत्रिय राजांच्या रक्ताने माझे मंतपण
दली गेल्यामळे हिला ( मळा ) मेदिनी असे केळे आणि नेनर मळा कर्यपाच्या हवाली
नांव त्या दिवसापासन प्राप्त आढ. सारांश, या केळे, मी ज्या वेळीं कर्यपापाशी गेळे त्या
पक्षनाभाच्याच प्रभावाने त्या समयीं या जग- ' वेळीं नकतीच क्षत्रियांच्या मांस, मेढ, अस्थि
हीला ( मला ) निरस्थायित्व आठ. याप्रमाणे व रक्त यांनीं मी भरून गेळी असल्यामळे
पुनः मी जलांत वुडल असतां, हे भगवंता, . एखाद्या रजस्वला स्त्रीप्रमाणे माझे देहाला दुगध
आपण वराहरूप धारण करून मामाडेय कपींच्या थेत होता. अशा स्थितींत मी अर्थातच ळजञन
देखत मठा आपल्या दढेवर घेऊन वरकाटिले, ' खालीं मान घाटन कऱ्यपामजिध उभी राहिले,
देवहो, यानतर पुनरपीही अडिदत्याचे वेळी तेव्हां त्या महषींने मळा तिचारिठे की, “हे
याच समथ श्राविण्णने तान पाटल टाकण्याच्या पि, ल अशी खाटी ताड करून उभी काँ
मपान तम्हा सवांसमश्च मळ दोच्या व रणांत [मेवा भता नकताचे मारला गेला
जाचांतन सोडविळे . आहे अशा एखाद्या वीरपत्नीप्रमार्ण खिन्न कां
असा हा आजपयेतचा इतिहास आहे, व, दिसतेस ? "यावर मी ळोककल्याणकत्या
यामुळच मी. माझ्या सांप्रदच्या कष्टमय ' करयपांस विनंति केळीकी, हे त्रक्मन्, महात्म्या
स्थितात अनाथ आल्याने या जगताच्या नाथाला, पररारामात माझे संबहा पाते मारढेवया
अशरण झाल्याने या शरणागताचे पाळन- मळ शासत्रांवर जीविका करणारे सवेही पराक्रमी
कत्याला, शरण आढ आहे. आझे हा संवणांचा क्षत्रिय मजवरून नाहींसे झाल्याने मी
तक्ता, सूय हा गोधनांचा. साम हा केवळ विधवा लाळे आहे, व मजवरील नगर
चरा आण त्याचप्रमाण हा नारायण आस पडढीं आहेत. अशा 'म्थतात मठा
झा हितकता आहे. माया स्थावरनगम ' जगावस वाटत नाहां. याकारंतां, हे भगवता;
१ मुळांत “ अझि: लबणरच गुरु नवा दया नरु; जापणातारा कोणी समर्थ र मा पति
गन; । नक्षज्ञाशां गुर: सोमो. गम नारायण मर: ॥ 7; वरून द्या म्हणज सांगराने वाढलेली जा! मा!
घा कोक आहे; व यात तरु गळ्या अथ कारण! त्या मार्झ मजवरील प्रामनगरांसह तो रक्षण
आणि “ यवा झब्दांचा अर्थ करणांथ ” असा कर्रील, अशी माझी विनंति ऐकतांच “फार
नीलकंठांनी दिला आहे व तो टौकच आहे, न्र् आहे » अस म्हणन त्या भगवान
7 हरिवंशपर्व. |
हरिवरश.
१६५
टटका मालाोलययाययाताहाधाकाचायनीीतिनणमाचकभाकाननाकाचावकावाआनााजाडाधयाीनधाााववधाकाचाधडडीयाधीकवाडडकचायावाचाकळच
क्यपाने मळा मानवेंद्र जो मनु त्याचे ' तुम्हीच सर्व लोकांना शरीर देणारे व तुम्हीच
स्वाधीन केळं. नेतर त्या मनपासन देवतल्य
असा इक्ष्वाकचा वंश माझा पालनकतो झाला
व तेव्हांपासमन बहुत कालपर्यंत एका पथ्वीपती
पासन दसर्याकडे अशी मी जात आलं
सारांश, मी त्या बुद्धिमान् मनच्या अपण
झाल्यापासन मर्हापेतल्य कळांत अशा सहखा-
वे राजांनीं मळा भोगिली. किती तरी शर
क्षत्रिय मला आपलीशी करून शेवटीं स्वगास
गोठे. कित्येक कालाच्या तडाक्यांत सांपडून
च ठिकाणीं नष्ट झाळे. युद्धांत कधींही
माघार न खाणाऱ्या क्षत्रियांचे मत्प्राप्त्यथे ।
आजपयत कितीदा. तरा अगड झाळे आणे!
अजनही चाल आहेतच. हे भगवंता, या सवे
घडामोडी आपण घाळन दिलेल्या देवरूपी
नेयमाचाच परिपाक आहेत; व राजांनी सद्ध
क्ररून त्यांत वथ पावावे ही याजना तरी जग-
द्विताथ आपणच कलली आहे. असो; मी
भारावन गेल आहे. यासाठी मामा भार
हळक्रा करावा अशी जर मजविपयीं आपणास
दया येत असेल तर, हे श्रीमता, हे चक्रधरा
आपणच मळा अभय दिळ पाहिजे. ( कारण,
या कामी अन्य काणाहा समथ नाहा.,)
टेवहो, मी भाराने गांजळ असतां. आश्रयाथ
या विष्णकडठे आठे, त्याचे मनांत जर माझा
र टर करण्याचें असेल तर त्यानेच रोखठोक | 1.20. “हत अशांत योनिसंबंधा
' आम्ही आपले देह प्रकट
| संचार करूं.
मळा काय ते सांगाव
अध्याय नपन्नावा.
देवतांचे अंशावतार.
वेशेपायन सांगतात:---ती सवही देव-
मंडळी वरणीचें ते वाक्य ऐकन तिचा इष्ट हेत
सिद्धीस जाण्याकरिता काय केळ पाहिज हे
ठरविण्यासाठी पितामहाळा ओलळे:-हे भगवन,
सव लोकांचे स्वामी आहां. याकरितां या
धरणीला झाळेला अतिशय भार तुम्हींच दूर
करावा ह॑ न्याय्य आहे. तर ही गोष्ट म्हणजे
पथ्वीचे कल्याण करण्याकरितां राजे लोकांत
झगडा मरू करण हे जर आपल्याला आम्हां
प्रमाणेंच संमत असेल तर त्या कायोचे सिद्धयथ
आम्हांपका कोणी कोणत्या रूपाने आपल्या
तेजाचे अंशावतरण पथ्वीवर कराव त॑ आपणच
आम्हां सर्वाना सांगावे. आमचेपेकीं महेद्रान
काय करावें, त्याचप्रमाणें यमाने, वरुणाने,
कुबेराने, स्वत: नारायणाने, चेद्रानं, सूयोनं,
वारा आदित्यांनी, आठ वसंनीं, एकादश
द्रांनी, देववयय अशिनीकमारांनी, स्वगेस्थ
साऱ्यांनी, वहस्पतीने, शाक्राने, कालाम,
कळीन, महेश्वरान, कातिकस्वामीन, यक्षांनी
राक्षसांनी, गंधवानीं, चारणांनीं, महा उरगांनीं,
पक्ष्यांनी, पर्वेतांनीं, तरंगयक्त सागरांनीं किंवा
गंगाप्रभ्षूति दिव्य नद्यांनी, कोणत्या रीतीनं
आपले तेजाचा अंश धरणीवर पाठवून कोणती
कामगिरी करावी ह॑ आपणच त्वरित सांगा.
आमचे मत विचाराळ तर असं आहे कीं, जे
फोणी अंतरिक्षांत किंवा पृथ्वीवर राजे आहेत
आणि त्याचप्रमाण सदस्य त्राह्मण आणि इतर
वांचन
करून पश्श्वीवर
याप्रमाणे सवे टेवमंडळीचा एकोप्याने
आलेला निश्चय श्रवण करून देवमंडळांत बस-
ठेला ब्रह्मदेव म्हणाला कीं; हे देवश्रेष्ठहो, फार
नाभी. तमचांचे निश्चय मला संमत आहे
तम्ही आपल्या तेजाचा अंश पृथ्वीवर पाठवन
तेथ हुनेहब येथल्याप्रमार्ण शरीरं उभां करा
आणि सव त्रेलोक्यांतील सौभाग्य गोळा करून
१४३ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ९१,
आणन या धरणी देवीला शोभिवंत करा. आतां राहिला आहेस त्या अर्थी ( तुला राजत्व आव
या बाबतींत मीं काय केलें आहे ते, ऐका. डतेसे दिसते; तर ) तू भारतांच्या कुळामध्ये
पृथ्वीला आजचे हे॑सेकट प्राप्त होणार जा म्हणजे तेथें तुझ्या स्वतेजाने व सहज
हँ मळा पर्वीच कळन चकले होते. यामळे लीलेने तं लोकांचा पोषणकतो आणि भरत
पृथ्वीवरील भारतवंशांत मीं पुढील उद्दिष्ट कुळांत अग्रयायी असा राजा होशील. ज्या
कार्यसाधनांचा बीजारोप करून ठेविला आहे. अर्था मी तुळा शांत हो अरे म्हणतांच तूं तनु
कसा तो ऐका. पर्वी मी पवेसमद्राच्या पाश्चिम- त्वाला ( संकोचाला ) प्राप्त झाळास, त्या
तीरावर माझा पुत्र महात्मा कर्यप याजबरो- अथी तं भारत कलांत शतन या नांवान प्रसिद्ध
बर जन्यापान्या कथा व लोकांत आणि वेदांत होशील; आणि तुजबराबर असलेली हो सवोग
इतिहास व पुराणांतून सांगितलेल्या संदरी व दीघापांगी सरिच्छेष्ठा रूपवती गंगा
चांगल्या चांगल्या गोष्टी बोलत बसलो होतो, तजे सोबतीस येरंट
अशा वेळीं मेधकारक वायूला बरोबर घेऊन याप्रमाणे, माझी शापवाणी ऐकून समर
गंगेसह मर्तिमान् समद्र मजपाशी आला. त्या क्षव्ध होऊन मला म्हणाला, ' हे देवाधिदेवा
वेळीं त्या समद्राची गति जोराने उसळणाऱ्या प्रभा, मला आपण कां बरं शाप द्यावा ? मी तर
ढाटांनीं विषम झाली होती. जळजंतंच्या योगाने आपला आज्ञावर्ती, आपलाच किंकर, आपणच
चित्रविचित्र झालेलें असं जळरूपी वस्त्राने त्याचे | निमाण केलेला व आपणालाच अत्यत मान
शरीर झांकळे अमन त्याच्या त्या निभ शरी- णारा, असते असतां आपल्या पुत्राला-मला
रावर शंख, मोक्तिकें आणि प्रवाळवल्ली यांचीं अयोग्य वाकयांनीं आपण शाप दिला यांत हेतु
भपणें होतीं. बरोबर पणचंद्र होता. अशा काय ? आपण म्हणाल, 'मी उसळन आपल्या
थाटांत सजलमेघाप्रमाणे गजेना करीत आपल्या ' आंगावर आला.' तर पर्वेकालीं माझा वेग वाढन
ठरीव मयादेढा ओलांडून व आपल्या ' मी चढन पावावे ही आपलीच कृपा आहे
खारट आणि चंचळ अशा जलळावानं तेव्हां माझा वेग वाढत असतां वाऱ्याच्या थप
मळा भिजवून अर्थात, माझी एकप्रकारे डींनी माझें पाणी उसळून पर्वकाठीं आपणास
अमयोदा करून मी बसला होतो, त्या स्पर्श झाळा. यांत आपण मळा शाप द्यावा
स्थळाला बडवून टाकण्याच्या इच्छेने तो तेथे! इतका अपराध कोणता ? मी काय करूं ? एक
आला, त्या वळीं त्याला जरा झटक्यानंच दटा- | तर चाहाकडन फार मोठें वार उसळळे, मघा
वन म्हटलें की, ' शांत हो. ' देव हो, काय नीही गर्दी केळी आणि तशांत पोर्णिमेच्या
सांगावे माझे ' शांत हो ' ह शब्द कानी पणंचंद्राच मजवर आकपेण पोचले, अशा या
पडतांच तो वाढलेला समद्र झटादेशीं संकोच ' तीन कारणांनी मीं उसळला. यांत जरी मज-
पावला, आणि आपले वाढळेळे ओघ व तरंग ' कडून तुझा अपराध झाडा असला तरीही तो
एकत्र आंवरून राजतेजारने चमकतच माझे पुढें त॑ निमाण केलेल्या कारणांनींच झाला हे ध्यानी
उभा राहिला, त्या वेळीं, हे देव हो, तमर्च हित घरेऊन, ब्रह्मन, मला क्षमा करून आपला शाप
मनांत आणन मतलबी दृष्टीने मी त्या समदराळा परत ध्यावा. मळा तर आपणावांचन आधार
गंगेसह शाप देऊन म्हटळ कीं, हे समुद्रा, ज्या | नाही; आणि शिवाय मी आपल्य़ा शापामुळे
अर्था तूं राजकीय थाटाने येऊन मजपुढें उभा अगदींच लटका पडन गेढो आहे. याकारितां,
१ हरिवंशपवे. ]
हरिवंश.
१९७
हे देवेशा, आपण न्यायमयोदा पाळीत असाल
तर मजवर करुणा करा. विशेषतः या देव-
गंगेला तरी आपल्या आज्ञेनसार धरणीवर जाणें
माझ्या दोषांनी संपुक्त झाल्यामुळेच येणार
आहे. तर हिजवर तरी आपण कृपादृष्टि
करावी. ' याप्रमार्ण शापास़ीन त्रासन गेलेल्या
त्या महाणेवाची विनंति ऐकन मी फार कोमळ
वाणीने त्याला बोललो की, हे महोट्ये, मी
तजषर प्रसन्न आहे, मिउं नको, शांत हो
तला हे माहीत नाहीं. परंत, हे सारित्पते, तला
मीं जो शाप दिला यांत माझा देवांची कांही
अपत्यरूपाने जन्म द्यावा. एवढी कामगिरी
तुम्हीं दंपत्यांनीं झटपट करून करुकलाची वृद्धि
केली म्हणजे तत्काठ तो मानवदेह सोडन,
सागरा, तं आपल्या पवेरूपास प्राप्त होशील
हे देवश्रेष्ठठो, या प्रथ्वीला राजमंडळाचा
भार होऊन संकट प्राप्त होणार हे भविष्य मला
अगोदरच कळलें असल्यामळे मीं आतां सां-
गितल्याप्रमाण समद्राला आज्ञा देऊन तुमच्या
हिताथीची अशी आगाऊ योजना करून ठेविली
होती; व या योजनेप्रमाणे आजकाल पएथ्वीवर
जो शेतनचा म्हणन वंश॒ चाळ आहे त्याची
पुढीळ कामगिरी साधण्याचा हेत आहे. तर तं जी मीं रुजत घातली. या गंगेचे पोटी जे देव
आतां हे आपलं समद्ररूप सोडन भारतवेशांत व अष्टवस जन्मले त्यांतील सात हे प॒र्ववतू
जा आणि तेथे आपल्या तेजाने आपल्याला ' देवरूप होऊन आपणांत मिसळले. तथापि, यां-
मनुप्यटेह निमाण कर. म्हणजे, हे पकी आठवा ज्याढा गांगेय किंवा भीप्म म्हण-
जळपते, ते त्या. भारतवंशांतीळ राजा तात तो अजन धरणीवर मागे थांबला आहे
होऊन राजकीय वैभवाने यक्त होत्साता शंतनने या गंगेशिवाय सत्यवती नांवाची
चारी वणाचे यथान्याय पालन करोत मोठ्या दसरी एक स्त्री केली होती. तिचे ठिकाणी
मखाने राहाशोल. तुजबरोबरच हो सवोगसंदरी त्यानं आपलेच प्रतिशरीर असा विचित्रवीये
सारिद्रा गंगा उत्कृष्ट रूप घेऊन तुझ्या सर्वेत ! नांवाचा मोठा तेजस्वी पुत्र उत्पन्न केला. हा
तत्पर राहील; आणि हे सागरा,
वरून याप्रमाण राजसखांत या सेदरी जाम्हवी- वीयाचे दोनच पुत्र सांप्रत धरणीवर विद्यमान
ह टंग झालास म्हणजे मी तला शाप दिल्या- आहेत. या विख्यात पुरुप्रेष्ठांची नांवे :-धत-
बद्देळ आज जें वाईट वाटत आहे ते सर्वे तं राष्ट्र आगि पाण्डु, यांपैकी पाण्डूला सोभाग्य-
विसरून जाशील. याकारितां, हे सरित्पते, आतां संपन्न अशा सलक्षणी दोनच स्त्रिया असून
तं माझे आज्ञेप्रमाणे वागण्यास विलंब लावं नको,
त्वरा कर; आणि भारतवंशीं प्रकट होऊन या
गंगेबरोबर शास्त्रोक्त प्राजापत्य विधीने लयन कर
स्वगोतून तमच्या पर्वीच आठही वस भतलीं
जाऊन बसळे आहेत. त्यांस मनप्ययोनीत येणे
अवश्य आहे. त्यांची सोय लागावी म्हणनच
मी तला या विवाहाची आज्ञा केली आहे. हे
सवेही वस्त देवांचे मोठे आवडते आगि अग्नि-
तुल्य तेजस्वी आहेत. कारितां या आठहीजणांना
या तुझ्या खीने म्हणजे गंगेने आपले उदरी,
एकीचे नांव कन्ती व दसरीचे नांव माद्री. या
दोघीही देवांगनेतल्य रमणीय आहेत. 'धतराष्ट्र
राजाला गांधारी नांवाने प्रसिद्ध अशी एकच
स्री आहे. ही मोठी पतित्रता असून सवेदा
पल्या पतीच्या इच्छेप्रमाणे तंतोतंत वागत
असते. हे जे पाण्ध आणि धतराष्ट्र म्हणन
दोघे राजे सांगितले, यांच्या पुत्रांचा मोठा
भयंकर संग्राम होणार आहे व त्या संम्रामाथे
उभयतांत पक्ष विपक्ष अशा फळ्या पडगार
आहेत आणि मग या उमय भाऊबधांत
१६८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ५३.
वडिलाजित राज्याच्या विभागासंबंध्रें झगडा | उपाय पृथ्वीवरील राजांचा क्षय करण्यास फार
सुरू झाला म्हणजे त्या झगड्यांत बहुतेक सव उत्तम आहे, व म्हणून हा सिद्धीस जाण्या-
राजांचा संहार होणार आहे. हा प्रकार सुरू करितां त्वरा करून तुम्ही आपआपल्या तेजाच्या
होईल त्या वेळीं प्रत्यक्ष कल्पान्तसमय येऊन ' अंशाने अवतीण व्हा. त्यांतळे त्यांत योजना
ठेपल्याप्रमाणें मवे प्रजेला मोठेंच भय उद्भवेळ. अशी की, धर्मांचा जो अंश आहे तो कुंती
एकापेक्षा एक बलाढ्य राजे आपआपल्या
सेन्यासह परस्परांची मस्ती जिरविण्याच्या भरी
भरले म्हणजे त्या नाटांत या प्रथ्वीवरील आज-
काळ मनुप्यसंख्येनं गजबजून गेलेली पुरेंच्या पुरे
आणि राष्ट्रच्या राष्ट्रं रिती पडून या धरित्रीला
आणि माठ्री यांचे ठिकाणीं याजावा; आगि
भावी-संग्रामाळा हेतुभूत होणारा असा जा कडीचा
अंश तो गांधारीचे ठिकाणीं योजावा. असे कल
असतां एकीकडे धम आणि एकीकडे कलि असे
दोन जंगी पक्ष होऊन कालप्रेरणेमुळ सवही
सांप्रत झालेला भार हलका पडेल. म केव्हांच राजांना परथ्वीबद्दल लोभ उत्पन्न हाउन युद्ध
पाहून ठेविळें आहे कीं, द्वापरयुगाचे अंतीं करण्याविषयी मोठी उत्कंठा होईल. एकंदर्रात
शस्त्रघराताने राजेलळोक आपल्या प्रजेसह नाश या सव राजांचे बळी पडण्याचा हा सुप्रासिद्ध
पावतीळ. रणांगणी शास्त्राचे घायांतन थोडे उपाय योजिला आहे. तर आतां या लोक-या-
बहुत जे कोणी उरतील, त्यांस ते रात्रीं शिबि- | रिणी प्रथ्वीने निश्चितपणे आपल्या पृवस्थानी
रांत गाफिळ होऊन निद्रिस्त पडले असतां जावे. ब्रह्मदेवाचे हे॑ वाक्य ऐकतांच पूर्वी
श््रतेजोरूपी अस्नीने, शकराचा अंशावतार जो ज्याप्रमाणे काळाला पुढें करून बह्मदेवाकडे
अश्वत्थामा तो जाळील, याप्रमाणे केवळ यमा- आढी होती त्याचप्रमाणें ती राजांच्या संहा-
लाच शोभणारे असले हे मनुप्यवधाचे कर राय त्याच कालाला पुढे करून आपल्या पूर्व-
कृत्य पुरत झाल म्हणजे मी तिसरं म्हणजे स्थडी गेली,
द्वापरय॒ग समाप्त झालें असं म्हणेन. शंकराचा
अंशावतार जो अश्वत्थामा ता युद्धांतून एका
बाजुला सरला म्हणजे मग शंकराचे य॒ंगाला
म्हणजे शेवटल्या कल्ियुगाला प्रारंभ होईल. हे
इकडे ब्रह्मदेवाने देवद्वष्ट्यांचा निग्रह कर-
ण्याविषयीं देवमंडळीला आज्ञा केढी;, आणि
त्याचप्रमाण पुराणत्ररॅपे जो नर, तसाच धरणी-
घेतो-शप, सनत्कुमार, साध्य, अशिप्रभ्राति
युग फारच दारुण होणार आहे. कारण, या देव, वरुण, यम, सय, चेद्रमा, गंधवे, अप्सरा,
युगांत मनुष्यमातराचा प्रवृत्ति अघमाकडे विशप रुद्र, आदित्य व अश्विना देव या सवासही
व सद्धमाकडे फार अल्प राहील, सत्याची आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे सवी देवांनी
ओळख बहुतेक बुजाल्यासारखी होऊन अस- आपले अंशॉ& धरणीवर पाठविठे. मं पूवा
त्याचा सांठा मात्र फार वाढेल, बहुतेक सवे सांगितल्याप्रमाणे देगंनीं प्रश््वीतळावर कांहीं
लोक शंकर किंवा कार्तिकम्वामी या दोन देवांचे योनिसंभव व कांही अयोनिसेभव अशीं रूपं
उपासक होतील, व कोणालाही म्हातारे ढोक बेऊन देल्यदानवांचे नि:पातकर्ते पुरुष निमाण
फार आढळणार नाहींत. असां 'प्रकार होणार केळे. या पुरुषांत कांहीं राजणीच्या वृक्षाप्रमाणे
आहे. विस्तीण शरीराचे होते. कांहींची शरीरे वज़ा-
हे देवहो, एतावता माझ्या समजतीने सारखी घट्ट होती. कांहींना दहा हस हत्तींचे
आपण आतां ज्या उपायाविषयीं हाच बळ असून कांहींच्या अगांत एखाद्या प्रवाहा-
१ हरिवंशपवे. ] हरिवंश, ११९
प्रमाण रग होती. कांहींकांचे भज पारेघाप्रमाणे करावयाची याबद्दलची वाटघाट पुरी होऊन तो
दीथ व मांसळ असन मोठमोठाल्या गदा, परीघ काळ जातांच सवे देवांनी आपआपल्या अधिकारा-
व शक्ति आपल्या हातांनी सहज ॥फरव शकत. ' नरूप भारतकलामध्ये अशावतरणकरून(पाण्डव-
गदेचा खळ तर सवानाच साधला होता, आणि रूपानं) धम, इंद्र, वाय, दोघ देववद्य अध्विनोदेव
त्यामळे ते मोठाल्या पवतशिखरांचा तेव्हांच व सये हे प्रकट झाले. देवांचा पुरोहित ब्रृहस्पति
चराडा करून टाकीत. या प्रकारचे शेकडा द्राणाचायोच्या रूपाने पा०डवांपूर्वीच प्रकट झाला
हजारा पुरुष वृष्णवशांत उत्पन्न आले. त्याच ! तसाच अप्टवसताळ आठवा हा भाप्मख्पान
मासल्याचे करु व पंचाल राजवंशांत अगोदरच धरणीतलावर अवतीर्ण झाला हाता.
झाले. कांहीं देव समद्ध आणि यज्ञकत्यो त्याचप्रमाण वढररूपान मृत्यचा अश, दयाधन-
अशा ब्राह्मणांच्या कळांत निपजले. ब्राह्मण- रूपानं कलीचा अंश; भरिश्रव्याच्या रूपान शक्ा-
कुळांत येऊनही ते माठे धनधर व | चा; अभिमन्यच्या रूपानं सोमाचा, श्रतायधाचे
शास्त्रा्रांचे पण माहितगार होते. शिवाय रूपाने वरुणाचा, अश्वत्थामाचे रूपानं शकराचा,
ब्राह्षण या नात्यानं वेदाचे पारायण करणं, कणिकाच्या रूपान मित्राचा, धतराष्ट्राच्या रूपान
ज्ञयागादि पुण्यकर्म करणं, हंही त्यांच्या कुबराचा वदवक, उग्रसंन, द:शासन, इत्याद-
अंगीं असन त्यांस सव प्रकारची अनकलता कांच्या रूपांना गघव, उरग, यक्ष यांचे अश
होता. त्यांच सामश्ये इतक हाते क ते गगनांतन खालीं यऊन धरणीतलावर प्रकट झाले
रागावळे असतां पवेतांना हालवन सोडितील, ' असता नारायण परमात्म्याच्या अशरूपान
धरणी फाडून टाकितालळ; आकाशांत उड्डाण सदव असणारा नारदमांने दवसभत प्राप्त
कॉरेतील किंवा महासमद्राला हालवितील. आला. या नारदमनीची अंगकान्त जळत्या
याप्रमाणं त्या देवमंडळीच्या अवतार- . अस्नीप्रमाण जाज्वल्य असन त्याची दाष्टे बाल-
स्वरूपाच वणन करून व त्याप्रमाणे देवास ' सयाप्रमाण तेजस्वा हाता. मस्तका डाव्या
आज्ञा देऊन तो भतभविष्यवर्तमानाचा : आाजने फिराविळेळें असे विपुल जटांचे मंडळ
स्वामा अह्देव सवे लोकांचा व्यवस्था भगवान हात. अगावर चद्राकरणास्रमाण शाभ्र वस्त्र
नारायणाचे स्वाधीन करून आपण शान्तीचा असन सवणाचा भपण हाता. एखाद्या प्रंय-
आश्रय कारिता झाला ' सखीसारखी जगलेला चिकटन वीणा घेतली
हे जनमेजया, यापुढे प्राणिमात्रांचा हित- होती. उत्तरीयाला जोडून एक कृप्णाजिन
केता प्रम नारायण प्रजच्या कल्याणासाठी , हात व एक सुवणाच यज्ञापवात हात. हाता
भतलीं ययातिवशांतील वसदेवाच्या पज्य! दडकमडळल असन आधकारान ता केवळ इद्रा-
कलांत निमोण होऊन कसकसे यश संपादन . प्रमाण दिसत होता. कोणाचा कोठहा आणि
करता झाला, तं सांगता ऐक ' कितीही गरप्त गो असो, ती फोडण्यांत
०000027072.) स्वाराचा हातखडा अर्स; ञ्याप्रमाण आका-
:7| द चो 1)
याय चोपन्नावा.
आ» खे.
*नारद्वाक्यवणन
वेशंपायन सांगतात:-पुढें कोणती कामगिरी । लवकरच कांही कलागत होणार असं समजल
हरिवंश ८>२२,
१७०
श्रीमन्महाभारत.
| अध्याय ५४.
जात असे. तो चारही वेदांचा पाठ करीत देवांशांचें सवेस्व काय ते तूंच आहेस. तं प्रेरक
असन आद्य कत्रत्विजांपेकी उद्गाता होता. पाठीशी असलास म्हणजे हे देवांश धरणी
त्याची महषींत गणना असन तो मोठा ज्ञाता व! तळावर एक कामगिरी संपवून
गायनकलंत निपुण होता. त्या ब्राह्मणाला भांड-
णाची फार आवड; पक्का कण्या टाकून कांबडी
झजविणारा, कोणाही दोन पक्षांत वमनस्य
टसर), दसरा
संपवन तिसरी, अशा रीतीनं तं म्हणशील
तितकी कामागेरी कारितील, ( परत पाठीशी
पाहिजेस ) व ही गोष्ट त्यानी आणनच,
येऊन झोंबी सरू झाली कीं, या बहाददराला हे विष्णो, तुझी उठावणी करण्याकारेतां मी
मौज वाटावयाची. किंबहुना हा ब्रह्मदेवाचा पुत्र
दुसरा मार्तमान् कलीच होता. देव आणि
गंधवे मंडळींतील हाच महामुनी आदिकक्ता
असा हा बह्यां्षे नारद अक्षय जह्मलोकांत
फिरत असतां या वेळीं देवसभंत येऊन व्याक-
लतेने विष्णस म्हणाला, ' हे विष्णो, प्रश्वीवरील
राजांचा संहार करण्याच्या उद्देशान देवांनी | लॅट
आपआपले अंशावतरण भलोकीं केले आहे
परंत, माझ्या समजतीने त॑ सवे व्यथ आहे
कारण, मला असे वाटतं की, पृथ्वीवरील हे
सव क्षत्रियमडळ तझ्या आधारावर उभं
इतक्या लगजगीनं देवसभत आला आहे. शिवाय
माझ्या येण्यांत टसरा एक मद्दा आहे. तंमागं
तारकायद्धांत जे जे देत्य मारिलस त्यांपरकी
जे कोणी पुन: पृथ्वीवर गेळे त्यांची हर्काकत
काय झाली ती तला सांगता, ऐक
पथ्वीवर यमनानरदीचे तारी वस
मोठी संपन्न व दाट वसतीची अशी
मथरा नांवान प्रासिद्ध आनटदायक नगरी
आहे. ( हा मधवनात असन शात्रघ्चान वस
विळी आहे. ) या नगरीचे ठिकाणीं पवी
मधवन नांवाचे घोर भरण्य होते. या अर
आहे; आणि याकारितां याचा महार करणं 'ण्यांत मोठमोठाल्या जुनाट वृक्षांची आर्तशय
ही कामगिरी तम्हां नरनारायणांनाच योग्य
असे मळा दिसते. हे देवाधिदेवा, तुळा
प्रत्येक गोष्टींतळे खर॑ तत्त्व कोणतं ह॑जरोवर
दिसत असते. हे जर खरं आहे तर, हे देवा;
तझ्यासारख्या जाणत्याने बिचाऱ्या एख्वीची
असली महत्वाची कामागेरी इतरेजनांवर पर
स्पर टोलवून द्यावी हे योग्य नाहीं. कारण,
हे देवा, सवे डोळसांचा. डोळा तं. समथाचे
-छाध्य सामथ्ये तं. योगयक्तांत श्रेष्ठ्योगी तं
व गतिमंतांची गति तं. अरे. त॑ मोठा
समर्थ व संवोचा आधार, असे
असतां इतर देवमंडळींनी पूथ्वीकारितां
आपआपले अंश खालीं पाठविलेले तं पाहात
असतांही तिचे साह्याथ त॑ आपला अंश पाठ-
गर्दी असन तेथे मथ नांवाचा एक मोठा ८
जिक्य दानव रहात अस. हा मोठा बलाढ्य
असन प्राणिमात्राला त्रास देगारा होता. या
मधला लवण नांवाचा पुत्र होता. हाही सवे
परी आपार्चांच प्रतिमा होता. हा दानव त्या
मघुवनांत अनेक वर्षे खेळ खेळत होता. त्याने
आपल्या अंगमस्तीन कित्येक देवतांना आणि
ळाकांना उठवन ळाविळ, या दानषाच्या वेळी
अजिंक्य अशा अयोघ्या नगर्रांत राक्षसांना
कंप देणारा असा दशरथपुत्र धमज्ञ रामराजा
राज्य करीत होता. लवणाला आपल्या बलाची
फारच घमेंड चढली होती. तेव्हां त्यानं
आपल्या वसतीच्या त्या घोर मधवनांतन रामा
चरचरीत निराप सांगणारा असा एक दत
वीत नाहींस हे कसे: अरे, तज्ञ पाठबळ असेल पाठविला, व त्या दताबरोबर असा निरोप
'तर त्या देवांशांना जोर येईल. कारण, त्या
दिला कीं, हे रामा, मी तझा वेरी असन
१ हरिवंशपव॑. ] हरिवंश, १७१
टा टकमक यादाडायाडयडाडामाडोशाडाडॉभािडवोतीााधाचाबाशीयाधकावयाळाडयाभामाडीनायायानाळाजााञाककाममेआाभायवधधावधयाडाधममामभनधाभयाममवामममवकममय हदाहम््यमधध्यावाकमाळायवभककधाामाळा कर च सकवा तीटी 0 “आणा कीट प ब
४४ 0 गाण शशी शीण पना
तझ्या प्रांताला अगदीं ठांगून आहे. खरे असतात. हे रामा, ते त्रतम्थ असनही तझी
राजे आहेत ते आपल्या आसपास असला | बायको रावणान नेतांच तला भळ पडन तं
मजसारखा शक्तीची बर्मड करणारा शत्र आपळे तरत विमरून य:काश्चित ख्रीसाठी सपरि-
टिकं देत नाहींत. त॑ आपणास राजा म्हणवीत वार रावणाचा व'घ केलास. हे तज्ञ करणें
असन राज्य करण्याचे कंकण बांधिळ आहेम. माञ मत राजनीतीळा घरून नव्हे
तर प्रजेचे हित हाऊन आपणास समरद्ध अस कितीही मोठ्या शायोचे असलं तरी केवळ
राज्य असावे अशी तळा ज्या अर्था उच्छा | नियच ह. त॑ वनवासांत असन त्रतस्थ अस-
आहे त्या अथी तं प्रथम मजसारखे रिपु. तांही राक्षससेन्यावर हत्यार धरिठेस खरे
जिकन टाकावेस. प्रजेकडन अभिपेक करवन पण जे खरे सज्जन आहेत ते असें आचरण
घरेऊन राजा म्हणवन घेण्याची हास वाटते, तर ; करितांना आढळत नाहींत. खऱ्या सज्जनांचा
अशान परत प्रजञळाही खप ठेविळे पाहिज, बम म्हणज क्रोधराहित्य किंवा शान्ति हाच
आणि अस करण तर आपळ अभिपेकांचे केस हाय, व यानंच ते मदतीला जातात. परंत,
पुरे वाळळे नाहीं तोच आपडी इंद्रिये ताव्यांत तं स्त्रीमोहास्तव खरा भमे विसरून हत्त्या
बेण्याचा अभ्यास केळा पाहिज. कारण, आधीं केळीस आगे आपल्या उदाहरणाने त्या
इंड्रियजय करावा तेव्हां मग खात्रीने शत्रवर बिचास्या आश्रमवासी तपरूयांनाही कलक
जय मिळतो. ज्या कोणाळा लाकांत आपण ळाविळास. खरोखरच एखाद्या प्राकृताप्रमाण
नीट वतोव करावा अर्खे वाटत असेळ अशा ; विषयटॅपट होऊन, केवळ स्त्रीसाठी तिला
प्रत्येकाने, आणि त्यांतनही विशेषतः: राजानें ' हरण करून नेणाऱ्या रावणाला, तू ब्रतस्थ
कतेव्य कोणते, अकतेब्य कोणते हे पुस्तकांतन ' असतां त्या काळांत मारिलेंस ( यान त्मा
शिकत बसण्यापेक्षा दनियेतच ठेचा खाऊन ' कमीपणा झाला ); परंत, रावण धन्य झाला
गाहाणें व्हावे. कारण, असल्या गोष्टी पक्क्या असे मी समजतो. बाकी तूं युद्धांत रावणाला
शिकविण्याला जनतेसारखा दसरा उंची गरु मारिळेस म्हणन तुला शारत्वाची घर्मड नको
नाहीं. ज्या राजाची सन्यासंबची बळकटी कारण, रावण हा दृष्टबादध व अजितोट्रेय
पहिल्या प्रतीची असन त्याचे खालोखाल, असल्यामळे वस्ततः तो आपल्या मरणानच
यमीची बळकटी आहे, व द्यतादि व्यसना-, मेळा. तझे अंगीं खरंच सामथ्ये असेठ तर आज
विषयीं ज्याला सवात कमी आदर वाटतो, ' माझ्याशी रणांत गांठ घाल म्हणजे पाहं.'
अशा बद्भधिमान राजाला आसपासच्या. याप्रमाणे त्या द्ताच्या मुखांतून ते कठोर
शजनेपासन भय बाळगण्याचे कारण नाहीं. ज्या ' पांडित्य ऐकूनही रामाचे मन सहज बैेयामुळें
राजाचे ठिकाणीं आपे मन ताळ्यांत ठेव- न गडबडतां त्याने हसतच उत्तर केले की,
ण्याचे धारिष्ट नाहीं. अशा प्रत्येक राजाला “ हे दता; तू आपण निभेय आहो असे सम-
( बाह्य शत्रंपेक्षां ) जन्मत: प्रत्येकाच्या बरोबर जन आपल्या धन्याची थोरवी गाण्याकारतां
न्मळेळे, जे मनाळा मोह घालणारे आणि मला दोष देण्यास कबूल झालास हे मात्र तुं
अभ्यासाने फाजीळ लाडावळेळे इंद्रियरूप खोटे काम केलंत. क्षने माझी बायको उपटली
रात्र हेच खरे घातक असतात. हे त्यांचे व ( तू म्हणतोस त्याप्रमाणे ) तिच्या मोहाने
अहित करून त्याच्या शत्नेचे कल्याण करीत | मी भल्यांचा मार्गे सोडून रावणाला ठार केलें
१७२ श्रीमन्महामारत. [ अध्याय ५४.
हंजरी खरं असलें तरी त्याबद्दल तला (त्याने त्याला देवांनी वरदानपर्वक दिलेला सर
येवढी ऊर बडवन घेण्याची पाळीं कां आठी? प्राण्यांचे आकषण करणारा असा आपला
जे खरे खरे सदाचणी आहेत असळे सजन ' अंकूश हाती घेऊन प्रचंड आरोळी ठोकिली
वृथा वाणीने देखील टसर््याला टदखवीत आणि त्या अंकृशाचा आंकडा शात्रघनाच्या
नाहींत. कारण, ते असं समजतात की, देव मानेला घालन त्याला ओढं लागळा व तो
जो आहे तो सजनांच्या प्रमाणेच इतरांच्याही अंकूश शत्रघ्नाच्या मानत घसवन त्याला तो
हृदयांत आहे. असो; हे दता; तझी कामगिरी खालीं पाडणार इतक्यांत शात्रघाने सोन्याची
तं केलीस. आतां त॑ परत जा. विलंब लावं मठ बसविठेला असा एक उत्तम खडग घेऊन
नको. ( तुझा धनी मला यद्धाथे बोलावितो त्याने लवणाची मान उडविली. नंतर त्या
खरा परंत, ) तझ्या धन्यासारखे आपली 'मित्रवत्सळ शात्रघनानं आपल्या अस्ब्राने त्या
आपणच स्तुति करणारे जे आहेत अशांवर देत्याचे वसतीचें त॑ सवे वन तोडन टाकून तेथे
मजसारखे शास्त्र भरीत नसतात. हा माझा वसाहत करण्याचें मनांत आणिळे आणि त्या
धाकटा भाऊ शत्रन्न आह. हाही शत्रला त्राहि देशाचा उदय होण्यासाठीं त्या धमेवेत्त्या समित्रा-
त्राहि करून सोडणाराच आहे. हा तझ्या त्या पुत्राने त्या मधवनांत मथरा नांवाची एक
दष्टबुद्धि दत्याचें संग्रामांत गांटन उट्टे राजधानी निर्माण केली
काढील. याला घेऊन जा. '' __ याप्रमाणे शात्रघ्ताने लवण दानवाला मारून
याप्रमाणे महात्म्या रामराजानें निरोप निमाण केलेली ही मथरा नगरी फारच शोभि
देतांच शात्र्ताला बरोबर घेऊन तो टत वंत होती. तिळा सर्भावार उंच तटबंदी असन
परतला. बरोबरील वाहन चपल असल्या- ' मोठमोठ्या नगरवेशी होत्या. तिच्या पोटांत
मळ तो अल्पकालांतच त्या दानवाच्या लहान लहान अनेक खेडीं असन ती एकंदरींत
विस्तीण मधुवनांत जाऊन पोहोचला. तथे. मोठी विस्तीणे व बळ आणि वाहने यांनी
जातांच य॒द्धेच्छेने शत्रन्नाने त्या वनाच्या सर- संपन्न होतीं. त्या नगरीची मांडणी फार रेख-
हद्दीवरच तळ दिला, इतक्यांत त्या टताने ळेळी असन तिच्या चत:सीमाही स्पष्ट आंख-
वातो कळवितांच तो देत्य अंगांत क्रोध मावे- टेल्या होत्या. वनोपवनांनीं ती संपन्न अतन
नासा होऊन युद्धाथे चाटन आढा, आणि | तिजभावतील तटबंदी हेच कोणी वस्त्र तिने
सवे वन पाठीशीं घाटन त्या स्थळीं सद्धाळा वेद्लिं होते, व त्या तटबंदीभांवतालची जी
उभा राहिळा. मग शत्रन आणि तो. लवण ' पारिखा ( खंदक ) तोच त्या वस्त्रावरून कमर-
या उभयतां शर आणि बळादय वीरांचे त्या पट्ट्याचा वेढा होता. विटेबंदी, उंच उंच माड्या,
रणभ्मीवर मोठंच युद्ध झाल. ते उभयतांही हींच तिची बाह-भपणं व राजमंदिर॑ हाच
एकमेकांना अति तीक्ष्ण अशा बाणांनी सारखे तिचीं कंडठ, तिच्या गांववेशी मोठ्या बंदो
प्रहार करीत होते. परंत, त्यांतत एकही बस्ताच्या असन तिजमधीळ ठिकठिकाणचे
युद्धांतून तांड फिरवीना किंवा ' दमेना, शेवटीं रस्त्यांतील चाक इतके प्रशस्त होते की,
शात्रघ्नाच्यां बाणांपढे जर्जर होऊन तो दानव त्यांचे रूपाने ती हंसतेच कीं काय अर्से वारे.
त्या वेळीं त्याचा आवडता शाळू हातीं नसल्या- युद्धोपयोगी हत्ती, घोडे, रथ यांची तिच्यांत
मुळें हरण्याच्य़ा नेतांत आळा, पण इतक्यांत गर्दी असन तीमधील शिपायांना दुखणे कधीं
१ हरिवंशपवे. ] हरिवंश. १७३
नमाण"
माहीत नसे. ती यमनेचे कांठीं अधेचद्राकार | तंटे उकरून काढीत असतो. असा हा तं पर्वी
वसली असन यमनेने सात्िध्याने तिळा फारच ' काढनेमि-रूपाने पराजित केलेला व मांसभक्षक
शाभा आली होती. शत्रचा तिच्यांत रिवाव राक्षस केसरूपानं प्रकट झाला असन आपल्या
होत नसे. असा तेथील बंदोबस्त कडेकोट राक्षसी वृत्तीने लोकांना पीडा देत आहे. त्याच
असल्यामळे तिच्यांत व्यापारउदीमही फार प्रमाण पवजन्मी अश्वाप्रमाणे बळकट जो हय-
जोराने चालत असन तेथीळ सराफ्यांत व ग्राव नांवाचा देत्य होता तो याच कंसाचा
लोकांजवळ रत्न तर इतकीं असत कीं, त्यां- क्रोशे नामक धाकटा भाऊ आला आहे. हा दष्ट
बद्दल त्यांना गर्वच वाटे. अशी संपत्ति असन केशी अश्वाचे रूप घेऊन वृदावनांत वसती धरून
तिच्या परिघांत पण्यस्थानंही बरीच होतीं. आहे. त्याची आयाळ मोठी भरदार असन तो
पर्नन्यही वेळचे वेळीं पडत असल्यान ती- अक्षयी खिकाळत असतो व त्याला कोणी
मधीळ नरनारी सवेदा आनंदांत असन ती , नियंता नसल्यानं तो येत्याजात्या माणसांच्या
नगरी जशी चमकन राहिळी होती मांचे लचके तोडीत असतो. तिसरा, बलीचा
अशा या. शात्रन्नाने स्थापिडेल्या मथरा ' पत्र अरिष्ट. हा महामर वाटेल त॑ रूप घेऊं
नगरीत एके काठी उग्रसेन नांवाचा एक शकतो. सांप्रत याने मोठ्या मांडाचं रूप घेतळं
भोजवेशीय राजा राज्य करीत होता. हा ' असन त्याचे वशिड फारच मोठें आहेव हा इतका
मोठा वीर्यवान असन पराक्रमाने कातिक्र्या- मम्त आहे की, हा गाःना एक काळच होऊन
प्रमाणे होता; आणि त्याची सेनाही मोठी ' राहिला आहे. दानवांत श्रेष्ठ असा जो दितीचा
शर होती. ह विष्णो, तं पूर्वी तारकायद्धांत रिष्ट नांवाचा पुत्र त्यान हत्तीचं रूप घेतलं
कालनेमी नांवाचा महादल्य मारिळास तोच असन तो हीं कंसाच्या स्वारीला असतो
सांप्रत भोजवंशाची वृद्धि करण्याकरितां परवजन्मींचा मोटा गमीदार जो लंब नामक
या उग्रसेनाचे पोटीं येऊन कंस य! नांवाने देत्य तो या जर्मीं प्रलेंब नांवाने प्रसिद्ध
प्रसिद्ध झाला आहे. याचे नेत्र विशाळ असन होऊन भांडीर नामक वटाखाढीं असतो
याचा पराक्रम सिहाप्रमाणे प्रमिद्ध आहे. पर्वाचा जो खर तो या जन्मीं धेनकासर
राजांना हा मोठा भयंकर वाटत असन ते झाला असन मोठ्या ताळवनांत असतो व प्रजेला
त्याला संवेदा चपापन असतात. तो एकेदशीत फार उत्साह देतो. पर्वाचे वाराह व किशोर-
सवे प्राण्यांनाचे भय टेणारा असन बऱ्या नामक जे महाबलाढ्य दानव ते चाणर व मष्टिक
मागोपासन फारच टर अकला आहे. त्याचा नांवांचे मध झाळे असन सदा आखाड्यांत पडन
निश्चय मोठा कडक असन तो मनाचा फार असतात. याशिवाय, हे दानवांतका, मय व
निदेय आहे, व या आपल्या गणांबद्दल तार नांवांचे दोघे दानव ते सांप्रत भमिपुत्र जो
त्याला मोठा गर्व वाटत असतो. त्याला पाहून नरकासुर त्याच्या प्राग्ज्योतिष नामक पुरांत
त्याच्या प्रजेच्या अंगावर तर थरारून कांटा दरन असतात
उभा रहातो. राजधर्म तो कधींच पाळीत नाहीं हे विष्णो, त पूर्वी एकदां मारून नाहीसे
व स्वतः त्याच्या राजधानीत त्याच्या पक्षा- केलेले हे सवे देत्य सांप्रत मनप्यरूप घेऊन
च्या लोकांना देखील त्यापासन सख होत या प्रकारें भमीवर मनप्यांना त्रास देत
नाहीं, तो सदानकदा कोपास चढला असून आहेत, सर्वोनाही तुझ्या नांवाची मोठी चीड
[ अध्याय ५५.
१७४ श्रीमग्महाभारत,
अध्याय पंचावन्नावा,
असन कोणीही तुझे भक्त आढळले कीं, अशा
मनप्यांना ते ठार मारितात. तेव्हां अशा या
दानवांचा क्षय पुनः तरी तुझ्याच हातून झाला री
पाहिजे. कारण; सखगोत, धरणीवर किंवा प्रह्मवाक्यवणन,
समुद्रांत--कोठे झालें तरी ते तुला तेवढे वेदपायन सांगतात:---नारदाची ही वकिली
भितात; इतर कोणालाही भीक घालीत नाहींत. | ऐकन मभसदनाला हस आल. मग ससारी
हे श्रीधरा, कोणीही जीव कितीही दुवत्त व ममक्ष या उभयांसहा सारखाच प्रिय वाट-
असो, त्याला जर एकवार तूं स्वहस्ते मारून णारा तो समभे परमेश्वर नारदाला शुभ वाणीने
स्वगोतन धरणीवर लाविळ आहेस, तर त्याची म्हणाला, '' हे नारदा, तं त्रेलोक्याच्या हिता-
पुनरपीही व्यवस्था लावणे ती तुजवांचन या साटीं म्हणन जी मला विनंती केळीस ती फार
धरणीवर अन्य कोणी लावू शकत नाही. ' समर्पक आहे. आतां तिने उत्तर काय ते ऐक
कारण, हे केशवा, तूं प्रत्येक गोष्ट दक्षतेने. मला ही गोष्ट माहीतच आहे कौ, मी पवी
पाहात असल्यामुळें तुझे हातून जो कोणी 'मारिठेछे दानव सांप्रत भळोकी देहधारी झाले
प्राणी एकवार वध पावन या मलोकां मनप्य- आहेत. त्याचप्रमाणे कोण देत्य कोणते रूप
विष्णो, चळ, आपण भतढी जाऊं, आणि हे. स हा भलोकी उद्रसेनाचा पुत्र झाला
ह; हे मी जाणतो. तसेच केशी टत्याने
दानवांचा संहार करण्याकारेतां ते आपणाला गोडाचे सय बेवड अ या
निमोण कर. शिवाय, देवांनाही कांही हृश्य हे हह
। यापाड काण
व कांही अदृदय अशी तुझी रूपे आहेत. हैलींचा कुवल्यापीड हत्ती हा कोण, तसेच
ण ठा कोण ळा अवग
अशा तझ्या रूपांत तेच या देवांचा प्रवेश करून ८00 कोण, हेही मठा अवगत
दिलास म्हणजे त्या त्या रूपाने ते प्रकट होतील आहे. अरिष्टान वृपभाचे रूप घेतल आहे हो
एवच, हे विष्णो, त अवतीण आलास म्हणजे मला खतर आह. त्याचसमाण खर व प्रलब
“को
कंसाचा नाश होईल आणि जो हेत मनांत | महासर यानाहा म) आळाखता जाह आण, ह्
घरून प्रथ्वी तनकडे आली होती तोही सिद्धीस ताह्मणा; ही जा पूतना ही बढीची कन्या आहे,
“१९२
जाईळ. या भारतवषीत असली कोणतीही
अवचट कामगिरी करणे आठे म्हणजे ती कर-
णारा तंच एक आहेस. तंच सवाचा डोळा असन
सर्वाचा आश्रयही तंच आहेस. याकारितां; हे
हृषीकेशा, मजबरोबर धरणीवर चळ व
दानवांचा संहार कर.
याचीही मळा याद आहे. याच प्रकारे गरुडा-
च्या भयाने यमनेच्या डोहांत लपन असलेला
जो कालिय सपे त्यालाही मी विसरलो नाही
राजांचा शिरोवति राजा जरासंध व प्राग्ज्यो
तिपपुरांत रहाणारा नरकासर यांवरही माझी
पक्की ननर आहे. कातिकस्वामितल्य जो
ण तो सांप्रत मनप्यलोकीं मनप्यरूप घेऊन
शाणितपुरांत रहात असतो व त्याला आपल्या
सहख बाहूंचा मोठा गवे वाकत असून तो
देवांनाही भारी आहे. याचा मला पत्ता आहे,
१ हरिवंशपव. ]
हरिवंश.
१७६
याखेरीज, हे नारदा, या. भरतभूमीच्या |उत्पन्न झाल्याने आपण कुलवृद्धि करून यावत्
भाराचें ज॑ माझ्याच मानेवर ठेविले आहे,
याचीही मळा शुद्ध आहे. याचप्रमाणे आजकाल
परथ्वीवर वाढलेले राजे भूळोकीं क्षय पावून शक्र-
लोकीं आदरास कसे पात्र होतील तेही मला पुरें | घाटन चयाढ,
ठाऊक आहे, व सांप्रत मनुप्यरूप घेऊन जे
हे असुर भळोकी संचरले आहेत, यांचे प्राण
पुन: या लोकीं न येतील असे करण्यासाठी मी
स्वतः योगाचा आश्रय करून व इतर देवां-
कडून करवून या. मनुप्यलोकांत स्वतः
भोतिक देह घेऊन या कंसादिक महासुरांपकी
ज्याळा ज्या युक्तीने शाश्रत शान्ति प्राप्त
होइल त्या युक्तीने त्याचा वध करीन. कारण,
या देवेंद्राचे जे कोणी असे शत्र आहेत त्यांना
माझ्या योगजळानं अंतधोनादि अनक युतत्या
योजन मला मारिठेंच पाहिज. हे नारदा, देव;
देर्वाप, गैथवे; इत्यादि स्वगवासी जनांनी हा
जो आपला अंशावतार धरणीवर केळा आहे
तो माझ्याच सेमतीनं केला असल्यामुळं आपण
स्वत: जाऊन त्यांच्या कृतीचे साफल्य कराव,
असा निश्चय तूं मळा जागे करण्यापूर्वीच मी
आपल्या मनाशी करून ठोवेला आहे. हे
वर्मर्प, आतां पितामहाने मजसाठीं भलोकीं एक
वसतिस्थान निमोण करावे, आणि कोणत्या
देशांत, कोणत्या वेपानं, कसे राहिळें असतां
या सवे असुरांना मला युद्धांत सोईनें मारितां
येहेळ हे मळा पितामहानेच सांगावे.
त॑ ऐकून जह्मदेव म्हणाठा, ' हे नारायणा,
विभो, कोणत्या उपायाने आपला हेतु
सिद्धीस जाईेळ £ हे महाबाहो, भूळोकीं आपली
भर
क
आईबाप कोण होतीळ व कोणत्या वंशांत
यादववंशाचे धारण कराल आणि त्या सवे
असुरांचे उन्मूलन करून व आपल्या वंशास
महतीस चढवून प्रजाजनांना वतैनाची मयादा
त्या सवे गोष्टी मी आपणास
सांगतो, त्या मजकडून ऐकाव्या.
पवेकाठीं, हे विष्णो, कश्यपानं महात्म्या
वरुगाच्या फार दूध देणाऱ्या अशा यज्ञीय
घेनु, त्याचा यक्त चाळू असतां आणिल्या.
घरी आणिल्यावर कर्यपाच्या अदिति आणि
सुरभी अशा ज्या दोन स्त्रिया होत्या त्या पुनः
त्या गाई वरुणास देऊं देतना. त्या वेळीं वरुण
मजकडे येऊन शिर:प्रणामपूर्वक म्हणाला कीं,
हे भगवन्, गुरु कश्यपानं माझ्या गाई नेल्या,
आतां त्याचा कार्यभाग उरकला असतांही तो
आपल्या अदिति व सुरभी या दोघी स्रियांच्या
नादीं भरून माझ्या गाई मला परत आणू देत
नाहीं. हे प्रमो, माझ्या या गाई सवकाल आप-
णास वाटेल तितकें दूध देणाऱ्या असून सवे
सागरभर फिरतात; तर्थापे, त्यांना कोणी
गुराखी लागत नाही. कारण, त्या स्वतेजानंच
आपले रक्षण करितात; अशा त्या दिव्य
आहेत. त्यांचें दूध फारच अव्वल प्रतीर्च,
केवळ देवांच्या अम्रताच्या तोडीचे असून, पुनः,
त्याला कधींही खंड नाहीं. असल्या या माझ्या
दिव्य गाड दाबन ठेविण्याचें सामथ्ये कश्यपा-
वांचन इतर कोणालाही नाहीं. हे भगवन् ,
प्रभ असो, गरु असो किंवा इतर कोणी
असो; तो जर आपली मयादा सोडून वागेल
तर त्याठा तूंच अटकाव केला पाहिजेस.
कारण; आमचें अखेर दाद लाविण्याचें ठिकाण
१७१ श्रीमन्महामारत. [ भअघ्याय ५५,
तंच आहेस. हे ठोकगरो, आपली मयादा न पेत आहे तेथें कंसाचा मांडलीक होऊन
ळख्रून लोकांत वागणारे जे कोणी दांडगे गाइंगोधनांतच राहील. अशा या वसुदेवाच्या
लोक आहेत अशांना जर दंड न होईल तर घरांत, हे महाबाहो, तं प्रथम शिररूपानें
सवेत्र बेबंदी माजेल, बाकी त॑ कसेही असो, ' जर्मन आणि गोपाळाचा वेष घेऊन रहा. हे
आपण सवे कांहीं करण्यास समथ आहां. मधसदना, तं लोककल्याणाथे आपल्या योग-
करितां माझ्या गाड मला देववाव्या म्हणजे मायेने आपले खरं स्वरूप गप्त राखन यद-
मी समद्रांत जाता. या गाड म्हणजे माझ्या 'कलांत याप्रमाणे प्रथम प्रकट हो; आणि मग
देवताच आहेत; या माझे अविनाशी सत्त्वच | वामनावताराप्रमाणे वाढ, शिवाय, स्वगेवासी
आहेत. हे विभो, तं निमाण केलेल्या लोकांचे जन तुझा उत्कपे होण्यासाठी तला जयवाद
गाडे आगि ब्राह्मण हे प्राण आहेत. यांपकीं ' आणे आशिवौद देवीलच. याकरितां तं भतर्ट
गाईचं रक्षण प्रथम कराव म्हणज त्या त्राह्-' आपला आपणच अवतार करून देवकी आणि
णांचे रक्षण करितात, आणि याप्रमाणे गार व राहेणा या दोघांनाही त्यांचे भभात राहन
ब्राह्मण या उभतांचे रक्षण झाळ म्हणज त्याचे पत कर, आण तर्थ गवळ्याच्या हजारा पारा
एऐ
पार्टी सवे जगताचे रक्षण हात. नेमाण होतील त्यांशा माना मारीत भावा
हे 00. शू य हा. ह॒ विष्णा, त गापवपान वनामध्ये गार
ष्ण णए॒ जलठाधव णान
१८्ण[, याप्रमाण ॥धिंपांते वरु र पत त पतत त्यया
मजकडे फियोद दिल्यावर गाईंच्या आवतींत तज्ञे वनमाठांनीं व्यापलेळ शरीर अवलोकन
क्यात तात कत क 1०० तत 0 दगोट या तरत प्ा रीत. कते
वेतात आणन 0 व्याल शाप दा ता द्याला या वत तत ताचा
असा:---केरयप महपाच्या ज्या अशान वरु- वसतींत गेळा असतां तेथरीळ सवच टांक
णाच्या गायी नेल्या त्या अंशानं तो भतली नंद. तुझ्या नादाने बाळ होतील, आगि, हे पुंडरी-
नामक गाळा हाइठ. आवेवच्या अशान यदु- क्षा, तझ्याच तंत्राने चाटणारे जे तश्ञे भक्त
कुलांत वसुदेव रूपानं जन्मेढ, आणि कर यपाच्या १ राखण्याचे कामी
ज्या सुरभी आणि देवमाता अदिति अशा दोन
भाया । आहेत! त्यांपका अदिति ही दोन | चारणे , गाइमागून गांठ्यांतत इकडे तिक
अशाना यशदा न दनका अशा दान रूप आंवर्गे, आणि यमुनाडोहांत जड्या मारणे,
घेऊन आणि सुरभी रोहिणीच रूप घेऊन; या चेष्टांनी तुजवर त्यांचे फारच प्रेम जडेल
नेदरूपाची यशोदा व वमुदेवरूपांची देवकी व दमदेवाळा त॑ “ बाबा ” म्हणन हांका मारि
राहणा अशा स्रिया हॉ ऊन, करयप त्याशी शीळ आणि तो तला “बाळ ” म्हणन हांक
रममाण होईल, यांपैकीं कश्यपाचा मो वसुदेव मारील आगि असा दिवस आला म्हणजे त्या
नामक अंश सांगितला, तो तेजाने प्रति करयप| - - “1
१ श्रीकृष्ण प्रथम देवकीच्या गभात यऊन कंसाला
होऊन मथरेच्या जवळच जो वधैन नामक फसविण्याकरितां नंतर रोहिणीच्या गभीत गेला.
व्र
१ हरिवंशपव. | हारवश. १७७५
वसुदेवाचे जीवित खरोखरच भन्य होइल. जाकी वाची विनंती कानीं येतांच देवमंडळीळा तेथन
कऱ्यपा ( वसुदेवा ) वांचून इतर कोणाचं जाण्याची अनज्ञा देऊन श्रीविप्ण क्षरिसम-
पुत्रत्व तुझ्यासारख्यान स्वीकारावे! आणि हे ट्राच्या उत्तर प्रांताळा; जे स्वतःचे वसतिस्थान
विष्णो, कश्यपस्त्री अदिति तिजवांचून दुसरी होतं तेथे गेळे, तेथे मेरूच पोटांत पार्वती
कोणती स्त्री तुझे गात धारण करूं शकेळ £ नांवाची एक अत्यंत दुर्गम अशी गहा आहे
( तेव्हां तू वसुदेवटेवकीच्या । आदिती ] या ग॒हेत श्रीविप्णूचीं तीन पाउले उमटलेठी
पोटी येण हच न्याय्य आहे. ) याकरितां तू असन त्याकरितां संक्रान्तीचे दिवशीं लोक तिची
आपल्या स्वयंभू यागबळाने विजय मिळवि- नेहमी पजा करितात. असल्या या पवित्र गहंत
ण्यासाठी भूळोकां जा, आणे, हे मधुसूटना, आपले जन शरीर ठेवन तो उदारधी परमात्मा
म्हीही आपआपल्या घरीं जातों. हरि स्वतःला वसुटेवाच्या घरीं जन्मास घाल-
वशेपायन सांगतात;-र्याप्रमाणे ब्रह्मदे- ण्याचे खटपटीस लागला,
इरिवंश ८---२३.
अध्याय पहिला.
“4.” रणरड
तारदाच आगमत
। "००००००० 2 रक
मंगलाचरण,
नारायणं नमस्कृत्य नरं चेव नरोत्तममू ।
देवीं सरस्वती चव ततो जयमटीरयेत ॥ १ ॥
वेशंपायन सांगतात: ---भगवान विष्ण व लेक व सर्बोस 'छाध्य, ते देवर्षि नारद त्याचे
इतर देवांचे अंश हे अवतार घरून मत्यठोकी रप्टीस पडले, त्यांस पाहातांच वदन व यथाविधी
गेठे, हे समजतांच कंसाला त्याचे भावी मत्य- पऐजन करून त्यांस बसण्याकारेतां अम्तितुल्य
| उज्ज्वल असे आसन त्यांने दिले, नंतर इंद्रमित्र
& | नारट त्या आसनावर बसले व उग्रसेताच्या
स्वगांतन मथरानगरीच्या बाहेशेल बागांत उत-
वुरानगरीच्या आहेराळ बागांत उत त्या परमकोपिष्ट पुत्रास म्हणाल, “ हे वोरा;
रे; व तेथन त्यांनीं उग्रसेनाचा पुत्र कंस याज- माडे यथाविधी पञजञन करून त मठा संतृष्ट
केडे दूत पाठावेळा, त्यानं नारदर्माने उपव- केडे आहेस, त्या अथी तुजे हिताची गोष्ट मला
नात उतरले आहेत म्हणून कंसाला सांगितले, सांगणें आलें. करितां गोष्ट ऐकन तं
नारदागमनाची वाती. ऐकतांच तो विशाळ मनांत बाळग, ”
नेत्रांचा असुर कंस जलद पावलाने आपल्या « या वेळी मी अह्मळोक व प्रमख स्वर्गातील
नंगरींतून बाहेर पडला. उपवनांत येतांच, बहुतेक सवे लोक फिरत फिरत इंद्राचे नंदनवन
स्वरूपाने अस्नीप्रमागे, कांतीने सूये, असे निष्क- तसेच कुबेराचे चित्ररथवन पाहात स्योचा प्रिय
विषयीं बातमी देण्याच्या हेतूनं नारदमुनि
१८० श्रीमन्महामारत. [ अध्याय १.
मित्र जो विशाळ मेरुपर्वत त्याप्रत प्राप्त झाठो.' आणि आनंदाने यथेच्छ सुखाविलास भोग. असो
वाटेत ज्या ज्या नद्या व तीथे ठागलीं त्यांत तझे कल्याण असो; आतां मी जातो. ”
इतर देवतांसह मीं स्नाने केलीं. वाटत, स्मर-. याप्रमाणे सांगून नारदमुनि गेल्यावर त्यांचे
णानेच सवे पातकांचा उच्छेद करणारी व तीन ' शब्दांचा विचार करीत असतांना तो कंसासर
घारांनीं वाहणारी पवित्र गंगानदी मला लागली; दांताड्या बाहेर काटन कोण वेळचा मोठमोठ्याने
तिचे व अन्य तीथाचेही क्रमाक्रमाने उपस्पशेन हंसतच सटला. नंतर आपल्या नाकरांच्या
करीत करीत मी त्रह्मलोकी आलां. तेथें ब्रह्म- पुढ उभा राहन व किंचित् स्मित करून
षीचे थवेचे थवे असन गंधरवांची सस्वर गायन, म्हणाला, *' अर, हा नारट म्हणजे कांहीं
व अप्सरांची नर्तने सर्वत्र चाळ होती. मेरु- अट्टांतला नऱ्हे. सर्वे देवांचे खेळणे आहे;
पवेतावर असतांना मी एक दिवस माझी वीणा . मोजेखातर त्याळा कांहीं तरी थाप देतात;
नीट सरावर लावन देवांचा समाज जमला आणि हं वेडं ती खरी समजन घाबरून जाते
हाता तेथे गेलां. तेथे दिव्यासनावर असलले, ' त्याला बापड्याला काय ठाऊक की, हा क॑
नानारत्नांनी भाषित व पांढरी शाभ्र पागाटी . आपल्या या दोन विशाल बाहंचे बलाने ही
घातलेले असे देवगण त्रह्मटेवासह जमळेळे दृ्टीम , सव प्रश््वी हाळवन सोडील; व निजला असा;
पडळ, हळच ऐकता तो त्यांची खळवत चालली : बसला असो, शाद्धीवर असो किंवा गाफिल
होतीं, व त्यांचा मतलब तझ्या अनचरांसह ' असो; कोणत्याही स्थितींत इंद्रासह संव देव
तझा वध मोठ्या जहाल उपायांनी करावयाचा येऊन पडले तरी डरणार नाहीं. या मत्य-
असा होता. त्यांतळा मख्य भाग म्हटला म्हणजे ' लोकांत तर माझे वाटेस जाण्याची काणाची
तुझी देवकी जी धाकटी बहीण मथरंत आहे छाती नाहींच. शिवाय म्हणावे आजपासून
तिचे पोटीं जो आठवा गभ निपजेल तो तझा . आतां हीच प्रतिज्ञा कॉ; देव, तसेच त्यांचे
काळ होणार. कारण, हा आठवा गर्भ म्हणज | अनयायी, मग ते मनप्य, पश, पक्षी, कोणीही
सामान्य नव्हे. तो सव देवांचे मख्य निथान, 'अस्तोत, सवाचे काण्डात काढितो. बरं आहे
स्वगीचा आधार, संत्रे वेदांचे गह्य, देवांस स्वगे ' दतहो, आपले केशी, प्रलेंब, धेनक;, अरिष्ट,
केवा मोक्ष वाटेल ते देणारा; व केवळ आपल! वृपम;, पतना, कालियप्रभ्रति मंडळीला माझी
आपणच उत्पन्न हाणारा, असा आह. असो, आज्ञा सांगा कीं, वाटेळ तशी रूप घेऊन तम्ही
आतां मी तुला एक महत्वाची गोष्ट सांगतो. ! सवे पुथ्तीमर यथेच्छ भ्रमण करा; व आमच
ती अशी कीं, असल्या पुरुषाचे हातन त॑ मरण ' जे म्हणन प्रतिपक्षी आढळतील त्यांस हाणन
ही गोष्ट एका अथी तला भषणावहच आहे. हंही | पाडा. शिवाय नारदाने गभापासन मला भय
ठरून चकळें आहे. तथापि, ' श्रास तों आस ' सांगितळें असल्यानं स्त्रियांचे गभाचीही तपा-
म्हणन म्हण आह. त्याप्रमाणे सरक्षणाचा , सणा ठवात चला. म! तमचा मालक असल्या-
प्रयत्न केलाच पाहिज, तर माझे मत त देव- वर देवांचे देखील तम्हांहा भय नाहीं. कारितां
कौचे गर्भ छाटण्याचा यत्न सुरू ठेव. म्हणजे तुम्ही निश्चित चेन उडवा, व वाटेल तशी
कदाचित् अरिष्ट टळेठही, मी इतक दर तंगडया- दंगळ चाळं द्या. मला त्या नारदाच कांही खर
[ड करीत आळा याळा कवळ कारण म्हणजे वाटत नाहीं. ता बटा नसेल तेथे * खाजवन
तनत्ररीळ माझे पेमच होय. करितां सावध रहा; ' खरून काढील; त्याला चेनच पडत नाहीं
२ विष्णुपवे. ] हरिवंश. १८१
प्पप्णणणणणणणणणणणणणणणणणणण्णण्ण्ण्प्ण्पण्णण्ण्पापणण ण य
कोणी किती दाट गट्टीचे मित्र असतना; या इच्छिणाऱ्या ज्या स्त्रिया व जे वर्षेवर (नपंसक)
घेट्याला चहाड्या करून त्यांच्यांत वेर ! असतील त्यांनीं रात्रेदिवस डोळ्यांत तेळ घालन
पाडल्याशिवाय जेवणच गोड लागत नाहीं, जेथे मिळन स्रियांचा संचार आहे, अशा
असला हा कलहप्रिय ब्राह्मण आहे. मोठा स्थळीं वसदेवाचा रिघाव न होईल अशी खबर
हड, बारा मळख पालथे घाटन राज लोकांत दारा ठेवावी; ( कारण तो प्रसतिकालीं गर्भ
नसती कळ लावन तेट उभ करील. हा
स्वभावच याचा. तेव्हां त्याचे बोलणे विशेष
जबा धरण्यासारख कोणीं समजे नथ; व
निभय असावे.
याप्रमाणे अंतयोमीं संतापाने ढाळ हाऊन
जाऊन व बाह्यतः वरीलप्रमाणे तोंडाची वटवट
करीत करीत तो कंस आपले मंदिरांत गेठा.
अन्यत्न नेईेळ, ) मात्र त्याला कारण काय
त सांगे नये. येथपयतच्या ह्या गोष्टी मानवी
यत्नाच्या आहेत, कारितां त्या साधण्यासाठी
'मनप्यांनींच तत्परता ठेवावी, आतां देवा्धीन
जो भाग असेल त्याची वाट काय म्हणन कोणी
शका वेईेलळ, तर त्याचाही उलगडा सांगतो
ऐका, देव म्हणजे बहधा मनप्याचे आटोक्या-
बाहेरचे असा सामान्यांचा समज आहे. परंत;
अम्मादिकांच्याजवळ दव हाणून पाडण्याच्याही
संजळ यक्त्या आहेत. सविहित अशा मंत्र-
समचयानॅ, तसंच निवडक आओषधींनीं व इतर
परिस्थित्यनकल यत्नांनीं देव देखील वळवितां
अध्याय दसरा,
० ती
केसाचा सकत व आयला वरदान,
वशपायन सांगतात:-्याप्रमाण त्या कमान
खवळून जाऊन आपळे मजीतळे ने सनिव हाते यते.
त्यांस आज्ञा केढी कीं, टेवकील गभ छटून वशपायन सांगतात:---याप्रमाणे नारदा-
टाकण्याचे कामीं कंत्रर बांधन तयार असा. पासून भावी उपायाची गोष्ट ऐकल्यामुळे मनांत
भिऊन जाऊन तो दीघेप्रयत्नी कंस देवकीचे
कारण, माञ समज असा आहे कौ, गभ टन काढण्याचे कामी खलबते करूं लागला
जाठव्या गभोपर्यत न थांबता या अनथाचे मळ इकड अखिल शाक्तिमान् परमात्मा विप्ण
पहिल्या ग्भापासमनच छाटन राहिळे पाहिज. हे ध्यानस्थ असतां कंस हा देवकींचे गभेछेद्
यासाठी आजपासन टेवकीच्या घरांत चोर- करण्याचे कामी असे घोर उपाय योजन
गस्तीनं आटोकाट पहारा ठेवा. मात्र तो अशा राहिला आहे असं त्यांचे ध्यानीं येतांच, त्यांनीं
खबीने की, तिला तर संशय येऊं नये. तिने आपल्याशीं विचार केला कीं, * ठीक आहे,
नेभय स्वानेदांत हिंडावे फिरावे: मात्र तिचे हा भोजवंशोत्पत्न कंस देवर्कांचे पहिळे सात
गभारपणीं तिला इकडे तिकड हाळं देऊं नका, गभ ठार करणार: त झाळे म्हणने आठव्या
आतां गभारपणा घ्यानांत येण्यासाठी अर्स वेळीं मात्र आपण स्वतः देवकोंचे गर्भात जाऊन
करावे की, मजकडन ज्या . श्रिया हेर ' राहावयाचे. ' या प्रकारचे विचारांत असतां
असतील त्यांनी तिची बिटाळशीची पाळी असतांच परमात्म्याचे मन पाताळटोकाकडे
चकढी की दिवसगणनेस आरंभ करावा. पुढे गे. तेथे हस, सविक्रम, क्रोध, दमन, रिपु
त्या हिशाबान "दहावा महिना उजाडला कीं, मर्देन व क्रोघहंता या नांवांनीं प्रख्यात असे
काय करणें ते आपण करूं. तसेच माझे हित पड्गभसंज्ञक सहा बंधु पाण्यांत दडून रा
तिचे सातही गभ उदरांत संभत होतांच टार
१८२ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ४'
लळा अकळ डात
होते. हे बंध कालनेमीचे पञ असन मोठे तुमच्यावरील माझ सवे प्रेम उडाले आहे
धिप्पाड, तेजस्वी, देवतुल्य व युद्धांत तर मी तुम्हांला आजपासून टाकिले आहेत,
प्रतिदेवच असे होते. यांनीं पवी आपला आजा समजा. शिवाय ज्या तुमचे पित्याने तम्हां,
हिरण्यकशिपु याला न मानितां सव लोकांचा पडभा म्हणून मोठे प्रतिष्ठित नांव दिले
पितामह जो ब्रह्मदेव याची उपासना केली. तमचे देव्हारे केळे तोच आतां तम्ही गरम
डोईवर जटांचीं वेटोळीं पंडन त्यांनीं खडतर असतांना तम्हा सवाचा वघ करील. गभाो
तपस्या कली; त्या योगान ब्रह्मदेव प्रसन्न हाऊन सुमव कोठन म्हणाळ तर ऐका. देवकीचे पो
त्या षड्डभांना वर दण्यास [सळू झाला ओळींन सहा गभ राहावे असा देवसंकत आ
ब्रह्मदेव त्यांना म्हणाला:-हे दानवश्रेष्ठहो, व तुम्हीही देत्य सहाच आहां, म्हणून तुम्ही
तुमचे तपस्थेने मी फार संतुष्ट झाला आहे. | देवकीच्या गभीत जाळ व तेर्थे असतां क॑
आतां तुमच्या कोणाच्या ज्या इच्छा तुम्हां सर्वाना ठार करील
असतील त्या मळा सांगा, आणि मी त्या पूणे दझेद्योयायन म्हणतातः---हिरण्यकशिप
करीन, त्या साहीजणांची इच्छा एकच अस- , असता शाप दिल्यावर ते सहाही बंधु पाताळ
ल्याने ते सवेच अह्मदेवास म्हणाले कीं, * हे जाऊन पाण्याचे पोटीं लपून बसठे होते. त्या
भगवनू, आपण जर खराखर प्रभन्न आहा तर स्थळी श्रीविप्ण गे, पाहातात ता ते साहीज
आव्हा सवाना एकच पण ता. मात्र पाण्यांत दडून असून, काळय़ोंपेन विव
रोळका वर पाहिजे आहे, तेवढा दयावा. इतकाच | होऊन भोरत पडळ आहेत. तेव्हां त्या सत
का; आह ज्यापता आऱ्हात ३९ त आहा, [पराक्रमी विष्णूंनी म्वप्तरूपाने त्यांचे देह
त्या अर्था देव, उरग, यक्ष, गंधवेपाते, सिद्ध, शिरून त्यांचे जीवात्मे काढन घेते, व
कॅ ण
चारण किंवा मनुण्य यापका काणाच हातून आपल्या योगमायेचे हवालीं करून तिला सांगि
धृ ४
आमचा वध होऊं नये. त्याचप्रमाणे मोठमोठे तठे को, हे पडधे नामक जे टानवभ्रेष्ठ त्यां
तं
तपोधनक्रापे हे जरी हात उचलन मारणारे
नाहींत तरी त्यांचे शाप हे अस्त्राहन 'बातक
असतात, व ते त्यांचाच व्पाव चाटावितात. तर
अशांच्या शापापासूनही आम्हांस बाबा होऊं _“_“ “0 ्
पक ण. ली | उपजलेरे उपजळे कीं, कंस यांना . ट्
दाखविळ (कारण, यांना शापच तसा आहे). ब
हे एकून त्रहादन पसन कतकरणान याच योगाने देवकीचेही वांझपण फिटेळ व कंसानेर
म्हणाले कीं, तम्ही आतां ज जं कांही मागितले
य ठे की तुर्म् ह , श्रम फुकट जातील. ( कारण, यांना मृत्युळार
प 1 यय
ग् असो; येथवर' गोष्टी साधल्या म्हणजे मी मा
इकडे वरील प्रकार ऐकून हिरण्यकाशिपु कुद्ध सामथ्योला शोभेळ अशा प्रकारचा तुझ्या”
हाऊन पडभास म्हणाला क, मठा अन्रगधून | मत्युळोकीं प्रसाद करीन व तेणेकरून, हे मह
ज्या अथी ब्रह्मदेवापासन वर मिळविला त्या माये, तं सवे मत्युलळोकाची देवीच होऊन राह
अथी तम्हीं माज्ञे आतां शत्रच झाळां व म्हणन । शील, नंतर देवकीच्या सातव्या गर्भात माझे'
जीवात्मे आहेत. ते घेऊन तूं माझ्या आज्ञेस
देवकीचे ग्रहीं जा, आणि क्रमाक्रमानं २
साहीजणांस देवकीच्या गर्भात स्थापन कर.
विष्णुपर्वे, | हरिवंश, १८३१
तिरकी कन र्न <« “दर. ण टाप ७0 का पण काण पणशीकर २ ७. टण पया - > “८ ह जक प यी पकत --->>
जाचा सांम्यांश राहील, व हा पुढ माझा वडीऴ गमाची अदलाबदल करून मी यशोदेच्या
बध म्हणविला जाइल. यासंबंधीं तुळा अशी काम- गभात जाईन व तं देवकीच्या गभात जा
गेरी आहे कीं, तो गभावस्थत असतांच सातवे आणि आपली ही जी गभोची उलटापाल
पहिन्यांत देवकीचे गभोतून काढून रोहिणीचे होईल तिजसंबेथी कंसाला भळ पाडणे हे, हे
भात नेऊन स्थापन करावा. त दवकोचे निद्रेडेवी, तज्ञ काम. याप्रमाणे अदलाबदल
भांतन त्यांच सकषेण ( आढन [किवा काढन करून त टवकाोच्या गभातन बाहर येताच
अन्यत्र येण ) कल्यामळ याच जन्मानतर सक- कस तळा तगडा बरून ताडकन शिळवर
ण हच नावे ढाकात पडून हा माझा वडाळ आपटील; त्याबरोबर त॑ आकाशांत जाऊन
थु महट्हा जाइल, त यामा पुडाहा सद्रास-, आपल्या शास्वत पदास पोंचर्शील. स्वगात
पाणे शीतळ व मोहक होईल. या रीतीनं देव- जातांना तझ्या अंगाची कान्ति मजसारखीच
व गभात सातन्या माहन्यात म्हणज याग्य-' यामळ अभेळ, आणि तम्मा चेहेरा अलरामा-
हाळापूर्वीच गभ नाहींसा झाळा असतांना तो | सारखा अमेळ, त्रे हात माजले हातांसारखेच
हिणाच उदरात नऊन ठावला आह, या हातांत एक
न कळल्यामुळे देवकीचा हा सातवा गभ सोन्याच्या मटीचे
भयानंच पतन पावला अस वाटून आठव्या बड, एक मद्याने भरठेळे पात्र आगि एक
तळी म्हणजे भी देवकीच्या गर्भात जाऊन ग ग ला
ला अतत मोगा नारांवरावाविया आघ: घि कळ मतट, तुच्या गत.
5 घट अ अग
र यर तो र (यात कतवा 0 आग स मतने त अंगावर वळ
रिता ) कंत्ताचा नंद नामक जो. सिल्यारी रण. हळ त. वतस्थदी, वेटरकिरणा”
त्याची यशोदा नांवाची सव गाळणींत मखरण समाण ज्यापासून सकाश फाकता आहे असला
व सव ळोकप्रसिद्ध स्त्री आहे, तिच्या पोटीं. हार असून तुझ्या कानात दव्य कुडळ अस
न आमच्याच कळांतील ( भावंडांतीलळ ) नववा ताल. तञ मख तर चट्राच पातस्पाचध असल
गभ म्हणन जन्म घे. देव तुझे कल्याण करो व करापारा मनाहर असन त्यास ववाचत्र
तथ तझ्ञा जरम श्रावण वददयांतच नवमांला रत्नाचा मकट शा[भवत कराल तझे बाह
होटल व मां अष्टमीच्या रात्रीला ऐंनमध्या- मोठ्या सपाप्रमाण मट, मासलळ व भयकर
होस, म्हणजे अभिजित नामक रात्रीच्या असून दाहा दशा त्याच तेज फांकेल. शोभा-
ठव्या महूतोवर, सखान गभोबाहेर येईन. । यमान भयरापच्छांचा तमवर त्वन उभारला
याप्रमाणे आपण दोघेही गर्भाचे आठवे. जाऊन मयूरपिच्छांचींच तुझी तेजस्वी बाह
महिन्यांत एकेच वेळीं जन्मास येऊन कंसाचे भूपणें असतील, आणि तुजभावतीं धोर अशा
शासन करणे जरूर असल्यामळे आपण आपल्या | भूतगणांचा वेढा असून माझे आज्ञेप्रमाणे कोमार
१ झष्टमी मध्यरांतरीस अष्टमी सरून नवमी लागळी (१. "0 स्रगीस जाशील. तेथे
रीती. गेल्यावर सहस्रनेंत्र इंद्र मीं सांगितलेल्या
२ रालिदिवसाचे साठ घटकांपैकी दोन दोन घट- पद्धतीने तुळा दिव्याभिषेक करून तझे ठिकाणीं
काया एक अस जे, भाग मानिले आहेत ल्या प्रत्येकाला देवत्व उत्पन्न करील: आणि तो इंद्र तेव्हां-
मुहूते ? अशी सामान्य संज्ञा आहे, व या मुहूतापे
रात्रीच्या आठव्यास “* अभिजित ? म्हणतात पासन तळा आपटी बहीण समजन चालेल; व
१८४
श्रीमन्महांभारत.,
[ अध्याय '
२-० नया ७ अणण शाप नायी 0 0)! 7 णी 00 शीशफका पणी १00 एणण) पानाला, अडवा
तं कुशिकाचे गोत घेऊन काशिकी होशील; आया कात्यायनी देवी कोशिकी ब्रह्मचारिर्ण
आणि नंतर तला तो इंद्र गिरिश्रेष्ठ जो विंध्या-
चल त्यावर कायमचे मख्य स्थान देईल. मग
तेथन हजारा अन्यस्थानीं तझ्या प्रतिमा होऊन
सवे पश्वीला तं शाभिवंत कारेशील. हे महा-
भागे, तं मन मानेळ तं रूप घेऊन आणि
लोकांना वरदात्री होऊन त्रेलोक्यांत संचार
करिशीळ; आणि तुजपाशीं कोणीं कोणतीही
इच्छा मनांत धरून याचना केटी असतां ती
अवश्य सफळ होईल. त्या विंध्याचलावर
फिरणारे शुभ आणि निरुंभ असे दोन दानव
आहेत. त्यांना तूं माझं मनांत ध्यान केले
असतां त्यांच्या अनुयायांसह ठार मारिशील
मीचे &_ ह, ९
श्रावण वद्य नवमीचे दिवशीं ठोक तझी जत्रा
भागेनी बळदेवस्य रजनी कलहप्रिया ॥
भरवन तला टारूमांसाचे बळी देतील, व पदा-
हत्येसह तज्ञी पजा करितील, जे कोणी माझे
सामथ्ये ध्यानी आणन तला वंदन करितील
त्या मनप्यांना धनाचे किंवा पुत्राचे बाजनें
कांहीं कमी पडणार नाहीं. कोणी रानावनांत
फसले, किंवा समद्रांत बडे ळागळे,
चोरांनी वाटेत अडविळे तर अश्या मानवांचे
तंच रक्षण करिशीळ. आणि, हे कल्याणि. पुढे
सांगितलेल तझ म्तोत्र म्हणन जे काणी भाक्त-
पर्वक स्तवन करितीळ अशा भक्तांना मी कधीं
नाहींसा व्हावयाचा नाहीं व तेही मला नाहींमे
होणार नाहींत.
अध्याय तिसरा,
आयोस्तव,
वैशंपायन उवाचः
आययोम्तवं प्रवक्ष्यामि यथोक्तमापाभिःपुरा ।
नारायणीं नमस्यामि देवी तरिभवने श्वरीम् ॥ १॥
अथवा
जननी सिद्धसेनस्य उग्रचारी महाबला॥ ३
जया च विजया चेव पपस्तषटि: क्षमा दया
ज्येष्ठा यमस्य भांगेनी नीलकोशेयवासिनी | ४
बहुरूपा विरूपा च अनेकविधिचारिणी ॥
विरूपाक्षी विशालाक्षी भक्तानां पारेरलिणी ॥ ५
पर्वेताग्रेष घोरेपु नढीपु च ग्हाम च ॥
वासस्तव महादेवि वनेपपवनेपु च ॥ ६ ॥
शाबरेअबरसश्धव पलिस्दश्व सपमिता ।॥
मयरपिच्छल्वनिनी लोकान क्रर्मासे सवश: ||
कक्टरश्च्छा गलमपास्सहव्यात्रम्समाकला ||
घण्टाननादबहला वन्यवासन्याभश्रवता |८||
त्रिशळा पडशधरा सयेचन्द्रपताकिनी ॥
नवमा छप्णपक्षस्य शाळस्यकादशा तथा ||
आर्कीस: सवेभतानां नि्ठाच परमागति: | १ ०
नन्दगोपसता नेत देवानां विजयावहा ।
चारवासास्पवामाश्र रादरा सध्याचरी निशा ||?
प्रकाणेकेशी मत्यश्रा सरामांमनर्लिप्रिया ।
लक्ष्मीरटक्ष्मीरूपण दानवानां वथाय च ॥१२|
सावित्री चापि देवानां माता मन्त्रगणम्य च |
कन्यानां त्रह्मचयेत्ल माभाग्यं प्रमटास च । १२३
अन्तवदी च यज्ञानामत्विजां चव दासेणा ॥
कषुकाणां च सीतेति मतानां धरणीतिच ॥ १५
सिद्धि: सांयात्रिकाणां तु वेला त्वं सागरस्थ च |
यक्षाणां प्रथमा यक्षी नागानां सरसेति च ॥१५॥
त्रह्मवादिन्यथो दीला शोभा च परमा तथा |
ज्यातिपां त्व प्रमा देवि नक्षत्राणां च रोहिणी॥ १६
राजद्वारपु तीथपु नदीनां सक्मेषुच ॥
'पूणा च पाणमा चद्रे छततिवासा डतिस्मता ॥ १५
' सरस्वती च वाल्मीके स्मातिट्रॅपायने तथा ।॥
न्ररपीणां धर्मबद्धिस्त देवानां मानसी तथा ॥
मरा देवी त भतेपु म्तयसे त्व स्वकमेभि: ॥ १ ८|
त्व हि सिद्चेधेतिः कीर्ति: श्रीरविद्यासन्नातिर्मति। ' इन्टस्य चारुददष्टिस्त्वं सहखनयनेति च ॥
संध्यारात्रि: प्रमा निद्रा काढरार्तास्तथेव च ॥ २॥ ! तापसानां च देवी त्वमरणी चामिहोत्रिणां ॥ १९॥
२ विष्णुपवे. ] हरिवंश. १८५
क्षधा च सवेभतानां तातिस्त्व देवतेप च ॥ इति श्रीखिलप हरिवंशे विष्णपवाणे स्वम-
स्वाहा तृत्तिधेतिर्मधा वसूनां त्व वसूमती ॥ २० ॥ गभेविधाने आयोस्तुृतिनाम ततीयोध्याय: ॥
आशा त्व मानषाणां च पुष्टिश्च कृतकमणाम ॥ अ
देशाश्व विदिशश्वेव तथा ह्य्रिशिखा प्रभा ॥२१॥ १ वैशंपायन सांगतात:--हे राजा, त्रिभुव-
शकूनी पृतनां तले च रेवती च सुदारुणा ॥ नांची स्वामिनी जी देवी नारायणी तिला
निठ्रापे सवेभताना मोहिनी क्षत्रिया तथा ॥२२॥) "मस्कार करून मी पवकाढी क्रषींनीं तिचा
विद्यानां ब्रह्मविद्या त्वमाडु रोथ वपट् तथा ॥ "तत कळा आहे तसाच ठुढा आढून
नारीणां पावेतीं च त्वां पौराणीमृपयो विट्:|२२॥ (पता गा
अरुन्धती च साध्वीनां प्रजापतिवचो यथा | व १ 00000. ) हि 1
यथाथनामभिदिव्येरिन्द्राणी चेति विश्रुता॥ २४॥ ऊण सवन, 1000000040
व १0060 क नम्रता, मति असन तंच सन्ध्या, रात्रि,
वंयात्यापमिदे सत नगत्तयावरनळमगम ॥. "घना. तिठा काठया हि अहित. २ टत
2000110066 आन आयो; तंच कात्यायनी, तंच काशिकी, तंच
[तीरप॒ चारेप कान्तारंप भयेपच ॥२९५॥ | ब्रह्मचर्यपालनकती, तेच कार्तिकस्वामीची
प्रवासे राजबन्थे च श्रूणां च प्रमटेने । माता, तंच उग्र कर्भ करणारी असन महाबलाढ्य
प्राणात्ययेपु सर्वेपु त्वे हि रक्षा न संशय: | २६ ॥ आहेस. ४ तंच जया, विजया, पुष्टि, तष्टि,
त्वाय म हृदय दाव त्वाय चवत्त मनस्त्वाय || क्षमा; दया, नील वस्त्र धारण करणारी यमाची
रक्ष मा सवेपापभ्य: प्रसाद कतुमहास | २७ |॥। वडीळ बहीणही तंच. ५ बहरूपा, विरूपा;
इम यस्सुस्तव दिब्यामांत व्यासप्रकाल्पतम् ॥ ।विरूपाक्षी, विशालाक्षी व नानाप्रकारचे विधी
य: पठेत्प्रातरुत्थाय शांचिः प्रयतमानसः ।।॥२८॥। आचरून भक्तांचे परिरक्षण करणारी तंच
त्राभमास: काह्ृत च फड व सम्रयच्छास | न महादेवि घार पवेतशिखर नद्या, गहा,
पड्भिमासेवोरेष्ठं तु वरमेकं प्रयच्छसि ॥२९॥ वर्ने व उपवने यांत तज्ञी वस्ती असते. ७
आचेता त त्रिभिमासादन्यं चक्ष: प्रयरच्छास ।॥। | शबर, बबंर व पुलिंद हे लोक तझी पजा करि-
संवत्सरण सिक्धि तु यथाकामं प्रयच्छासे | १० || | तात आणि मयरपिच्छांचा वज लाविलेल्या
सत्य ब्रह्म च दिव्ये च द्रपायनवचा यथा ॥ ।रथांत बसून तं सवेत्र फिरतेस. ८ तं विन्ध्य
नृणां बन्थ वघं घोर पुत्रनाशं धनक्षयम ॥ २१ ॥ | पवेतावर रहात असन तेथें तजभावती कांब
व्याधिमृत्यभंय चेव पञिता शमयिप्यासे ॥ बकरे; मेढे, सिंह, व्याघ्र इत्यादिकांची गर्दी
भागिष्यासे महाभागे वरदा कामर्रापिणी | असन अक्षयी अनेक घ्रेटांचा नाद चाल
मोहायेत्वा च तं कंसमेका त्वे मोक्ष्यसे जगत् |॥ २२ असतो अशी तजबद्दळ ख्याति आहे. ९ तुझे
अहमप्यात्मनो वृत्ति विधास्थे गोपु गोपवत् ।॥। हाती त्रिशूल व पाट्रिशा असून सूये आणि चन्द्र
स्ववृद्धयर्थेमहं चैव करिष्ये कंसगापताम् । २१॥ हे तुझे पताकेवर आहेत; तू कृष्णपक्षांतील
एवं तां स समादिश्य गतोन्तद्धोनमीश्वरः || नवमी व ]ाक्कुप्षांतील एकादशीहि होस. १०
सा चापि तं नमस्कृत्य तथास्त्विति च निश्चिता ३४ तं बलरामाची बहीण असन जनांचे रंजन
यश्चतत्पठते “स्तोत्र उणयाद्वाप्यमीक्ष्झाा: ॥ करणारी आहेस; त कल्हप्रिय असन सवेभतांना
सवो्थर्सिद्धि लभते नरो नास्त्यत्र संशय: ॥ मरण व माक्ते देणारी आहेस. ११ नेद गव-
हरिवंश ८-२४.
४4: श्रीमन्महामारत. [ अध्याय १.
ळ्याची मलगी असन देवांना विजय देणारी 'धृति व मेधाहि तंच व अष्टवसंची वसमतीहि
आहेस; तं संदर वस्र नेसणारी, रूपाने मोठी ' तंच, २१ उद्योर्गी जनांची आशा तंच व
भयंकर, सन्घ्याकाठीं संचार करणारी व रात्री- कृतोययोगांची पुष्टिहि तंच; दिशा, विदिशा,
रूपिणी आहेस. १२ तझे केश पिंजारलेळे अम्निशिखा व प्रभाही तंच. २२ शाकाने,
असन मद्यमांसाच्या बलीची तला फार आवड पतना व दारुण अशी रेवती तेच आहेस. सवे
आहे; तं एरवी रूपानें अति मोहक असतां भतांना झांपड घालणारी अशी शार निद्राहि
असरांच्या वघाथे मोठं विक्राल रूप धारण करि- तंच, २३ विद्यांमधील जी ब्रह्मविद्या ती तंच
तेस, आणि त्यांस प्रत्यक्ष मत्यरूपिणी ओंकार तंच; वषट तंच; स्त्रियांपेकी फार पुरातन
होतेस. १३१ तं देवांची गायत्री, मन्त्रगणांची अशी जी पावेती ती तंच असे क्षि समजतात
३, कुमारी जनांचे ब्रह्मचर्य व तरुणीचे २७ प्रजापतीचे हणण्याप्रमाणे साध्यीमधील
सोभाम्याहे तंच आहेस. १४ यज्ञांतील वेढे, अरुंधती तेच. अनेक इतर दिव्य नामांनी
क्रत्विजांची दक्षिणा, कृषिजनांची सीता ( नांग- (वेश्रत असणारी इन्द्राणीही तंच. २९-२६
राचा फाळ) व भतमात्रांची धारण करणारी यावत स्थावरजंगमात्मक जगतही तेच; सवे
तंच आहेस. १५ गलबतांतन व्यापार करणा- यद्धांत, सवे असिप्रळयांत, नदीकांठीं, चोरांशी
ऱ्यांना यशदात्री तंच असन समद्राची तीर- गांठ पडली असतां, अरण्यांत, कोणत्याही
मयोदाहि तूंच आहेस; यक्षांमधील कुबेराची भयप्रसंगीं, प्रवासांत, राजबंधांत, शत्रमर्दैन-
आहे तूंच व नागांमधीळ नागमाता जी प्रसंगी, व कोणत्याही प्राणसकंटीं तूंच आमची
सुरसा ती तंच. १६ ब्रह्मवादिनी तेच; यज्ञ- रक्षणकर्ता यांत शका नाहीं. २७ हे देवि
दीक्षा तृंच; व उत्तम शाभा तूंच; हे देवे, माझ हृदय सतथा तझे ठिकाणीं आहे. तसेच
ज्याताच तज तूच; नक्षत्रामधाल राहणा तच, माझे भन व चित्तहा तझेच ठिंकार्णा, याकारंता
१७ राजद्वारांस, तीथाोस व नद्यांच्या संगपांस मजवर कृपा करून सवे पापांपासून माझ
प्णे शोभा आणणारी तेच; चन्दराचे ठिकाणची रक्षण कर
पूर्णिमा तृंच व तुलाच कृत्तिवासा ह्मणजे गज- २८-२९ हा श्रीविप्णूंनीं स्वमखाने केठेठा
चर्म पांघरणारी असे झटले आहे. १८ वाल्मीक- व व्यासमनींनीं पद्यरूपाने लिहिळेला दिग्यस्तव
मनाचा कान्यवाणा तच; न्यासमनाच| स्मरण- जा कोणी नित्य प्रात:काळी उठन शाचिभंत
शक्ति तंच; क्रषींची धमबाद्ध तूच; दवाचा होऊन निमेल अत:करणान पठण करील
सत्यसंकल्पात्मक मानसिक शक्तिहि तृंच; व त्याला हे देवि, तीन महिन्यांत त॑ इच्छित
आपल्या कृतीने स्तुतीस पात्र होणारी अशी फल देतेस व सहा महिन्यांनी तर फारच
प्राणेमात्रांना सराहे तंच. १९ इन्द्राची सहख- उची असा वर देतेस. २० शिवाय तीन
नयनयुक्त मोहक दृष्टि तूंच; तपस्व्याचे आराध्य महिनेपर्यंत जर कोणी तुझे अचेन करील तर
देवत आणि अमनिहोञ्यांची अरणीहि तृंच; २० त त्याला दिव्य चक्ष देशील आगि संवत्सर
-.-. --*- "नापास याशा” पणास “टक क ट्या णी
सवभतांची घाव सवे दवताचा स्वाहा, तप १ या बालकांना पीडा दणाऱ्या कोणी देवता
भे आहेत,
१ अठरा पुराणें व उपप्राणें असले विशाल अ्रंथ २ संकल्प व विकल्प करणें दा मनाचा. धर्म व कोण-
लिहेणाराची स्मरणशाक्ते खरोखरच अमानुध किवा | त्याही वस्तूचे सतत वितन किवा ध्यांस करणें ह!
देवाच असली पाहिजे, | चित्ताचा धम.
२ विष्णुपवे. ]
हरिवंश.
१८७
पर्यत अचेन करणाराची तर कोणतीहि मन:
कामना तं पुरवितेस. ३१-२२ कृष्णद्वेपाय-
नांचे म्हणण्याप्रमाणे तंच ब्रह्म किंवा दिव्य
असे सत्य आहेस. आणि पजन केलं असतां
मनप्यांना बंधन, वध, घोर पुत्रनाश, धनक्षय;
व्याधिभय, व म्रृल्यमय हीं बाभं देत नाहींस
हे कामरूपिणि, हे महाभागे, तं जगताला
वरदातञ्री होशील, आणि त्या कंसाला भल
पाडून तं एकटीच सवे जगताचा उपभोग
प्रेशीळ, ९१ ( विष्ण म्हणतात, ) मीही
गायींत राहून गवळ्यांची वृत्ति धरीन इतकेच
नव्हे तर माझें कल्याण व्हावे म्हणन मी
कंसाचाच गराखी होईन
३१४ याप्रमाणे त्या आर्येळा सांगन तो
परमात्मा अतधान पावला व तीहा त्याला नम-
स्कार करून “' बरे, आपण म्हणतां तसेच
असो” असं त्याळा निश्चयान बोळटी, २९ जो
कोणी हे स्तोत्र पठण करील किंवा वारंवार
श्रवण करील त्या पुरुषाला निखालस सर्वाथे
सिद्धि प्राप्त होईल.
अध्याय चवथा,
७ 0५ 000
श्रीकृष्णजन्मवणेन,
वेशंपायन सांगतात;---याप्रमाणे योगनिद्रा
आणि परमात्मा श्रीविष्ण यांनीं ढेवकीचे ठि-
णीं गभयोजना कसकशी करणें याबद्दल संकेत
केल्यावर लोकरच देवतेतल्य सन्दर जी देवकी
ती त्या संकेतानरूप एकामागन एक असे सात
गभ धारण कारिती झाली. त्यांपेकी पहिठे सहा
गभ तिचे उदरांतन बाहेर येतांच कंसाने शिला-
तढावर आपटले. पुढे तिळा सातवा गभ
राहिला त्या वेळीं त्या योगमायेने तो गभ
देवकीचे उदशंतन काढन रोहिणीचे उदरांत
कडे रोहिणीला त्या वेळीं एकाएकी
गाढ निद्रा येऊन ती धरणीवर पडली असतां
तिळा असं स्वप्न पडलं की, आपणास विटाळ
आला असन आपल्या पोटांतन गभ धरणीवर
पडला, व त्याचे ठिकाणीं आपले गमाशयांत
दुसरा गभ स्थापित झाला. जागी झाल्यावर
पर्वी स्वप्नांत तिने आपळे उदरांतन जो गभ
खालीं पडला म्हणन पाहिले होतं तो गभ
जागृतींत तिळा धरणीवर कोठें दिसेना व या-
मळ ती कांहीं वेळ फार खिन्न झाली. त्या
वेळीं तिळा खिन्न पाहून त्या रात्रीच्या काळो-
खांतच योगनिद्रा तिला म्हणाली कीं, हे
रोहिणि, तं सित्न होऊं नको, तं या बद्धि
मान् वसदेवाची रोहिणी म्हणज वेशवृद्धिकत्री
असन चन्द्राची ज्याप्रमाण रोहिणी (तारा)
त्याप्रमाणे आवडती आहेस. आणगितं जो
गभपाताचा प्रकार पाहिलास त्याचे खरं
स्वरूप उलट आहे, त॑ असं की; हा गभ मी
देवकीचे उदरांतन आकपेण करून तझे उदरांत
आणन स्थापिला, याकरितां आतां तढा
लोकरच पुत्नरत्त होईल. व अन्य गभोतन
क्षण करून हा तुझे ठिकाणीं शिरल्यामळें
याला संकषण असे नांव पडेल. आपणास
पुत्रगमांचा संभव झाला ह ध्यानी येतांच
रोहिणीला पोटांत फार आनंद झाला व लञञनं
किंचित् खाढीं मान घाळन ती आनंदान
रोहिणीचे तारकेसारखी चमकत आपल्या
मर्दिरांत शिरली.
इकडे देवकीचे पोट जिरळें की गर्भपात
झाला इत्यादि चोकशी कंस्राचे लोक करीत
असतां ज्याच्या कारणानं कंप्ताने देवकीच
सात गभ आपटन टाकिठे तो ( आठवा ) गभे
देवकींचे उदरांत पुनरापे संभत झाला, आणि
या वेळीं तर कंसाचे मसळतगार त्या गभोच्या
१ बहुधा गभपात हाण्याचे पूवा शियांना अकाली
विटाळ वाहूं लागतो
१ट्ट
श्रीमनमहांमारत.
[ अध्याय ४.
अतिशयच जपणीस लागले; आणि परमात्मा उपजतांच जगताकडे दृष्टि फॅकिली, तिजबरो-
हरिहि या गभीत आपखुषीने येऊन राहिला
होता. ज्या दिवशीं देवकीला हा आठवा गर्भ
राहिला त्याच दिवशीं तिकडे नन्दपत्नी जी
यशोदा तिलाही गभ राहिला; मात्र हा गभ
विष्णूच्या शरीरापासून उत्पन्न झाेली व त्याचे
आज्ञेबरोबर चालणारी अशी जी योगनिद्रा
तिचा होता. देवकी व यशोदा याप्रमाणे गभ-
वती होऊन त्यां गभोच्या पणेतेचा काल
म्हणजे नऊ महिने होण्याचे अगोदरच, आठवे
महिन्यांत सारख्याच प्रसृत झाल्या. वृष्णिऊल-
धुरंधर श्रीकृप्ण ज्या रावी जन्मला त्याच रात्रीं
यशोदेनही आपल्या कन्यागभास जन्म दिला
यशोदा आणि देवकी ज्या सारख्याच वेळ
गभारपणांत होत्या त्यांपेकी पहिली नन्दगोपाची
भाया व दसरी वसदेवाची, यांपेकी देवकी
बरोबर मध्यरात्री (अष्टमीच्या ) अभिनित
मुहूतावर ( कुप्णरूपान ) विष्ण्स प्रसवती
झाली आणि यशोदा त्या कृष्णाळा वसदेवाचे
घरून काढून नन्दाचे घरीं आणन पांचवितां
क्षणींच म्हणजे पहांटेची अधेप्रहर रात्र शिक
आहे तोंच वर सांगितठेल्या कन्येला प्रस
वती झाली
कृप्णजन्म होतांच समद्र हेळकावं लागले
शेषादि धरणीधर मान डोलवं लागले, थेड पड-
ळेळे अस्नि धडकले, मेगल वारे वाहे लागले,
घळ शांत झाडी, आकाशांतील ज्योती फारच
'चमकूं लागल्या. या प्रमाणे तो अव्यक्त,शाश्वत,
सूक्ष्म, व जगाचे दु:ख हरणकतो प्रभनारायण
जन्मास येतांच स्वगात देवांच्या दंडभी न
वाजवितांच शब्द करूं लागल्या. इन्द्र आका-
शांतून पुष्पवृष्टि करूं ठांगला, महर्षि हे गंधने
अप्सरांसह मंगलळवाणीनं त्या मघसदनाचे स्तोत्र
गात राहिले. सारांश; तो हृषीकेश जन्मास
येतांच निखिळ जगताला आनंद झाला. व त्याने
बर सवे जगताला मोह पडला. असा तो प्रभ
ज्या नक्षत्रावर जन्मला त्या नक्षत्राचे नांव
अभिजित, त्या रात्रीचे नांव जयंती, वत्या
महूतोचें नांव विजय. ( याप्रमाणे स्वेच वि
जयकारक होते. ) जन्मतांच देवगणासह ६
द्रही त्याची स्तुति करूं लागला. इकडे वसुदेव
त्या रात्री आपले पोटीं श्रीवत्सादि दिव्य लक्ष-
णांनीं यक्त असा भगवान् अधोक्षञ आलेला
पाहून म्हणाला, “ हे प्रभो, आपळे दिव्यरूप
आंवरून घ्या. मी असे सांगता याचा हेत, हे
देवा, या कंसाचे मला भय वाटत. कारण, हे
कमलठाक्षा, या कंसाने माझे ( सात ) पुत्र
म्हणजे तुझेच सवे वडील भाऊ मारिले आहेत
वेदीपायन सांगतात:--वसदेवाचे त॑ वचन
ऐकन अच्यतानं त॑ आपलें चतभेजात्मक रूप
लपविळे व पिता या नात्यान वमदेवाला विनंती
केली कीं, “ मला आपण ( आतांचे आतां गुत-
पण ) नन्दञनामक गवळ्याचे घरीं नेऊन पांचवा. '
ते त्याचे शब्द ऐकतांच तो पोरवेडा वसदेव
त्या माला बंदोबस्ताने गरफाटन घेऊन क्ष
णाचा विलंब न करितां रातोरात यशोदेच्या घरां
घेऊन गेला. व यशोदेला नकळत त्या मलाला
तेथें ठेवन तिची नकतीच झालेली पोरगी बरो-
वर घेऊन परतला आणि तिला देवकीच्या
बिछान्यावर ठेवन देता झाला. याप्रमाणे त्या
गभोची आदलाबदल केल्यावर एका अर्था आ-
पण कृतार्थ झाला असं वाटन तो त्या संतिका
गृहांतन बाहेर आला. आगि नंतर मनांत भय-
विव्हढ होऊन त्याने उपम्रसेनपुत्र जो कंप
त्याला सांगितले की, आपणांस ( वसुदेवास )
अति संदर कन्या झाली. ती वाता कानीं येतांच
कंसाला धीर निघेना. तत्काळ बरोबर चलाख
रक्षक घेऊन तो बलाढ्य कंस पसुदेवाचे दा-
राशीं येऊन ठेपला. आगि दारी येतांच “ काय
४. 7 ,, हय,"
|. कु. १० गह,
शं व र १
ग.
भ्र
| ९ च २
वृ त्या मळाळा बैदोबस्ताने गरकाटन घेऊन रातोरात यशीदच्या घ्
4२ _
२ विष्णुपवे, ]
! हरिवंश
श्रे!
१८९
झाळे £ काय झाल: ते बरे बोलानं आतांचे
आतां मजपाशी घेऊन या ” असे म्हणून
धमकी देतांच बोलं लागला. ते शब्द कानी
येतांच देवकीच्या गहांतील सवे स्रिया हाहा:-
कार करूं लागल्या, व स्वतः देवकी दीन
होऊन बाष्पगद्रूदवाणीने कंसाला विनवन म्हणं
गली “' बाबारे ही घे, या खेपेला पोरगीच
झाली. तं शक्तिमान पडलास तेव्हां मला एका-
सारखे एक संदर सात पत्र झाले होते, ते
सवेही तूं मारिळेस. या वेळी मळा मुळींच पो-
रगी झाली व तीही मेल्यासारखीच आहे
तथापि, तला वाटत असेळ तर ही आपली
पाहून घे.) याप्रमार्णे देवका बोलतांच त्या मूख
कंसाळा तसली पोरगी पाहूनही आनंद झाला
आणि मग गभोशयांत केश पावल्याने निश्चेष्ट
होऊन केवळ प्रथ्वीप्रमाणे जड झाढेली व
गर्भादकान जिचे केश ओले झाले आहेत अशी
ती कन्या देवकीने त्याचे पुढ॑भडेवर ठेविली
असतां तिला घेऊन गर्गग फिरवन व
तिचे हालहाल करून त्याने अखेरीस शिळेवर
ताडकन् आपटन फॅकन दिली. याप्रमाणे अव-
हना करून त्यांन आपलेकडन जरी तिला
दगडावर आपटन दिली तरी तिचा चराडा न
होतां ती तशीच आकाशांत उडन गेली
जातांना तिने गभातन बाहेर आलेळमत्ये शरीर
येथेंच टाकन दिले. आणि दसर दिव्य स्वरूप
घेतलं. या रूपांत तिने डोकीवर केश मोकळे
सोडिले होते, दिव्य पुष्पांच्या माळा घातल्या
होत्या व उट्या लाविल्या होत्या, कंठस्थित
रत्नहारांनी तिचे सवे अंगाला शोभा आली
होती, मस्तकीं मुकूट झळकत होता; तिच्या
नेसं नीलवसत्र व अंगावर पीतवस्त्र होत, तिचे
स्तन गजगंडाप्रमाणे पीनोन्नत असन तिचे
नितंब रथचक्ताप्रमाणे विस्तीणे होते. तिचे मख
वळ चेंद्राप्रमार्ण आल्हादक असून तिढा चार
भजा होत्या, तिचा वणे विद्यछतप्रमाणे झळाळत
असन तिचे नेत्र बालसयोप्रमार्ण तेजस्वी होते
तिचा स्वर मेघाप्रमाणे गर्भार व मांसळ असन
ती मेघयक्त संध्येप्रमाण शोभत होती. ती
सदा कम्याच म्हणजे ब्रह्मचारिणी असन देवही
तिची स्ताते करीत असत. त्या अधारे रात्री
तिंचे भावती पिशाचगण जमन त्यांबरोबर ती
नाचत हंसत हाती व स्भावर मधून मधून
घेरे घेत असल्यानं फारच खलत होती. अशा
थाटांत ती भयंकर कन्या आकाशांत जाऊन
व तेथें अति उंची मद्य पिऊन खदखदां
मोठ्याने हंस ठढागली. आणि रागाने ढाल
होऊन कंसाला दडपन बोलं लागली कीं, “ हे
कंसा, तं एकाएकीं मला तंगडी धरून भिर-
कावन शिळेवर आपटन ( आपलेकडून ) मला
ठार केढीस परंत, ही करणी तं केवळ आत्म-
घाताची केलीस. ( कारण, माझी तर कांही
हानी झाली नाही पण ) आतां ज्या वेळी शत्र
तला फरफर ओढन रणांगणीं ठार करण्याच्या
बेतांत येईल त्या वेळीं मी तझा देह हातांनी
( नखांनी ) विदारून त्यांतील ऊन्ह उमन्ह
रक्त पिडन.!
याप्रमाण भयंकर शब्द बोलन ती देवी
आपल्या भतगणांसह त्या देवभवनांत म्हणजे
आकाशांत यथेच्छ मागीने सेचारू लागठी
वृष्णिकलाने पज्य अशी ती कन्या स्वगीतच
वाढत चालली. देवाचे आज्ञेवरून तिचे देव-
लोकीं पुत्रवत् पालन चाल होतं. ही देवी
प्रजापतीचे अंशापासन पवी योगबलाने निमाण
झाली अस्तन ती केशवाच्या रक्षणार्थ पुनरपि
भलोकीं अवतीणे झाली होती; व पुनः स्वगीत
जाऊन देवांप्रमाणे दिव्य शरीर धारण करून
ती कृष्णाचे संरक्षण करीत होतो व यामळे
यादवरूपार्ने अवतीणे झालेले सवे देव तिची
पूजा करीत असत.
१९० श्रीमन्महामारत. [ अध्याय ४.
ती स्वगत उठून जातांच कंसाला वाटळें | तर्थापे, ( मी शरण आहे हे पाहून ) मज-
कीं, आतां आपला मृत्य खास आला ( आगि । वरील रोष सोड
आपण केलेले सवे यत्न विफल झाळे. ) असे याप्रमाणे कंस बोलला असतां दे
पाहून आणि लाजून एकांतांत तो देवकीळा डोळ्यांत अश्र आणून दीनमुद्रेन वसुदेवाकड
बोलला. हे भर्गिनि, मी तुझे गर्भ मारून पहातच “' वत्सा ऊठ उठ ” असत माते
आपल्याकडून स्वतःचा मृत्य दर व्हावा म्हणन प्रमाणे कंसाला म्हणत, बोलली, “हे कंसा, तं
यत्न केळे. परंत, माझे सगळे यत्न विफळ कांही विशिष्ट इच्छेने माझे समक्ष माझे गभ
होऊन मला भलतेचकडन मत्य उपस्थित मारिलेस. पण हे वत्सा, या कृतीचे खर
झाला रण तं नसन कृतांतच आहे. शिवाय, ज्या-
केला, ( ही गोष्ट मी खास वाईट केली खरी ) अर्था तू आपल्या अपकृत्याबद्दळ आपली
पण मी हे निराशेच्या भरांत केळे; पण संतःची इतकी निभत्सना करून माझे पायावर
( खेदाची गोष्ट ही कौ ) मी आपलेकडन | मा्थेही ठेवितो आहेस, त्या अर्थी माझा
इतका भगीरथ प्रयत्न केला तरी माझ्या कतेब- टला गभनारा महा शातपण सहन ऱ्
ण् वळ ट॒नठ
गारीची कमान देवावर चढली नाहीं (देवाने (१. ततल हह किकळ ाट स
'जींबग ल म ज़
करायचे तें केळेंच ). असो; हे भगिनि, आतां जीव गभात प्रविष्ट झाळा को, मत्य त्याजपाशीं
उ य
मनस्ताप सोडन दे. ( व मजवरही रागावं रात नाहा, ह् हाः
नको. कारण ) खरें पाहातां काठ उफराया वाधेक्यांत तर त्यांचा जसा काय हक्कच
,एतावता कोणत्याही अवस्थेत मत्यु येणें हं
आहा आहेव पते क्त: काढावा करणा केवळ कालाचेंच चेष्टित आहे. त्यांत तझे
असन मी तेथे निमित्तमात्र झाला आहे.
वास्तविकपणे काल हाच मनष्यांचा शत्र आहे पारखा एजादा तिमिचोती पात सतत
'जो गभ जन्मासच आला नाहीं, तो वायु
तोच त्यांचा परिणाम कारेतो; व वस्तुमात्राला सारखा अदृर्यच असतो. ( म्हणन आपले
कालच नाहासा कारता; आण अशा कामात | चित्त तेथे गंतत नाहीं. ) बर, जन्मास आलेला
माझ्यासारखा एखादा ग(माना अपयशापुरता गभही ( विधीचे मनांत आल्यास ) जमन्मन
नामधारी मात्र असतो ह दाव, मनुष्याच्या, न जन्मल्यासारखा हातो ( मरता ) आणि
कमानुसार त्याला ३:ख हा अबश्य यतातच. वोधि नेटेल तिकडे जातो. असा खरा प्रकार
खेदाची गोष्ट हा का, मनप्य त्याशा आपला आहे याकारेता ह वत्सा, त स्वस्थ परत
कारणसंबंध लावितो. याकरितां त॑ आतां जा; व माझे पुत्रांचे नाशाबद्दळ मळा होणाऱ्या
पुत्रांची चिता सोड व त्यांसंबंधी दःख करून खेदाचा विटाळ तला होऊं देऊं नको. मृत्य
विलाप करण्याचें सोडून दे. बहुधा मनुप्यांचा प्रथम अकस्मात प्राण्याठा घेऊन जातो आणे
जन्म हा असाच; आणे कालाला स्थये हे मग मनष्ये त्याच्या मरणाला कोणी तरी हेतु
माहीतच नाहीं. हे दर्वाके, हा मी पुत्राप्रमाणे मागन शोधन काढीत असतात. खरं पहातां
तुझे चरणांवर मस्तक ठेवितो. मी जाणतो. मातेच्या गर्मकालीं होणारे शादरविधि, पूर्व
आहे कां, मी तुझा अपकार केला आहे, जन्मीचे कर्मे, कालधमे, स्तेयादि लोकिकी
२ विष्णुपवे. ]
हरिवंश.
१९९
अपकृत्ये, आडेबापांचे अनाचार, व जातीदोष;
इत्यादि
मत्य होत असतो
अनेक कारणसंघातान प्राण्याचा
ना पुष्कळ प्रकारच्या विश्नांपासन त्रास होतो
असा या संसारांतील नित्याचा अनभव आहे
माझा पुत्र वडील आहेव तझ्ता हा कनिष्ट
याप्रमाणे त॑देवकीचे वाक्य ऐकन कस आह. पण, दाघाच्या नावाताीळ यागक अथे
अंतर्यामी एकाअर्थीं क्रुद्ध होऊन जळूं लागला. [एकच आहे. तो ओळखून, विषम भाव मनांत
तथापि, दुसऱ्या बाजूने, आपण केठेला सर्वे न आणतां, उभयतांचे संगोपन कर.समवयस्क
यत्न विफल गेला हे पाहून तो उदास व दीन | अशीं हीं बालके क्रमाने मोठी होत जाऊन,
होऊन आपल्या सदनास गेला.
-““६“५/५/ “५८५ /१* /५ /५/०.५
अध्याय पांचवा.
नेदाचं त्रजनगरीप्रत गमन,
वशपायन सागतात :-गाकलामच्य पाठाव-
लेल्या रोहिणीचे पोटीं चंद्रापेक्षां अधिक रमणीय
तांडवळ्याचा पुत्र जन्मास आल्याच वतमान
।गोकलाला शाभा आणतील अशा रीतीने, हे
नदा, त्यास पाळ, बआाल्यावस्थत प्रत्यक मनप्य
नाना प्रकारच्या मोहांना बळी पडन, स्वेच्छा-
चारी व रागीट बनण्याचा संभव असतो. म्हणन
आतांच तळा फार जपले पाहिज.वृंदावनामध्ये
त॑ कधीही गरांचा वाडा बांधं नकोस. कारण,
तेथे वास्तव्य करून राहिलेल्या पापदष्टि केशी
देत्याचे त्या ठिकाणीं फार भय आहे. सरपटणारे
देवकी प्रसत होण्यापरबांच वसदेवाला समजले प्राणी, कौड, मंग्या, पक्षी, गोठ्यांतील गाई
होते. म्हणन करदानाथे मथरेस आलेल्या व वासरे इत्यादिकांपासन या उभयतां बाल-
नंदाला विलंब न करतां गांठून वसुदेव मधुर कांचे संरक्षण कर. बा नंदा, रात्र बहुतेक
॥णीनं म्हणाला; ' बा नंदा या यशोदेसहवते- संपत आली आहे. करितां एकाद्या जलद चाल
मान तं गोकळांतच जा: व तेथें गेल्यानंतर, णाऱ्या वाहनांत बसन तं आतां येथन जा. हे
दोघांहि पुत्रांचे जञातकमादिक संस्कार करून, पहा तुझ्या उजवीकडचे व डावीकडचे पक्षी
त्यांचे मोठ्या काळजीनं संगोपन कर. गोकळा-
मध्ये रोहिणीच्या पोटी आलेल्या माझ्या
लाडक्या बालकाचे लालनपोषण कर. ( खरो-
खर) पितृपक्षाकडीळ पुत्रवान लोकांच्या मी
निदेला पात्र होणार. कारण, दोहोतन एका-
ही तान्ह्या मलाच मख अवलोकन करण्याचे
( सख ) माझ्या नशीमा नाहो. मी अक्कलवत
असनही, माझी अक्कल ( दुदवाच्या ) जोरान
नसल्यासारखी होते. ( ती अशी ) माझ्या
बालकाचा हा निदेय कंस वध करील कीं काय
अशी मला भीति वाटते. म्हणन; बाबा नंदगोपा,
माझ्या रोहिणेय पुत्राला, मारण्याकरितां टप-
लेल्या कसादिकांच खरे स्वरूप आळखन वाग
व त्याचं संरक्षण कर. शिवाय लहानपणी मला-
कठळानबल करून तला
मारीत आहेत
याप्रमाणं,महात्म्या वसटेवाने गप्तपणानं नंदाला
जाण्याची आज्ञा दिल्यावर, तो हषेभरित होऊन
यशोदेसहवतेमान वाहनारूढ झाला, स्कंधावर
(भोयांनीं ) वाहन न्यावयाच्या शिबिकेतील
मट शय्येवर त्या संबद्ध नेदाने कमार श्री
कृष्णाला निजविले, आणि तो यमना नदीच्या
तीरातीरानं जाणाऱ्या मागीन उद्दिष्ट स्थळाकडे
जावयास निघाला. तो मार्गे निभेन व जलमय
असून, त्यावरून थंडगार वारा वहात होता.
जणं काय हांका
१ संकषंण व कृष्ण हे दोन्ही शब्द “ कृष ” आकर्षे.
ण करणें, ओढणें याच थातूपासून झाले असल्याने
“ चित्ताकषंक? हा अथ उभयांसहि सारखाच लागू पडतो,
१९४
श्रीमन्महाभारत.
[ भध्याय ६.
उत्तर दिले. “ गाडा कोणीं उलटला हे मला | आपला स्तन कृष्णाचे मुखांत दिला. श्रीकू
माहीत नाहीं. महाराज, वस्त्र धण्याच्या हेतने
मी नदीवर गेळ॑होते, आणि परत येऊन
पहाते तों हा गाडा जमिनीवर उलटलेला
माझ्या नजरेस पडला.
याप्रमाणे त्या दोघांची परस्पर प्रश्नोत्तरे चाल-
लीं आहेत इतक्यांत तेथे उभीं असलेलीं बालके
म्हणं लागलीं कीं, आम्ही सगळे जमन इकडे येत
होता, ताया तमच्या मलाने पायाचा धक्का
देऊन हा गाडा उलटल्याचें सहज आमच्या
दृष्टीस पडळ. बालकांचे भाषण ऐकन नंदाला
अत्यंत आश्चये वाटले व आनंदही झाला. त्या
बरोबरच हा काय चमत्कार असावा म्हणन
तो मनाशीं विचार करीत असतां त्याला थोडं
भयही वाटल्यावांचन राहिले नाहीं
परंतु वरीळ गोष्टींवर, इतर गोपांचा
ष्णाने मोठी गजना करून, तिचे स्तन व
त्याबरांबर प्राणही शोषन घेतल, तात्काळ
त्या पसिणीचे स्तन तटन पडले व ती धाड-
कन् जमिनीवर आदळली. तेव्हां मोठा आवाज
झाला, तेणेकरून भयभीत होऊन सवे लोक
जागृत झाले. तां गतप्राण होऊन भमीवर
पडलेली स्तनरहित पतना, नेदादिक गोप व
विशेषकरून व्याकळ झालेली यशोदा या
सर्वाच्या दृष्टीस पडली. वज्रासारख्या शस्त्राच्या
आघाताने पतनेची अशी स्थिति झाली असावी
असे त्यांना वाटलें. हा विचित्र प्रकार अवलो-
कनांत आल्यामुळे सवे लोक गांधळुन गेले.
आणि ह कोणाचे कृत्य असावे बरं असा
विचार करीत, नंदाला पुढे करून त्याचे पाठी-
मार्गे व पतनेच्या सभोवती ते सवे गोप उभे
विश्वास बसेना, त्यांच्या बुद्धीची धाव मानवी राहिल, वरील प्रकाराचे सत्य स्वरूप व
बुद्धीच्या विवालित मर्योदेपटीकडे जाणें शक्य त्यांतील हेत कोणाच्याच लक्षांत येईना. तेव्हां
नव्हते. तथापि हा आश्चथेकारक प्रकार “हे मोठें आश्चये आहे बोवा, असं म्हणत ते
पाहून त्यांचे नेत्र विस्मयान विस्तृत झाले, घरोधर निघून गेळे, आश्चयेभारेत झाळेळे गोप
त्या सर्वानी मिळन गाडा पुनः होता तसाच आपआपल्या घरी गेल्यानंतर, नंद किंचित्
केल्यावर त्याची चार्के बांधन काढली | भयराहेत होऊन यशोदेस म्हणाला, '“हा काय
वेशपायन सांगतात:-या गोष्टीलाही आणखी प्रकार असावा याची मठा कल्पनाही होत नाहीं
कांही. काळ लोटल्यावर, भोज कंसाची मी अगदीं आश्चयेमढ झालो आहे. माझ्या
धात्री म्हणन लोकांना माहीत असलेली पतना पुत्रावर हे मोठें अरिष्ट कोसळठं आहे असं
नांवाची घोर व दुसऱ्यांचे प्राण हरण करणारी मला वाटत.” भयभीत झालेल्या यशादेनं उत्तर
राक्षसी, पाभ्षेणीच रूप धारण करून मध्य- केल, “ महाराज मलाही पण यांताल कांही
रात्रीचे सुमारास रागाने आपळे पंख फडफड- ठाऊक नाहीं. मी पुत्राला सनिध घेऊन निजठे
वीत गोकलामध्यं प्राप्त झाली. तेव्हां व्याघा- होते आणि आवाज ऐकतांच दचकन उठले
प्रमाणे वारंवार गंभीर गजेना करीत असतांना एवढे मळा माहीत आहे.”
तेवढ्या रात्रीं लोकांनीं तिळा पाहिली, तिच्या यशोदेलाही कांही ठाऊक नाहीं असे पाहन
स्तनांतून हुग्धख्राव होत होता व त्यामुळें तिळा विस्मित झाठेंले नंद व त्याचे बांधव हे ह
फार वेदना होत होती. अश्या स्थितींत 'उप- कंसाचे घोर कमे असावे असा तके करून
रोक्त शकटाच्या कण्यावर ती पडन राहिली त्याला थरक भिऊ लागले
आणि लोकांची निजानीज झाल्यावर तिने
१८-११. क्कळनिडव विनवी
२ विष्णुपरवे, ] हरिवंश. १९५
त्याप्रमाणं ते एकमेकांच्या तेजांत गरफाटले
क असत. त्यांच्या भजा सर्पाच्या देहाप्रमाणं
गमला नंग ( लांब ) होत्या. त्यांचीं शरीर जेव्हां धुळांन
१ माडिन होत त्या वेळीं मत्त झालेल्या हत्तीच्या
वैशेपायन सांगतात:--दिवसैदिवस संकषेण 'छाव्यांप्रमाणे ते शोभायमान दिसत. त्यांच्या
व कृष्ण हीं नांवें धारण करणारे ते दोघेही देहावर कधीं भम्माचे पट्टे असत, तर कधीं
संदर पुत्र मोठे होत चाळडे व रांग लागले. गोमयाने त्यांची शरीरं माखन जात. गोकळा-
ते परस्परांचे अश होते यामळे बाळपणापासनच मध्ये ते जेव्हां संचार करतांना दृष्टीस पडत
ते एकमेक मिळन वार्ग लागले, वस्तुतः ते तेन्हा अर्झाचे पुत्र कातिकस्वामी यांची आठवण
एक मर्तींचे भिन्न अंश होते. त्यांची कांति झाल्यावांचन रहात नसे. केव्हां केव्हां ते गड
बालळचद्र व सये यांच्याप्रमाणे तेजःपुज होती. घ्यावर सरपटत त्या वेळा मोठा माज दसे
ते अभिन्न असन जमन्मातीत होते. त्यांची वासर बांधावयाच्या गोठ्यांत त्यांची क्रीडा
निद्रा, बसणेउठणे व भोजनविधि हीं एकत्र व! सुरू झाली हणजे तेथीळ शेण अगावर उड
एकच प्रकारचीं होतीं. ते सारखाच पोपाख त्यांचे मस्तकावरीळ केसही मागन जात.
घालीत व एकच स्वरूपाचे त्रताचरण पाळीत. ' तेव्हां ते सोंदयेलक्ष्मीने यक्त असल्याकारणाने
एकच काये घडवन आणण्यासाठी त्यांचा फार मनोहर दिसत. त्यांच्या लीला पाहन
अवतार होता. एकाच देहाचे ते दोन भाग पित्याला फार आनंद होड. नवनीत वंगरे पटा
होते. त्यांची वागणक एकसारखी असन ते थांची चोरी करून ते लोकांना त्रास देत. केव्हां
फार पराक्रमी होते. त्यांनीं एकाच माता- त्यांचे चेहेऱ्यावर मधर हास्याची, तर कधीं
पितरांच्या पोटीं जन्म घेतला होता. त्यांचे जिज्ञासेची छटा हगोचर होड. त्यांचे मस्त
अवयवांतील प्रमाण देखील सारखं होते. पापी. कावरील केस डोळ्यांवर आले ह्मणजे ते अत्यंत
लोकांचे निदेळन करून यज्ञयागादिकांचा घाबरून जात. त्यांची वदन चेद्रासारखीं मनो-
अबाधित प्रचार करणें हा जो देवांचा सिद्धांत हर असल्यामुळे, ते सुकुमार पुत्र अत्यंत रम-
तो पुरा करण्यासाठीं ते मनप्यरूपानें या णीय दिसत. खोडकरपणा करण्याची त्यांना
अध्याय सातवा.
जगांत अवतीणे होऊन आले होते. अखिल
जगताचे हे गोप (पालक ) गोपकलांमध्यं
जन्मास आले होते. उभयतांच्या क्रीडा देखील
एकमेकांत मिळनामिसळन असल्यामळे ते फार
शोभिवंत दिसत
आकाशामध्ये पोर्णिमेच्या दिवशीं सये व
चंद्र यांचे अस्तोदय एकमेकांत मिसळन घडतात
शपोणिमेचे रात्रीला पूव चतुदर्शाचे सयांचा अस्त
होऊन त्याचे किरण जो सार्यसंध्येंत आहेत अश्ांत
चंद्राचा उदय व्होऊन त्याचे किरण त्यांत मिश्र हातात; व
निश्ावसानी पुनः त्या पाणिमा-चेंद्राचे अरतगामी किरण
फार होस होती. सवे गोकुळभर त्यांचा धिंगाणा
लत असे. नंदाला त्यांना आवर घालतां आढा
नाहीं. किजेहना खोडकरपणापासन त्यांचे
निवारण करणं अशक्यच होतं
सयाचे [वरण त्यात [मसळतात. प्तावता तला दवशा चद
सवाच कारण एकर्मकात गरफाटतात, हा नाव, व्यासाय
ह सष्टयवलावान १ उर्पमाचाठुव कातक वररण्या
जाग आह
१ *' भाताच्या सराना
खर
२ डोळ्यांवर झिंण्या लोबल्या हाणजे पोरें
कांहीही शोभते,
पूर्वेकडे गोंधळत आहेत. तोंच प्रतिपदेच्या उदयोन्मख ' लागतात
१९९
श्रीमन्महामारत.
[ अध्याय ७,
एकदां असं झाले कीं, यांच्या खोडकरपणा-
मळे यशोदेला फार राग आला. तेव्हां तिने
कमललोचन श्रीकृष्णाला शकडीपाशीं संचन
आणन वारंवार त्याची निभेत्सेना केली,
पोटाला दावे लावून त्याठा उखळाशीं बांधून
टाकलें. मग ती त्याला म्हणाली, “ तुझी
शाक्ते असली तर येथून निसटून जा पाहूं,"
इतके बोलन ती आपल्या कामाला लागली
यशोदा आपल्या गृहकृत्यांत चर झाली आहे असें
पाहून कृष्ण अगणांतून( उखळी सकट )निघाला
त्याची लीळा चालूच होती. हा प्रकार पाहून
त्रजवासी जनांना फार विस्मय वाटला. कृष्ण
जो उखळी ओढीत अगणांतन निघाला तो
थेट वनांत गेला. तेथें यमलाजेन नांवांचे
दोन जुनाट वृक्ष होते. त्यांच्या मधून तो
उखळी ओढीत नितघ्रन जाऊं लागला. असे
करतांना त्याला बांधलेठी उखळी त्या जळे
वृक्षांत अडकली. तेव्हां उखळीबरोबर तो ते
दोन्ही वृक्ष मळासकट ओढे लागला. त्या
बालकाने मोठ्या जोरानं उखळी ओढतांक्षणीं
ते अजन वृक्ष मुळासकट तुटून पडले. इतकें
झाळें तरी हा आपला त्या दोन वृक्षांचे दरम्यान
हंसतोच आहे.
आपले अंगची दिव्य शक्ति गोपांचे निद-
शेनास आणन देण्याकरितां, श्रीकृष्ण वरील
अद्भत कमे करून तेथेच राहिला. त्याच्याच
प्रभावामळं त्याला बांधलेलं दावे मात्र भक्कम
आळे. यमुनाकांठच्या रस्त्याने कांहीं गोपस्तिया
चालल्या होत्या, त्यांनीं जेव्हां ही (कृष्णाची)
स्थिति पाहिली तेव्हां त्या आश्चयेचकित
होत्मात्या आरडत यशोदेपाशीं आल्या. त्या
अगदीं गोंधळून गेल्या होत्या. त्या यशोदेला
म्हणं लागल्या. ““ यशोदे, अग लवकर चल
पथटशाणा आण पन पण घण - पनल मना
२ लहान गाडीस छकडा, छकडी, शकडी ( शकटी )
अस् हणतात
पाऊल उचल. उठ. गोंधळल्यासारखें करून
वेळ काय लावतेस £ अग ते कल्पतरु अजन-
वृश्ष आहेतना ते दोन्ही तुझ्या मुलाचे अंगावर
पडले आहेत आगि वांसराप्रमार्णे तूं दान्यानं
उखळीला बांधलेला तझ्ता मलगा त्या दोन्ही
वृक्षांच्या मध्ये हंसत बसला आहे. अग वेडे
ऊठ, खुळे तुला आपल्या शहाणपणाची मोठी
घर्मेड आहे नाहीं का, चळ आणि काळाच्या
जाबड्यांतून सुटन जिवंत राहिलेल्या आपल्या
मळाला घेऊन ये कशी. !' गोपींचे ह॑ भाषण
ऐकून भयभीत झाळेली यशोदा, लगबगीने
उठली व हाहाकार करून ओरडत ज्या
ठिकाणीं ते प्रचंड वृक्ष मोडून पडले होते
तेथे येऊन पहाते तो, आपला दाव्यानं उख-
ळीला बांधळेळ्ा पुत्र उपरोक्त अजेनवृक्षांच्या
मध्ये उखळीला ओढीत आहे असं तिच्या
दृष्टीस पडलं, ( इतक्यांत ती बातमी गांवभर
पसरून ) सवे गोपस्त्रिया, व लहानथोर पुरुष
तो आश्चयेकारक प्रकार पहावयासाठीं त्या
जागीं गोळा झाले. नेहमी रानावनांत भटक-
णारे गोप आपआपसांत वरील प्रकाराबद्दल
वाटतीळ ते तकावितके करूं लागळे. “ सवे
गोळवाड्यालळा देवासारखे पज्य असलेले हे
वृक्ष कोणी बरं मोडले ? वादळ झारे नाहीं,
पाऊस पडला नाहीं, वीज कडाडली नाहीं
किंवा हत्ती माजलेला नाहीं. मग हे वक्ष
मोडले कसे ? खरोखर हे मळावेगळे झालेले
वक्ष विशोभित दिसतात. जमीनदोस्त झालेले
दुम जलरहित मेघांप्रमाणें निस्तेज झाढे
आहेत. आपल्या गोळवाड्यांतच हे वक्ष
वाढलेले असन यांचेपासन आपल्या गांवाचे
नेहमीं कल्याण झां आहे. हे नंदा, जरी या
वक्षांची अशी वाताहत झाली आहे, तरी यांची
तुझ्यावर कृपा असल्याचें दिसत आहि. कारण;
ते प्रचंड वक्ष जमीनीवर मोडून पडळे आहेत
हरिवंश.
तरी त्यांनीं तुझ्या बालकाला कांहीं एक इजा | पिस कानावर धारण करीत, पहवांचा गच्छ
केलेली नाहीं. या आपल्या गांवीं हा तिसरा मस्तकावर ठेवीत व वनमालांनीं आपले वक्ष:-
उत्पात आहे. गाडा उलटणें, पूतनेचा सृत्यु स्थळ अलेकूत करीत तेव्हां ते नूतनोत्पन्न
हे दोन व या प्रचंड वक्षांचा नाश, हा तिसरा. 'बालवृक्षाप्रमाण॑ दिसत. कधीं कधीं ते कमल
आतां आपला गोळवाडा ह्या ठिकाणीं ठेवणें मस्तकावर धारण करून, रज्जची यज्ञोपवीत
योग्य नाहीं. कारण, अशुभसृचक उत्पात घालीत आणि कमंडट्सारखे शिकयासकट तुंबे
येथे घडत आहेत. ” 'हातांत घेत व वेणवादन करीत. क्चित् ते
गोकुलवासी लोकांचीं याप्रमाणे भाषणे परस्परांशी खेळून आपल्याशींच हंसत. कधी
चाललीं असतां नंदाने कृष्णाची उखळीपासन 'पणशय्येवर पडन निद्रासखाचा अनभव घेत
सटका करून पुनजंन्म झालेल्या आपल्या या प्रकारे गराख्याचें काम करूनते त्या महा-
पुत्राला पुष्कळ वेळ मांडीवर घेतळे, कमल- | वनाला शोभा देत. खरोखर पहातां चेचल
नयन श्रीकृष्णाच्या मुखाकडे तो एकसारखा रशिंगराप्रमार्णे सगळ्या रानभर हुतुतू घालून ते
पहात होता, तरी त्याची तृप्ति झाली नाहीं. आपली क्रीडा करीत. (असे होतां होतां)
त्याने यशोदेला पुष्कळ दोष दिला. नंतर सवे एके दिवशीं सोंदयेल्क्ष्मीनं यक्त असलेल्या
गोप व नंद आपआपल्या घरीं गेळे. गोठ्या- दामोदराने संकषेणाठा उद्देशून भाषण केट,
मर्ध्ये कृष्णाला दाव्याने बांधन ठेवलें होत या“ दादा, आतां यापुढें या वनांत गोपालांसह
गोष्टीवरून दामोदर या नांवाने गोपी त्याला क्रीडा करणे शक्य नाहीं; इतके दिवस आपण
संबोधू हागल्या. हे भरतश्रेष्ठा, गोकुलांत अस- येथे क्रीडा केल्यामुळें या अरण्याची शोभा
तांना कृष्णाने लहानपणी आश्चयेकारक लीला आतां नाहींशी झाली आहे. गोपांनीं या
२ विष्णुपवे. ] १९७
करून दाखविली.
४-५ /*/”%*७५//*” “€
अध्याय आठवा,
बृकदशेन.
वेदपायन सांगतात:--याप्रमार्ण उभयतां
कृष्णसंकषेणांची बाल्यदशा परिपणे होऊन
गोकुळांतच ते सात वषोचे झाले. ते अनुक्रमें
पीत व नील वर्स्र परिधान करीत; आणि पात
व श्वेत वणीच्या उट्या लावीत. त्या उभय-
तांना झुलपे ठेवलेलीं होतीं. ते वासर राखा-
वयास रानांत जाऊं लागले, त्यांचे तोड-
वळे अत्यंत संदर होते. वनामध्ये जाऊन
कानाळा फार मधुर लागणारी वेणू ते वाजवृं
हागळे म्हणजें तीन फण्यांच्या नागासारखे ते
वनांतील सवे वृक्ष तोडून नेल्यामुळें एकही
लांकूड अथवा गवताची काडी या ठिकाणी
राहिलेली नाहीं. जे रान (थोडे दिवसांपूर्वी )
अत्यंत गदे दिसत असे त॑ आतां अगदीं उजाड
झालें असन या टांकापासन त्या टोकापर्यंत
आकाशासारखं शन्याकार झाले आहे. गोठ्या-
मध्ये जे वृक्ष होते त्यांना सर्भावार भिंतींचे
व अडसरांच्या दरवाजांचे कुंपण होतं, परंतु
अक्षय टिकण्यासारखे तेही वृक्ष गोठ्यांत आग
लागून नष्ट झाले आहेत. पूर्वी येथे लांकूड-
फाटे व गवतकाडी अगदीं सन्निध मिळत असे,
पण सांप्रत दूरवर जाऊन शोधून आणण्याचा
प्रसंग आला. या वनांत हलीं पाशी फार
थोर्ड आहे, गवत देखील तोट्याचे झालं आहे;
कोठेही आश्रय राहिलेला नाहीं; एखादें
अति मनोहर दिसत. केव्हां केव्हां ते मोराचीं विश्रांतिस्थान पाहिजे असल्यास महत्प्रयासाने
१९८
श्रीमनमहाभारत.
[ अध्याय ८.
ते शोधावे लागते. या रानांत वृक्ष आतां | गवळ्यांनींच हा अन्य स्थानीं जाण्याचा पक्ष
तुरळक राहिळे असल्यामुळें ते फार भयंकर स्वीकारावा. गवतावर गोमय किंवा गोमूत्र
दिसते.
सोईचे राहिले नाहींत या कारणानं ब्राह्मणांनी
हे स्थान सोडन दिलें आहे. या मोठ्या गांवचे
सवे वृक्ष, लोकांनीं तोडून नाहींसे केळे आहेत
या ठिकाणीं कसल्याही प्रकारचा आनंद उर-
ठेला नाहीं. येथील सगळी मोज नाहींशी
झाली आहे, येथीळ वायपासन पवीप्रमाणं
आल्हाद वाटत नाहीं. पक्ष्यांनी देखील ही
जागा टाकन दिली आहे. तोंडीं लावण्यावांचन
अन्न जसं बेचव लागते, त्याप्रमाणे पक्ष्यांवांचन
हे रान ओस झालें आहे. रानांत उत्पन्न होणारे
भाजीपाले व लांकडं यांचा लोक आतां विक्रय
करूं लागळे आहेत; तसेच ते गवताचा देखील
संचय करतात, त्यामळे या गाळवाड्याला
नगराची स्थिति प्राप्त झाढी आहे. गोळवाडे
हे पर्वताची भषणे होत. प्रत्येक गाळवाड्याळा
लागन वन असणं त्या वाड्याला शोभादायक
आहे. बरे, गाईहे असतील तर त्या वनाला
तरी शोभा आणि गाडे म्हणजे आपलीं श्रेष्ठ
दैवत होत
वरील कारणांकरिता ज्या रानांत नवे गवत
व जळण सांपडेळ अशा रानांत आपण आपले
वसतिस्थान नेळें पाहिजे. पर्वी ज्या गवताला
दुसऱ्या कोणाचें तोंड लागळे नाहीं असे गवत
खाण्याची आपल्या गाडे इच्छा करीत आहेत
त्यासाठीं धनिक गोपाळांनीं आतां ह स्थान
सोडन जेथें चांगलं व विपुल गवत मिळेल
अशा एखाद्या नव्या ठिकाणची वाट धरावी
ज्यांना घरादाराची व शेताभाताची आडकाठी
असेल म्हणजे जे लोक घरंदारं व शेतवाडी
करून स्थायिक झाले असतीळ त्यांनीं मात्र
स्थानत्याग करूं नये. हंसादि पक्ष्यांप्रमाणें
ज्यांचे बिऱ्हाडबाजळ पाठीवर असेल, त्या
यांतील वृक्ष द्विजकर्मे करण्याचे पडलं म्हणजे त्यावर एक प्रकारचा अपकारी
क्षार उत्पन्न होतो. तशा प्रकारचे गवत गाई
भक्षण करीत नाहींत व त॑ दघालाही चांगलं
नाहीं. मेदानासारख्या सपाट अशा वनामध्यं
आपण आपल्या गाईसहवर्तमान संचार करूं
हा सगळा गाळवाडा येथन लवकर तिकडेच
घेऊन चला. वृंदावन नांवाचे फारच रम्य वन
आहे असे माझ्या ऐकण्यांत आहे. तेथ विपुल
गवत असन मधर वृक्षफळें व उदक यांची
समृद्धि आहे. त्यांत जीवजंतु किंवा काटेकुटे
कांहींएक नाहींत. उत्तम वनाला अवश्य
सणारे सवे गण त्या वनाचे ठिकाणीं आहेत
त्यामध्ये बहुतेक कदंबाचींच झाडे असून तं
यमनेच्या कांठींच वसलेले आहे. ते वन
अत्यंत मनोवेधक असन तेथें शीतळ वाय सट-
लेला असतो. ते सवे क्रतचे मेंगलकारक
माहेरघरच आहे. गोपींना वास्तव्य करण्याला
ते अत्यंत सोईचे आहे, किंबहना त॑ दसर
चित्रवनच आहे असे म्हटले तरी चालेल, त्या
वनापासन जवळच गोवधेन नामक मोठा पवत
आहे. त्याचीं शिखरं उंच असन नंदनवनांतील
मंदर पवेताप्रमाणे त्याने वृदावनाला शोभा
आणली आहे. त्या पववताच्या मध्यभागी
भांडीर नामक वटवृक्ष आहे, तो आकाह्यांतील
नील मेघासारखा तेथे अत्येत रमणीय दिसत
आहे. न्यम्नोथ वृक्षाच्या फांद्या मोठ्या असन
तो एकंदर एक योजन उंच आहे. नंदन-
वनांतन ज्याप्रमाणे नलिनी नदी गेलेली आहे,
त्याप्रमाणे वृंदावनामधन मधोमध कालींदी
नदीचा प्रवाह चाललेला आहे. त्यामळे, ती
नदी वृंदावनाला स्त्रीचे मस्तकावरील भांगा-
१ वटवृक्षाला न्यग्नांध ( न्यकूद-रोध ) म्हणण्याचे
कारण त्याची पारंब्याच्या रूपानें खालीं वाढ असते
२ विष्णुपवे, ] हरिवंश. १९९
| हर
प्रमाणे शोभा देत आहे कीं काय, असा भास स्थितीतही ते तेथेच राहिळे होत, कारण दसरी
होतो. त्या वनामध्ये आपण आनंदानं राहूं कांहीं तोड नव्हती. याप्रमाणे वाघासारख्या
गळा म्हणजे गोवधेन पर्वत, भांडीर वक्ष व त्या पराक्रमी लांडग्यांच्या त्रासाने सवे त्रजां-
रमणीय कालिंदी नदी या तिहींचे ( पुण्य- तील. व्यापार बंद पडन जो तो आपआपलं
कारक ) दशेन आपल्याला नेहमीं घडेल, ' ठिकाण धरून राहिला
म्हणून हा वाडा तेर्थे नला पाहिजे व ह्या
*.>४-/१५-” २५९४४५५९९१”
गुणहीन वनाचा त्याग केला पाहिजे. तुश्ञ
कल्याण असो. आतां कांहीं तरी निमित्त
उत्पन्न करून लोकांना आपण त्रासवन सो
याप्रमाणें त्रिकालज्ञ वासदेव संकपेणाला
म्हणता आहे तांच त्या (जगताची ) त्रिता
वाहणाऱ्या श्रीकृष्णाचे शरीराच्या केसांतून
रक्त, मांस व वसा भक्षण करणारे भयंकर
अध्याय नववा,
दृंदावन-प्रवेश,
वरोपायन सांगतातः---त्या अनिवार
( झलेल्या ) वृकांची संख्या वाढतच आहे
असं पाहून गोकुलांतील सवे स्त्रीपुरुषांनीं एके-
ठिकाणीं जमन त्या संकटनाशनाचा विचार
» र ट्ट
आणि घोर असे शंकडां लांडगे चोहोबाजंनीं सरू केला, ते म्हणाटे, “ आपणांस या
बाहेर पडले, व त्रजाचा विध्वंस करण्या- ठिकाणींच राहिले पाहिजे असं नाहीं. कारितां
कारितां ते सरावरा धांव लागले, गाइ, वासर, आपण दसऱ्या एकाद्या मोठ्या वनामध्ये रहा
गोप व गोपी या सर्वाचे अंगावर जेव्हां नि:- वयास जाऊं. आपल्याला व गाईंना रहाण्यास
शकपर्ण लांडगे घांवन येतांना दृष्टीस पडं ' अत्यंत सखावह व कल्याणकारक असे स्थान
लागळे, तेव्हां गोकळामध्ये मोठा हाहाकार आतां पाहिळे पाहिजे. मग या गोष्टीला उशीर
ला. श्रीवत्सलक्षणानं यक्त असलेले ते
लांडगे श्रीकृष्णाच्या अवयवांपासन, पांच पांच,
दहा दहा, वीस वीस, तीस तीस, किंबहना
रोभर शभर असे एकदम एकसंख्येने प्रकट
होऊं लागले. कृष्णाच्या शरीरापासन उत्पन्न
लेळे ते लांडगे काळ्या तोंडाचे होते; त्यांच्या-
पासन गोपालांना फार भय प्राप्त झाले. ते
वासर खाऊन टाकं लागळे, गोठ्यांना उपद्रव
देऊं लागले आणि रात्रीं ल्हान मले देखील
ओढन नेऊं लागले; त्यामळे गोकळ-नगर
अगदीं जेरीस आलें. कोणाला रानांत जाण्याची
तरी कशाला : आपल्या सवे गांवाचा लांड-
ग्यांनी फडशा उडवला नाही. ता. आजच
आपलीं गोधन घरेऊन आपण मागाला लागं
कसे. या विक्राळ दाढांच्या व धम्न आणि
अरुण वणाच्या नखयक्त काळतोड्या लांड-
ग्यांची रात्रीं हळड सरू झाली म्हणजे आम्हांला
फार भीति वाटते. कोणी म्हणतो माझा पुत्र
लांडग्यांनीं मारला तर कोणी म्हणतो माझ्या
वाची तीच गति झाली. कोणी म्हणतो माझे
वासरूं लांडग्यांनीं ने तर कोणी म्हणतो माझी
गाय वकांनीं भक्षण केली. याप्रमाणे घरोधर
गाई राखण्याची, रानांतून कांहीं आणण्याची कांहींना कांही हाहाःकार चाललेला आपण
किंवा नदीतून पोहून जाण्याची कशाचीही सोय ऐकत आहोत. लोकांची रडारड चाहली आहे
राहिली नाहीं. गोकुलवासी लोक फार त्रासून व गाई हंबारत आहेत या गोष्टी लक्षांत घेऊन,
गेठे; त्यांची भेनं अत्यंत उद्विम् झाढी; कोणाला एकत्र जमलेल्या वृद्ध गृहस्थांनी स्थानत्याग
रण जावे हे त्यांस कळेना, तथापि अश्रा करण्याचा उपाय सुचविला, ज्रजवासी लोकांचे
२०० श्रीमन्महाभारत. [ अध्याय ९.
प्राणरक्षण व्हावे व गाई वांचाव्यात म्हणन वंदा- मारण गोकलांतील चमकदार गाडे वंदावनाच्या
वनांत रहाण्याकरितां जावयाचे असे त्यांचे मत दिशेने निघाठे तेव्हां मौजेचा देखावा हृग्गोचर
असन त्यांनीं त्याप्रमाणे वंदावनीं जाण्याचा ठाम होत होता. याप्रमाणे एका क्षणांत त॑ त्रजनगर
निश्चय केला आहे असें पाहून नंदाने ब॒हस्पती- उध्वस्त अरण्यासारखें दिसूं लागळें. दव्याचा
प्रमाणे गंभीर भाषण केलं. “ जर आपण अल्पांश देखील तेथें राहिला नाहीं. त्या नगरांत
आजच जावयाचा निश्चय केला असेळ तर वायस मात्र शिक राहिले
उशीर न करतां निघण्याची तयारी करून जातां जातां. ते अरजवासी जन वंदा-
सज्ञ होण्याबद्दल त्वरित सवे लोकांना आज्ञा वनीं येऊन पांचळे, मनष्यांना तशीच गाहना
द्या.”हे ऐकून लोकांनी, “ताबडतोब गाई व वांसरे रहाण्यासाठी त्यांनीं विपुळ जागा पाहून सवे
जळवा, गाड्या जोडा व हांडींभांडीं त्यांत सोयी केल्या. त्यांच्या वसतिस्थानाभोवतीं अधे
घालन; हे जनहो; येथन वैदावनांत राहण्यास चेद्राकार शकट त्यांनीं उभे केले, त्याचा परिध
जाण्यासाठी निघण्याची तयारी करा” अशी दोन योजने असन, व्यास एक योजन होता
दवंडी पिटली
नंदाचे वरील हितकर भाषण ऐकतांच;
सर्वे त्रजवासी लोक गमनोत्सुक होऊन तांत-
डीनें उठले. त्याबरोबरच तेर्थे “ चला उठा,
जाऊं या; निजतां काय £ गाड्या जंपा;
आट्पा; इत्यादि शब्दांचा एकच कल्होळ
उठला. गाडे वगेरे घेऊन तो सर्वे गोळवाडा
जेव्हां त्रज सोडन निघाला त्या वेळीं अवणे
नीय शोभा दिसत होती. वाघाच्या व सागराच्या
गजेनेप्रमाणे मोठा कल्होळ त्या ठिकाणीं उत्पन्न
झाला होता. आकाशांतन तारका उदयास
येतांना जशी शोभा दिसते त्याप्रमाणे, डोकी
वर रव्या व ताकाचीं मडकीं घेउन गोपी जेव्हां
गोकटांतन बाहेर पडल्या तेव्हां मोठी मोज
दिसली. स्तनाग्नांवर उचलन दिसणारी नील
पीत आणि रक्त वणोचीं वस्रे परिधान केलेल्या
गोपींची रांग रस्त्याने चालली होती तेव्हां इंदर-
प्याची शोभा दृष्टीस पडत होती. दावणी व
दावीं यांचे भार मस्तकावर धारण करून गोप
निघाले तेव्हां हे मोठे जटाधारी वृक्ष चालले
आहेत कीं काय असा भास होत होता. सम-
दरामध्ये वायच्या जोराने नोका चालत अस-
तात तेव्हां जसा देखावा दृष्टीस पडतो, त्याप्र-
जनाट बाभळीं व इतर कांटेरी झाडें आणि
भमीत खोलवर गेलेली पाळेमळें व उंच
वाढलेली फांदाडे यांचे जाळें सर्भावर पसरले
असल्यामळे त्या नतन घोषाचे आयतेच
उत्तम रितीर्ने संरश्षण झालं होते. काणी
ताक करण्यासाठीं खांब रोवं लागले, कोणी
माथ्यांना दोऱ्या लावून ते फिरवून पाहूं लागले
कोणी आपल्या माथण्या पाण्याने धवन काढं
लागले, कित्येक गरांना बांधण्यासाठी मेखा पुरू
लागले, कित्येक त्या मेखांना दावणींने घट्ट
बांधं लागले. कोणी खांब धरून उभे राहिले
कित्येकनण गाड्यांच्या व्यवस्थेला लागले
कोणी ताक करण्यासाठी पुरलेल्या खांबांनां
दोऱ्या लावं लागले, डेरे ठेवण्यासाठी व झांक-
यासाठीं केलेलीं गवताची निवणीं व झांकणे
जिकडे तिकडे पसरलेली दिसत होतीं. कोणी
झाडांवर पक्ष्यांसाठी घरटीं तयार करण्यास
सरवात केली. कित्येक गाईंना बांधण्यासाठी
सोईस्कर जागा शोधण्याच्या मार्गाला लागले
केत्येकांनीं उखळें पुरण्याचा उद्योग आरंभिला
कोणी पवामिमख होऊन सडासारवण घालं
लागले, कोणी विस्तव पेटविण्याच्या उद्योगाला
छागठे, क्रोणी वख व चर्मे पर्येकावर घालण्याचे
२ विष्णुपवे. ]
हरिवंश,
२०९१
काम हातीं घेतले. गोपीपेकी कांहीजणी पाणी
ओढावयास लागल्या. कांही वनशोभा अवलो
कीत बसल्या. कांहींजणी झाडांच्या फांद्या
ओढ ( मोड ) लागल्या. ढहानथोर सवे गोपाळ
कोणत्यानाकोणत्या तरी कामांत अत्यंत चर
झालेले होते. कोणी कुऱ्हाडीनी झाडे व लांकडे
तोडीत होते. त्या नतन घोषासभोवतीं अरण्याचे
वेष्टण असल्याकारणाने तो गोळवाडा फारच
शोभिवंत दिसत होता. वंदावनामध्ये वस्तीसाठी
त्यांनीं पसंत केलेल हे स्थान रमणीय असन त्यांत
मधुर फळे, कंदमूळ व उदक यांची समद्धि
आल्यावर, ते दोघे वसुटेवाचे सुस्वरूप पुत्र
वनामध्ये वांसरांचे कळप चरावयास घेऊन
जात असत. वनांत जाऊन गोपालांसह ते यमु-
नानदीमध्ये स्नानादिक क्रीडा करीत. याप्रकार्र
सखार्न त्यांचा ग्राष्मकाळ त्या ठिकाणीं लोटला.
नंतर लोकांच्या मनकामना उल्हसित करणारा
पञेन्यकाळ प्राप्त झाला, तेव्हां ज्यांवर इंद्र
धनष्य पडले आहे असे मोठे मेघ अतिशय
वृष्टि करूं लागले, सर्याचे दर्शन होईनासं
झालें. तृणांकर उगवल्यामळें भामिहि आच्छा-
दित झाली. नतन उदकाचा वषोव करणाऱ्या
होती. त्यांच्या गाडे कामधनसारख्या होत्या. मेघवायने भामितळाचे संमाजेन केल्या कारणाने
सवे तर्हेच्या पक्षांच्या किलनिलाटानं त॑ वन
नादित झाळं होते. फार काय सांगार्वे, या गोप-
निवासाने त्या वंदावनाला नंदनवनाची शोभा
प्राप्त झाली. वनामध्ये हिंडत असतां श्रीकू
्णांने पर्वीच गोधनांच्या कल्याणासाठी वरील
स्थळ आपल्या मंगलकारक अंतदृष्टीर्ने पाहून
ठेवलं होते
पुढे रूक्ष परंत आरोग्यकारक भ्रीष्म
क्ंतच्या शेवटच्या महिन्यांत देवाने तेथे अम-
तासारखा पाऊस पाडला. त्यामळे तेथ तणा
दिकांना अंकर फटन ती विशेषकरून वाढू
लागलीं. गाई, वासर किंवा मनष्य यांपैकीं
णाळाही तेथें त्रास झाला नाहीं. कारण,
त्या ठिकाणीं जगताच्या कल्याणासाठी प्रत्यक्ष
मधुसूदन राहिठेला होता. गाई, सवे गोपाळ
व गोपी आणि तरुण संकषेण हे त्या श्रीकू
ष्णाने योजलेल्या स्थळीं कोणत्याही प्रकारचा
ञास न होतां सखारने कालक्रमणा करूं लागले
१-४/१%/ ९४% /६.” २०१
अध्याय दहावा.
1 छे कि
प्राहडुणेन,
वैशंपायन सांगतात:-वृंदावनांत रहावयास
दोप्वरा ४-२ ६,
क
पृथ्वी यवतीप्रमाणे तजेलदार दिसे लागली
मेघांनी उप्मा पार नाहींसा केला. जलवृष्टीने
वसंधरा संतृष्ट झाली. इंद्रगोपनामक किड्यांचे
थवे नतन पजेन्याने भिजन गेले. वनांतील वण-
व्याचा धर नष्ट होऊन तीं फार शोभायमान
दिस लागलीं. पिसाऱ्याने यक्त असलेल्या
मोरांचा हाच नत्यकाल असल्यामळे, मदाने
शोभणाऱ्या व कणेमधुर अशा केका जिकडे
तिकडे ऐकं येऊ लागल्या. पावसाळ्याळा नकताच
आरंभ झाला असल्याकारणाने; भ्रमरांना खाद्य
पुराविणारे संदर व तरुण कदंब वृक्ष, नतन
मेघपटलांमध्ये अत्यंत मनोहर दिसत होते
कटज वक्षांना फलांचा बहर आला होता
त्यामळे ते वन हंसत आहे कीं काय असा
भास होई.निकडे तिकडे कदंब वक्षांच्या पुष्पांचा
पारेमळ सटला होता, त्यायोगे तें वन सगंधित
झाळे होते. सयोच्या प्रथर किरणांनी व वण-
व्यांनीं तापन गेलेल्या पर्वेतांवर जेव्हां मेघवष्टि
झाली तेव्हां ते जणं काय ( आनंदाने ) बाष्प
१ हास्याचा बण श्वेत आहे अशी ,कवी नेहमी
कल्पना करीत असतात. कुटजपष्पे देखील पांढररांच
असतात.
पाऊस पडतांच पबतांतून वाफा बाहर पडतात त्यास
अनुलक्षुन वरील वर्णन आहे.
२०९
श्रीमन्महामारत.
[ अध्याय १०,
बाहेर टाकीत आहेत असते वाटलें. पावसाळचे | होतीं. अतिवाश्िमिळे गोंधळन जाऊन, ढगांच्या
झेझावात पताकांप्रमाणे फडकत होते; आगि
मोठाले मेघ हे प्रासादांसारखे शोभत होते
त्यामुळे आकाश एखाद्या राजाच्या नगराप्रमाण
दिसत होते.कोठे कोठे कदंबपुष्पे विकासेत झालेलीं
गडगडाटाच्या अनरोधाने ते पळं लागले
तेव्हां पृथ्वीवर हे मेघच संचार करीत आहेत
कीं काय असा भास झाला
पावसाळ्याची ही शोभा पाहून, जलपूणे
हग्गोचर होत होती. क्रवित् स्थळीं छत्यांनीं ते मेघांकडे दृष्टि फेकीत, रोहिणीपुत्र बलराम
वन अलंकुत झालं होतं. चांहोकडे नीप वक्ष
फलल्यामळे अशिच प्रदीप्त झाठा आहे असा
भास होई. इंद्राच्या जलवष्टीने आद्रे झालेल्या
व वायने दाही दिशा पसरलेल्या मातीच्या
वासामळें ढोकांच्या मनांत कामवासना उत्पन्न
झाली. मत्त भ्रमरांच्या गणगणण्याने, बेड-
कांच्या डरांव डरांवानं आणि मोरांच्या नतन
टाहाने एथ्वी दमदमन गेली. पावसामळे नयां-
मध्ये माठाळे भोवरे उत्पन्न झाले. त्यांचा
वेगही मोठा झाला. नद्यांची पात्र विस्तत होऊन,
तीरावरील वक्ष देखीळ त्या आपल्या प्रवाहा-
बरोबर ब्रेऊन चालल्या. पावसाच्या संतत
धारेमळं पक्ष्यांचे पंख जड होऊन त्यांचा अगर्द
निरुपाय झाळा, पक्षी वक्षाम्रांवर बसन राहिले
होते ते एखाद्या दमलेल्या प्राण्याप्रमाणे आपलीं
स्थाने सोडीनात.
वर्षोव करणाऱ्या, व गडगडणाऱ्या वारि-
पूणे नृतन मघांच्या पोटांत स्याने जणं काय
बुडी मारली आहे असं वाटलें. वक्ष उन्मळन
पडल्यामुळे व पृथ्वीवर जिकडे तिकडे पर
आल्यामुळ, मागे शोधत काढणं जरूर
झाळें. जिकडे तिकडे हिरवे गार गवत उगव-
ल्यमुळ एथ्वीला फार अवणंनीय शोभा प्राप्त
झाली होती. वृक्षांनी यक्त असलेल्या पर्वतांची
शिखरं परामळं वज्ञान तोडल्याम्रमाणे खाढीं
पडं लागलीं. उताराचे धोरणाने वाहत जाणाऱ्या
त्या पावसाच्या पाण्यानं व डबकी भरून
उरलेल्या पाण्याने वनांतील भामे भरून गेली
वन्य हस्तींनी सांडेसह आपलीं तोडे वर केली
श्रीकृष्णाला एकीकडे म्हणाला, “ कृष्णा, ते
पहा, आकाशांतीळ काळेकट्ट मेघ. बगळ्यांच्या
योगाने ते शोभिवंत दिसत आहेत; जणं काय
तुझ्या शरीराचा वणे चोरून ते आकाशांत
जाऊन बसले आहेत; असे मला वाटते. हा
तझा निद्रा घेण्याचा काल आहे. आकाश
तुझ्या शरीरासारखे दिसत आहे. तं ज्याप्रमाणे
प्रातिवषी या वेळीं अज्ञातवासांत राहतोस,
त्याप्रमाणे चंद्रानं सांप्रतकाळी अज्ञातवास स्वीका-
रला आहे असे वाटतं. पावसाळ्यामळें आकाश
मेघाच्छादित झाल्याकारणाने नीलमेत्राप्रमाणें
ते काळें दिसत आहे. त्याची प्रभा नील कम-
लाच्या पाकळीसारखी झाली आहे. हे कृष्णा,
शिखरावरील जलपणे असलेल्या या कृप्ण-
वणे मेघांनी गोधनांची वृद्धि करणारा हा
गोवधेन पवेत किती रमणीय दिसत आहे
पहा. सभोवार पाऊस पडल्यामुळें, मदयुक्त व
आनंदित झाठेळे कृष्णसारंग ( काळवीट )
वनामध्ये फार रमणीय दिसत आहेत. हे
कमलनेत्रा, पावसाने उगवलेल्या या हरित व
मद तृणानं पथ्वी झांकन टाकिठी आहे.पावसामळं
पवेत व वने यांतन जलख्राव होत आहे. नांग-
रून टाकलेल्या भमींतन धान्यांकर वर आलं
आहेत. या तिहींची शोभा उणी-अधिक दिसत
नाही. सोसाट्याच्या वाऱ्यांनीं मेघ हे इकडून
- भयाण ण पणिणणणणा पणी0
१ पावसाळ्यांताल आपाढशुद्ध एकादशी, जिला पंचागांत
६ शायना ! असे ष्वटलें असतें तथपासून ता कार्तिक शुद्ध
११ जिला “बोधिनी? असे ह्मणतात तथपर्यंत' देव? निजले
असतात अश्शी आर्यधर्मीयांची समजूत आहे, हाच
अश्ातवास
. विष्णुपवे, ] हरिवंश. २०२१
तिकडे जातात. मेघ आकाशांत दिसं लागतांच उत्पन्न झाठेले तृणाला हालवन सोडणारे,
प्रवासी जनांना घरीं परत जाण्याची उत्कंठा चेचळ, शीतल, आदरे, तषारयक्त, दांडगे व
होते. तझ्यासारखे ग्रंमीर ध्वानि करणारे हे कठोर असे वाय वहात आहेत. स॒यास्त झालेला
ढग हलके हलके प्रगश्म होतील. हे हरे, हे असल्याकारणाने, रात्री यथेच्छ मेघवषाव
तिविक्रमा, बाण व ज्या यांनीं रहित असलेल्या सरू झाला म्हणजे चंद्र नष्टप्राय होऊन, दाही
तीन रंगांच्या इंद्रधनप्याने तुझ हे मध्यमपैद दिशा ओळख येत नाहींत. वायुपूणे मेघांनी
( अंतरिक्ष ) अलंकृत झालें आहे. हा नेभस व्याप्त झालेलें आकाश सचेतन आहे असा
मास असन यांतच नभश्वक्ष (सये) नभस्तला
जणु प्रकाशतच नाहीं! मेध्रांमळें चंद्राकिरणांना
निस्तेजपणा आल्याकारणानं चंद्राचे किरणे असन
नसल्यासारखे वाटतात. समद्राच्या ओघासार
ख्या व दरवर पसरलेल्या मेघांतन एकसारखी
वृष्टि होत असल्याच्या योगानं, एथ्वी व आकाश
यांचा नित्यसंबंध या मेघांनी घडवन आणला
भास होतो. इतके आहे तरी लोकांना रात्र
झाली कीं दिवस आहे हे॑कळत नाहीं असे
मात्र नाहीं. हे कृष्णा, ग्रीण्मक्रतचे अपकारा-
पासन सटन आतां पजेन्याने शोभणार हं
वंदावन चित्ररथ गंधाच्या वनाप्रमाणे दिसत
आहे, त॑ अवलोकन कर.
याप्रकारे वर्षोकाळांचे गुण श्रीकृष्णाला
आहे. फार पाऊस पडल्याकारणाने नीप, सांगत सांगत; ज्येष्ठ भ्राता बलवान् संकपेण
कदंब, व अजेनवक्षांच्या फलांच्या परिमळाने व्रजामध्ये परत गेला, या प्रकारं असं एकमेकार्चे
सुगंधित झाल्यानें कामोद्दीपनकारक वायु | मनोरंजन करीत कृष्ण व सैकषेण हे उभयतां
पृथ्वीवर जोराने वहात आहेत. आकाशामध्ये आपल्या ज्ञाति-जांधवांसह त्या महावनामध्ये
मोठा पजेन्याचा वषोव सरू असन ते सवे
विस्तीणे मेघांनीं व्याप्त झाळं आहे; या योगाने
असे वाटते की, आकाशांत एक समद्रच उत्पन्न
आलेला आहे. तसेच आकाशान विद्ययक्त
मेघांचे कवच धारण करून इंद्रधनण्यांतन
पनेन्यधारारूपी निमेल बाणांचा वषोव सरू
केढा आहे त्या अर्थी हे यद्धाकरितां सज्ज
उभे राहिल आहे अशी कल्पना मनांत येते
हे सुंदरमुखा, पवत, वन व वक्ष यांचीं शिखरे
दाट मेघांनी आच्छादन टाकल्यासारखीं दिस-
तात. गजसमहाप्रमाणें जलाचा वर्षांव कर-
णाऱ्या या मेघांनी युक्त असलेल्या गगनाला
सागराचं स्वरूप प्राप्त झाठं आहे. समद्रांतन
"णी णकलक ण वय प
१ वामन अवतारांतील तीन पावलांपैकी मधल्या
पावलाने अंतरिक्ष व्यापून टाकळे होतें त्यास
अनुसरून वरील क्षर्णन आहे
२ नभस् [| श्रावण ] महिन्यांतच नभश्चक्ष ठप्तप्राय
व्हावा हे झाद्वर्य होय, अशीं व्यासांची कोटि आहे
काल क्रमात असत
अध्याय अकरावा,
यमुनावणेन,
वैशंपायन सांगतात:--एके समयीं, रम-
णीय वदनाचा, कामरूपी श्रीकृष्ण, संकषेणाला
बरोबर घेतल्यावांचन, एकटाच, त्या मनोहर
वनामध्ये हिंडत होता. तो शइयामवणे कृष्ण
काकप्षांचे योगाने फार रमणीय दिसत होता.
त्याचे नेत्र कमलाच्या पाकळ्यांप्रमाणे होते.
चंद्राला जरस शशलांछन शोभा देते तद्वत् श्री
वत्साचेन्ह त्याचे वक्षःस्थलाळा शोभवीत होते
त्याच्या अमग्रहस्तामर्ध्ये बाहुभूषणे , असून
त्याची कांती फललेल्या कमळासारखी होती
त्याचे तुरतुर चालणारे पाय सुकुमार असून
ताम्रवण होते. त्याने पद्मकेसरासारखी तेजस्वी
२०४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ११.
पीतवणीचीं व लोकांच्या मनास आल्हाद ध्वनीने ते दुमदुमून गेळे होते. त्यांतील मागे
देणारी दोन सूक्ष्म वख पारिधान केलीं असल्या- तृणांकुरांनी आच्छादित झाले होते. भ्रमर हे
कारणाने, तो संध्याकाळच्या मेधाप्रमाणे त्या वनराजींना अलंकाराप्रमाणे शोभवीत होते.
शोभत होता. वांसरांची व्यवस्था करण्यांत त्यांतील पाळवी व पाने स्वच्छ दिसत होतीं.
गुंतलेल्या आपल्या हातांमध्ये त्याने दंड व रज्ज त्यांतून नव्या पाण्याचे प्रवाह चाळले होते. जिकडे
घेते होते, त्याच्या भुजा सरळ असून, तिकडे परागांचा सुवास सुटलेला होता. केस-
देवादिक त्याच्या भुजांचें पूजन करीत. त्याचे रांच्या पारेमळाळा मदनाच्या श्वासांची उपमा
आंठ अति मनोहर होते, त्याचे तें बाल्पणचें देत असतात; म्हणून प्रियविरहामुळें एकसार-
मुख पुंडरीक कमलटाप्रमार्ण सुगंधित असन
अत्यंत शोभत होते. भ्रमरांनीं युक्त पझ्ममंडळ
ज्याप्रमाणें दिसावे त्याप्रमाणें त्याचें मुखकमल,
मोकळे सुट्न तोंडावर आलेल्या केसांमुळे
विराजमान दिसत होते. आकाशांतील नक्षत्रां-
च्या पंक््तीप्रमाणे त्याचे मस्तकावर, अजन,
कदंब, नीप इत्यादि वृक्षांच्या पुष्पांची व पल-
वांची माला अत्यंत रमणीय दिसत होती.
कंठांतीळ त्या माळेच्या योगाने तो वीर मेघ-
राजीन युक्त असलेल्या मूततिमेत इयामवणे
भाद्रपद मासासारखा दिसत होता. त्याच्या
कंठसूत्रांत बांधढेळें एकच निमेल मोराच्या
पिसाऱ्यांतीळ पान जेव्हां मंद वायूनं हाले तेव्हां
ती शोभा मोठी रमणीय दिसे. वनांत गेला
असतां कांही. वेळ तो गायन करी; नंतर धांवे.
केव्हां केव्हां तो नानाप्रकारचे खेळ करी.
लहर लागली तर कणेमधुर पणेवाद्य (पिपाणी)
वाजवीत बसे. अथवा गाईंना उल्हास वाटावा
्हणून वनांत गेल्यावर तो बालक अत्यंत गोड
लागणारी गोपवेणु ( पांवा) वाजवू लागे. गोकु-
लांत संचार करणारा, देदीप्यमान व घननीळ
प्रभ गोपाळ कृष्ण, त्या रम्य व चित्रित अस-
लेल्या वनराजीमध्ये रममाण होऊन जाई.
त्या कामवासना उद्दीपित करणाऱ्या वनामध्ये
मोर टाहो. फोडीत होते. मेत्रगर्जनांच्या प्रति-
१ आजकाल देखील शुराखी पोरें रानांत युरांमागे
पावे वाजवितात.
ख्या निःथास सोडणाऱ्या कामिनी ख्र्रियां-
प्रमाणे त्या वनराजी दिसत होत्या. गदे वृक्षां-
वरून येणाऱ्या नव्या वायूच्या झुळुकी जेव्हां
श्रीकृष्णाच्या शरीराला लागल्या तेव्हां वरील
गुणांनी युक्त असलेल्या त्या वनराजींमध्ये
त्याला अत्यानंदाचा लाभ झाला.
कोणे एके वेळीं गाईसहवर्तमान त्या वना-
मध्ये हिंडत असतां सवे झाडांमध्ये श्रेष्ठ अस-
लेल्या एका वटवृक्षाकडे श्रीकृष्णाची दृष्टि
गेठी. त्याचा विस्तार फार मोठा होता. त्या-
वरील पाने अति दाट असल्याकारणाने, तो
वृक्ष म्हणजे आकाशांतील एखादा मेघ एथ्वी-
वर आला आहे असे वाटे. त्याचा विस्तार
पर्वताप्रमाणे प्रचंड असून, तो अध्यो गगनां-
पर्यंत जाऊन मिडला होता. नीलादि बहुविध
वणीचे अनेक पक्षी त्या वृक्षावर बसले होते.
त्यावर पुष्कळ फळं व दाट पालवी असल्या-
कारणाने तो इंद्रधनुष्ययुक्त मेघासारखा दिसत
होता.त्याच्या फांद्या मल्या मोठ्या घरासारख्या
होत्या. फुळें व वेळी यांचे योगाने तो शोभिवंत
झालेला होता. वायु त मेघ यांना त्यांन आधार
दिळेळा होता. त्या प्रदेशांतील सवे वृक्षांचा
तो राजा होता. तो पुण्यवान वृक्ष पाऊस व
ऊन यांपासून लोकांचे रक्षण करी, तो पर्वता-
च्या शिखराप्रमाणे दिसत होता. त्याचीं मुळे
खोळ गेलीं असून भाराने तो फार वांकळा
होता. त्या वृक्षाचे नांव भांडीर अस होते.
२ विष्णुपवे ] हरिवंश, २०५
याणा णा पका स्की
त्या वक्षांच स्वरूप अवलोकन करून प्रमने तेथें ती चित्रित झाली होती. शेवाळ आल्याकार-
वास करण्याचा निश्चय केला. हे अनघा, त्या [णाने तिर्चे उदक क्वचित् हिरवे दिप्तत होते
वृक्षाच्या समीप, आपल्या बरोबरीच्या गोपा . यना भरे ही सर्व अवयवांनी यक्त असठेली
ळांसह एक दिवसभर, श्रीकृष्णाने तेथे क्रीडा घमद्राची जणं राज्ञीच होती. कारण, प्रसत
केली, पूर्वी स्वर्गलोकीं असतांना त्याने अशीच झालेले प्रवाह हे तिचे चरणांचे ठिकाणी
कत य होती. त्याच्या डया सची नाना पुठिनरूपी श्रोगिमंडळाने ती युक्त होती.
श्रीकृष्णार्चे मनोरंजन केठे, कांही गुराख्या- य य वी
। > इत्यादि आरोपित बानवी चिन्हांनी ती अलंकृत
च्या मलांनीं मदित अंतःकरणाने गाणीं
व त झालेली असन फार संदर दिसत होती. फस
म्हणण्यास प्रारभ केला. कित्यक खेळाड मल
हेच त्या प्रसन्न यमनेचे हंसतमखाचे ठिकाणी
कृष्णाचींच गाणीं गाऊं लागले. त्यांचं गायन
चालं असतां पराक्रमी श्रीकृष्ण पणेवाद्यांतच होते. हंसरूपी हास्य, रक्तकमलरूपी ओष्ठ,
कमळरूपी, वांकलेल्या भुवयांनीं युक्त असलेले
ए व तंबीवीणा वाजव लागला
त ु एके वेळ न म क्या ग दार नेत्र, डोहरूप विशाल ललाट, शेवलरूपी केश,
ट् रै चक्रवाकरूपी स्तन, तीराचा पार्श्वभाग हेच
वन होळ त ह मुख, दीघे जळोघरूपी लांब लांब भजना,
तेथून पद्म नामक कमलांनी युक्त असेही राच्या पाळी हेच कर्ण, कारंडवरूपी कुंडे»
सुंदर कमलें हेच लोचन, तीरावर उगवलेले
यमुना नदी त्याचे दृष्टीस पडली. तरंगरूपी र त
कटाक्षांनी ती वांकडी झाठेली होती. तिच्या (0 हॉ. आभ मीनरूपी निमेल
झठेला असल्यामळे त्यापासन अत्यंत आल्हाद लै? ऐसतर काढणारे सारसपक्षी हेच नपुर,
होत होता. त्या नदीला उत्तम घाट बांधळा फराएप्परूपी वस, कृमे व हंस हींच लक्षणे,
असून तिर्वे उद्क फार मधुर होतें. तिजमर्थ्ये आणि ममुष्यर्पी पुष्ट स्तन इत्यांदे आरो
बरेच डोह असन ती जोरांने वहात होती. पित मानवी अवयवांनी १ गुणधमानीं ती
ज्लबिदूंनी आर झालेल्या वायूच्या जोराने पदर यमुनानदी युक्त होती. तिच्यामर्ध्य
कर नक्र रहात असून, पाणी पिण्याचे
जवळपासचे वृक्ष वांकून गेले होते. यमना
र वतात ठिकाणीं येणाऱ्या श्वापदांनीं तिला फार शोभा
तीरावर हंस, कारंड व सारस हे पक्षी आपले
स्वर काढीत होते. नेहमी जोडप्याने असणारे अलल होती; पशूनीं तिर्चे उदक उष्टविटे
0000600 होते; तिच्या तीरावर अनेक आश्रम
चक्रवाकादि पक्षी तिच्या तीराचा आश्रय ६ ठे टोते
करून राहिलेले दृष्टीस पडत होते. जलामध्यं ठेले हो
वास करणाऱ्या मत्स्यादि प्राण्यांनी ती युक्त त्या समुद्रपत्नी यमुनानदीकडे चोहोबाजूंनी
होती. जलामध्ये दृष्टीस पडणाऱ्या शीतलत्वादि नेत्रकटाक्ष फेकीत, श्रीकृष्ण तिच्या तीरातीराने
गुणांनी यमुनेला भषविळे होते. पाण्यामध्ये हिंडू ढागला; त्याच्या संचाराने त्या मनोहर
उत्पन्न होणारी पुर्ष्मे यमुनेतही असल्यामुळें नदीला अधिकच शोभा आली, त्या श्रेष्ठ
२०६
श्रीमन्महामारत.
[ अध्याय १२.
नदीच्या बाजन हिंडता हिंडता एक उत्तम दषित करून टाकठें आहे. या सेपे्रेष्ठाच्या
डोह त्याच्या नजरेस पडला
तो डोह एक योजन लांब असन; देवांनाही
दुदध्य होता. तो फार खोळ होता; त्याचे
पाणी केव्हांही क्षुब्ध होत नसे; तो समुद्रा-
प्रमाणे संथ होता. जळचर परापक्षी यांची
त्या डोहांत मळींच वसति नव्हती; मेघांनी
भरून टाकलेल्या आकाश्नाप्रमाणं तो डोह
पाण्यानें तडंब भरला होता. त्या जलाचा थांग
लागणे शक्य नव्ह्ते; त्याच्या तीरावर सर्पाची
मोठमोटीं बिळे होतीं, त्यामळें तेथे फिरकणंही
मष्किलीचे होते. सर्पाच्या फत्कारापासन उत्पन्न
झालेल्या अग्नीच्या धराचे त्या डोहाभावतीं
वेष्टण पडलेले होत. त्यांतील जळाचा पशा
किंवा इतर ताम्हेळेले प्राणी यांना कांहीएक
उपयोग नव्हता. त्रिकाल स्नान करण्याची
इच्छा करणाऱ्या देवांनींही तो डोह वज्ये
केळा होता. आकाशमागोनं संचार करणाऱ्या
पक्ष्यांना देखील त्या डोहावरून उंच फिरक-
ण्याची सोय नव्हती. तृण जरी त्या डोहाच्या
पाण्यांत पडलें तरी त्याच्या भयंकर आगीने
त॑ त्वरित जळन खाक होई. तो डोह ओरस-
चौरस एक योजन असन देवांनाही टदगेम
होता; त्यांतील भयंकर विषरूपी अस्नीने तेथील
वृक्ष जळत होते.
त्रजाच्या उत्तरेस एका कोसावरच तो डोह
होता; तो लांबरुंद, अगाध व झगझर्गात डोह
पाहून कृष्णाच्या मनांत असा विचार आला
: हा.कोणाचा बरं डोह असावा? यांतच
महाभयंकर व अंजनराशीसारखा काळाकटट
र्लांय नामक सपेराज राहतो; असे मला
वाटते. सप्राचा नाश करणाऱ्या पिराज
गरुडाच्या भयाने समद्र सोडन तो येथें येऊन
राहिल्याचे मळा ठाऊक आहे. त्यानंच या
सागराठा मिळणाऱ्या यमुना नदीर्च पाणी
भीतीर्न येथील प्रदेशांत कोणी फिरकत नाहीं
त्यामळे ह॑ अरण्य जास्तच भयंकर दिसत
असन यांत जिकडे तिकडे गवत वाढलं आहे
वटादि नाना प्रकारच्या वृक्षवेलींनीं हं धोर वन
भरलेळं असन या काल्याचे हितकारी सचिव
त्या वनाचे रक्षण करतात. हं अरण्य निजेन
असन, विषान्नाप्रमाणे अस्पृश्य आहे,
कालियाचे संबंधी नित्य त्याचें रक्षण करीत
आहेत. या डोहाचे उभय तट, शेवाल,
कमले, झाडंझडपे व वेली यांनीं यक्त
असल्यामळे, त्यांतन जाण्यासाठी मागे अजन
करावयाचे आहेत असे वाटतं. या सपराजाची
मस्ती जिरवन या नर्दीचे पाणी कल्याणदायक
होईल अर्स मला करणें आहे. कालियाचा
निग्रह केल्यावर हा डोह या त्रजाला उपयोगी
होऊन, निष्कंटक रीतीने सर्वाना येथें संचार
करण्यास हरकत पडणार नाहीं. या डोहाचे
घाटांवर वाटेल त्याला बिनदिकत जातां येईेळ.
कालियासारख्या कुमागेगामी दुरात्म्यांचें निर्द-
लन करण्याकरितां मी गोपकुलांत अवतार
घेतला असन या ठिकाणीं वास्तव्य करीत
आहे. तर आतां या कदंब वृक्षावर चढन,
बाललीठेनें या भयंकर डोहांत मी उडी
मारता. आणि कालियारचे दमन करितो. अर्स
केळे म्हणजे माझा पराक्रम जगतांत
प्रसिद्ध होईल.
रा“ /*-/४५/” /*/*-- शी
अध्याय बारावा,
कालियामर्दैन,
वैशंपायन सांगतात:---असे म्हणन तो चपल
कृष्ण नदीच्या कांठाजवळ गेला व घट्ट कंबर
बांधून त्यानें मोठ्या आनंदाने या. कदंब
वक्षाच्या शेंड्यावर आरोहण केळे. नंतर तो
२ विष्णुपवै, ] हरिवंश. २०७
मेघश्याम कृष्ण त्या कळंबाच्या फांदीला धरून त्याचीं बायकामळे, चाकर इत्यादिक इतर
लोंबकळत राहिला. आणि तशा स्थितीत त्या मोठमोठे सरपेही आपल्या तोंडांतून विषापासून
कमलनेत्राने मोठी आरोळी देऊन डोहामध्ये उत्पन्न झाळेला भयंकर अशि व धर (बाहेर)
उडी मारढी. कृष्णाने आंत उडी मारतांक्षणीं टाकं हागे, त्या नवीन उत्पन्न झालेल्या सपे
|
तो यमना नदीचा डोह खळबळन गेला आणि राजांचे तेन देखील अत्यंत प्रखर होते. त्या
एखादा ढग दुभंग होऊन त्यांतील उदक ज्या- सवे सपानीं श्रीकृष्णाला आपल्या फणांच्या
प्रमाणं जोराने चोहीकडे उसळते, त्याप्रमाणे वंगेमध्ये आंवळन टाकलें. त्यामळे त्याला हात-
त्या डोहांतील पाणी मोठ्या जोराने निकडे पाय हालवतां येईनासे होऊन तो पवेता प्रमाण
तिकडे उसळन गेलें. तसच कृष्णाच्या आरो- जांगचेजागी उभा राहिला. ज्यांतील विष
ळीने त्या डोहांतील सपोरचे त॑ भव्य वसति- बाहेर पडल्याकारणाने नदीर्चे पाणी बिघडले
स्थान खवळन जाऊन तो सपे जलांतन एकदम होते. तसल्या तीक्ष्ण दतांनीं त्या सद्रांनी
वर आला, त्याचे नेत्र रागाने लाळ झाले कृष्णाला दंश केले. परंत त्या योगाने तो
होते. त्या क्रद्ध झालेल्या सपेराजाची प्रभा महावीयेशाली कृष्ण कालवश झाला नाहीं
मेघराशीसारखी काळीभोर दिसत होती. इतके होत आहे तो त्याच्या बरोबरचे सवे
त्याचे डोळे अत्यंत ढाळ दिसत होते. त्याला गोप अत्यंत भयभीत होऊन सहदित शब्दांनी
पांच मर्खे असन त्याच्या उच्छासांतत अभम्नि ओरडत त्रमामध्ये जाऊन पोचले
(अझीसारखा ऊष्ण वाय )निवत होता.त्याच्या. तेथे जातांच गोप सांग हागले
जिव्हा सारख्या हालत होत्या; त्याचीं मख. लोकहो, कृष्णाला भळ पडन त्याने काठीय
अस्नीप्रमा्णे असत, पांच प्रशस्त व भयंकर सपे रहातो त्या डोहामध्ये बडी घेतली आहे
फणांनीं तो यक्त होता. त्या अस्नीप्रमाणे व त्या ठिकाणीं सपेराज काठीय त्याला खाऊन
प्रखर तेजाच्या सपाने तो सवे डोह व्यापन टाकीत आहे; म्हणन विलंब न लावतां तिकडे
टाकला होता. तो रागाने फरफरत होता. चढा. सपेराजाने तझ्या कृप्णाळा डोहामर्ध्य
त्याचं .तेज जळजळीत होतं. क्रोधाने त्याची ओढन नेळं आहे हे वतेमान लवकर नंदरानाला
ग होत होती. त्यामळे डोहाचे पाणी देखीळ कळवा. ” ते वज्ञाघातासारसे भाषण कानीं
आधण आल्याप्रमाणे सळसळं लागलं. यमना पडतांच नंद अत्यंत व्याकल झाला. त्याची
नदीने सद्धा भीतीने आपला प्रवाह बदलला. , पावळं त्या भयंकर डोहाकडे वळली. तो चाल-
( उलट दिशेन वाहू लागली. ) क्रोधाशीने तांना अडखळूं लागला. आबालवृद्ध ख्रीपुरुष
जळत असलेल्या त्याच्या मखांतन एकसारखा ' त्याचे पाठीमागन तिकडेच धांव लागले, तरुण
वाय बाहेर चाललेला होता. डोहामध्ये येऊन बलराम देखील त्या पन्नगराजाच्या डोहांतील
कृष्ण लीलेने बालक्रीडा करीत आहे असे विहारस्थानासमीप प्राप्त झाला. नंदप्रभति
पाहण्याबरोबर त्या सपेराजाच्या तोंडांतन धर सवे गोपांचे डोळे पाण्यानं भरून गेले होते. व
ज्वाळा निघे लागल्या. त्याच्यापासन उत्पन्न डोहाच्या कांठावर उभे राहन त्यांनी सारखा
झालेल्या क्रोधाझीन तीरावरील वक्षांची एका हाहाःकार चालळावेठा. लज्जा, विस्मय व शोक
क्षणांत राखसंगोळी झाली तेव्हां तो प्रलय- या भित्न मित्न विकारांची छाया आळीपाळीने
कालचा कृतांतच आहे कीं काय असे वाटले, त्यांचे चेहेऱ्यांवर हभोचर होत होती, “ हायरे
२०८ श्रीमन्महामारत. [ अध्याय १२,
णयणकाधयकळळामाळयावशाकककणयाकळळळळ अवयव मामवधधळकनामठवका कयाय यधयवाकायामलधका यायच्या आयष णपकामकाळकावळ्कनायमाणटा धका काकोडकर यया लय जाळ मानक काकटलयाणया-टयाळयमासनययकळळाका ळच भकणयाीी
पुत्रा ” असे कित्येकजण ओरडूं लागले, “हारे, | विशेषतः नंद व यशोदा यांचे विलाप टेकून
धिःकार असो आम्हांला ” असे उद्गार कित्ये- | बळराम, जो मनार्ने, शरीरानं व बुद्धीने कृष्णाशी
कांच्या मुखावाटे बाहेर पडूं लागले, कोणी म्हणू | एकच होता, व बाह्यतः तरी एकच देह दोन
लागले, “ हायरे दुदेवा, आम्ही मेल्याहून मेळे ठिकाणीं केल्यासारखा दिसत होता, तो कुद्ध
झालो आहो. याप्रमार्गे सर्वांना अत्यंत दःख होऊन अव्यय श्रीकृष्णाला म्हणाढा, “ हे
होऊन ते रड लागले. तेथें जमलेल्या स्रिया महाबाहो कृष्णा, तूंच गोपांचा आनंद वृद्धि-
देखीळ मोठमोठ्याने आक्रोश करूं लागल्या. गत करणारा आहेस, तर लवकर या निपुण
त्या यशोदेला उद्देशून म्हणाल्या “ ज्या अथी सरपेराजाचे दमन कर. हे विभो, हे आप
आपल्या पोटचा गोळा सपेराजाच्या तावडींत मानुषबुद्धि गोपबांधव, त इतरांसारखा मनुष्य
सांपडलेला पाहण्याचे तुझ्या नशिबी आळे आहेस या समजुतीने, अत्यंत
आहे, त्या अर्थी तू खरोखर अत्यंत दद
आहेस असे दिसते. अमृतेच्छ सुरासुरांनीं
सपाची दोरी करून समुद्रमंथन केले, त्या समयी
जसे अमत हिसळलें गेळं त्याप्रमाणे हा सर्प
स्वशरारानें या कृष्णास घ्रुसळीत आहे. त्यानं
त्याचें घेथे कांहीसे हळलं (ढळलं)सं दिसत आहे.
खरोखर नु हृद्य पाषाणाचे केठें आहे असं
वाटते. यशोदे, पुत्राची ही कष्टमय स्थिति
अवलोकन करून तुझ्या अंतःकरणाचे अद्यापि
तुकडे तुकडे कसे झाले नाहींत : अरेरे, दुःखित
झालेल्या नंदाने,डोहाजवळ उभे राहून, पुत्राच्या
तोंडाकडे दृष्टि लाविली आहे. एखाद्या अचेतन
वस्तूप्रमाणें तो त्या ठिकाणीं दिसत आहे.
आणि हा असा प्रकार पाहण्याचे आमच्या
नशिबी आढ आहे ! यशोदेच्या मागोमाग
आम्ही पण या कालियाच्या डोहाम्ध्ये उडी
घालणार. दामोदराला घेतल्याशिवाय व्रजामध्ये
परत जाऊन आम्हांला हीं काळीं तोड दाख-
वावयाचीं नाहात. सूयोवांचून दिवसाची, चंद्रा-
वांचून रात्रीची व वृषमारिवाय गाईंची काय
घरं शोभा आहे ? क्ृष्णावांचून सवे गोकुळ
आम्हांढा, शून्याकार आहे; म्हणून वत्सरहित
थेनूप्रमाणे आम्ही कृप्णाला टाकून गोकुळांत
परत जाणार नाहीं. ”
याप्रकारे त्या त्रजवासी ख्रीपूरुषांचे आणि
क
करीत आहेत. ”
बलरामाचे हे खुणेचे शब्द कानी पडतांच,
मोठा पराक्रम करण्याची इच्छा होऊन कृष्णाने
दंड थोपटले, नंतर ते सर्पोर्चे वेष्टण ताडकन
तोडून, पाण्याच्या वर असलेल्या त्या सर्प-
राजाच्या शरीराच्या भागावर कृष्णाने आपले
दोन्ही पाय ठेवे आणि आपल्या हातामध्ये
त्याचे मस्तक धरून ते खालीं वांकविळे, मग
एकदम त्याच्या मधल्या मोठ्या मस्तकावर श्री-
कृष्णाने आरोहण केले. सुंदर बाहुभूषणांनी युक्त
असलेला कृष्ण त्याच्या मस्तकावर उमा राहून
नाचूं लागला, कृष्णाच्या मदेनाने त्या भुजंग-
मार्च मस्तक चळवळेनार्से झाळं व त्याच्या
तोंडांतून रक्त बाहेर पडूं लागलें, नंतर अत्यंत
भयभीत होत्साता तो कालिय पुढीलप्रमाणे
बोलता झाला. “ हे कृष्णा, तुझं सत्य स्वरूप
न ओळखलल्यामुळें मीं आपल्या रागाचे आवि-
प्करण केलें. हे वरानना, मार्श आतां पूर्ण दमन
झाठें असून, मी निर्विष बनर्ला आहे. मी आतां
तुला शरण आला आहे. माझी मुळें व नातलग
यांसह मी काय करावे त्याबद्दह मळा आज्ञा
कर. त्याप्रमाणेच मी कोणाच्या ताब्यांत
राहूं त सांग. हें देवा, मळा जीवदान दे.
सर्पराजाचीं पांची मस्तर्के 'डीन झली
आहेत असते पाहून, गरुडवाहन भगवान् न
२ विष्णुपवे, ] हरिवंश. २०९
ाचायममधायााायका्यालता चचचा ययास तालडमी त कतीळी धल ललमावहाडक कणव काकककाधाा करकोळ वळा. औकससाशा्याददा साकारला वसर यरयाव दळताना ाकततमळळयमाल्यवरया
रागावता, त्या उरगेश्वराळा उद्देशन बोलला, प्रकट झाळेळा परमेश्वर ( महत ) आहे, हँ
: हे सपराजा, तला मी या यमना नदीमध्ये झांकलेल्या अस्नीप्रमाणे कळलें नाही.”
वास्तव्य करूं देणार नाहीं. भायी व बंधु याप्रमाणे आश्चयेभरित झाठेळे गोप अव्यय
यांसह त सागराच्या जलामध्य राहण्यास जा कृष्णाचे स्तोत्र गायन करीत; देव जसे चित्र-
जर कोणी तुझा पुत्र अथवा भृत्य या डोहा- रथ गेघवांच्या उपवनाप्रत जावे तस आपल्या
मध्ये माझ्या दृष्टीस पडला तर मी तत्काळ तपाचे ठिकाणा परत गढ
त्याचा वध करीन. या यमना नदीचे पाणी
आतां निर्दोष व सपेय होवो. तं महासागरा-
मध्ये जाऊन तेथ वास्तव्य कर. यापुटे जर तं
य्थेच राहिलास तर तुजवर मोठें अरिष्ट येऊन
यांत तझा अंत होईल. हे सपराजा, सागरा
व्ये तझ्या मस्तकांवर माझी पावळे उमटलेली
पाहून पक्षयाचा शु गरुड तु प्रहार करणार संचार करीत असत. कोणे एके समयीं ते दोघे
जि वसुदेवाचे पुत्र गोधन चारीत चाढले असतां,
ह एकताच, श्राट्टप्णाच्या चरणावर मस्तक रमणीय अशा गोवधेन पवेतासमीप प्राप्त झाले
ठवन, त सपश्रष्ठ कालय स्वे गापाच्या तः । गोवधेन पवेताच्या उत्तरेस व यमनेच्या
दखत, डाहातून नघून गला; व सपराज पराभत कांठीं एक भल मोठे शोभिवत तालवन त्या
हाऊन तेथन निघन गल्यावर, छृप्ण तारावर | रभयतां वीरांच्या दृष्टीस पडल. त्या वनांत
यऊन उभा राहला. या कृत्यान ।वोास्मत जिकडे तिकडे ताठवृक्षांची पानं पडलली होतीं
झालेल्या गोपांनी प्रदाक्षणापवक श्वाकृप्णाच| तेथे नानाप्रकारचे खेळ खेळन, उच्छखल
स्तुति केली. नंतर संतुष्ट होऊन त्या वनवासी । गोऱ्ह्यांप्रमाणे मदितांतःकरणार्ने ते वावरूं ला-
गोपाळांनीं नंदाला उद्देदान भाषण केलं. “ हे गले, तो प्रदेदा थंड विस्तीण व सपाट असन
अनघा, अशा प्रकारचा अवतारा पुब्न तला त्या ठिकाणीं मातीची ढंकळ किंवा दगड वंगरे
लाभला असल्याकारणान खरोखर तुजवर कांही एक नव्हते. तेथील भूमि बहुतेक दभानी
परमंश्वराचा मोठा अनुग्रह झाला आहे, यापलेली असन, त्यांतील माती काळीभोर
आह्याला वाटत. तू धन्य आहेस. आजपासून होती. त्या ठिकाणचे तालवक्ष उच असून
>.-<- २०८५४7८ ०८
९
अध्याय तरावा,
धनकवध
वरुपायन सांगतात:--कृप्णानं यमना-
डोहांत काल्याचे दमन केल्यानंतर, बलराम
तो असे उभयतां जोडीने त्याच प्रदेशांत
आपल्यावर, आपल्या गाईवर किंवा त्रमावर
कोणतीही आपत्ति ओढवली तर आपण या
विशालळोचन प्रम कृष्णाला शरण जाऊं. या
मानिसेवित यमना नदीचे जळ आतां पणेपणें
सच्छ व मंगलकारक झाळे असन, इच्या
कांठी आपल्या गाईंना निर्वेधपणे नेहमी
संचार करण्यास हरकत राहेलेली नाहीं.आम्हां
पनवासी गोपांना हा कृष्ण ह्मणजे त्रजामध्ये
हरिवंश ८-२७,
त्यांना पुष्कळच फांद्या होत्या. त्यांचीं पेर
काळीं असन त्यांच्या फांद्यांच्या टोकाला
फलांचा बहर आलेला होता. त्यामुळे त्या
तालवनामध्ये हत्तींनी आपल्या सोडाच उंच
केल्या आहेत कीं काय असा भास होई. त्या
प्रदेशांत वक्त्यांतील अग्रगी दामोदर आनंदाने
म्हणाला, “ अहाहा, पिकलेल्या ताढफलाच्या
१ “* एको बिष्णुर्महदभूतम्, ”'
२१० श्रीमन्महामारत. [ अध्याय १४.
€__€५९
घमधमाटारन॑हा प्रदेश कितीतरी संवासित त्या दष्ट खराने त्याला दंश केढा. नंतर उलट
झाला आहे! दादा, आपण हीं गोड, सुवासिक, वळन त्या देत्येंद्रान आपल्या पाठीमागच्या
काळीं, रसाळ व पक्क झालेलीं फळें पाडू या ! तंगड्यांच्या दुगाण्या शस्त्ररहित असलेल्या
मनांत विचार येतांच त्याप्रमाणे कृति कर- बलरामाचे उरावर झाडल्या. परंतु बलरामाने
ण्यास; आपल्याला मुळींच वेळ लागत नाहीं. त्याच तंगड्या धरून, त्याचे मुख व स्कंध
यांच्या नसत्या वासाने आपल्या ब्राणिंद्रियाची फिरविले आणि त्या गदेभरूपी देत्याला, ताल
तृप्ति होत आहे. त्यापक्षीं यांतील रस अमता- वृक्षाच्या अग्रावर झगारून दिल. त्यामुळ,
सारखा असला पाहिज असं मला वाटते.'' त्याची पाठ, मांड्या, कंबर व मान हीं सवे
श्रीकृप्णाचें भाषण संपते न संपते तांच | मोडन जाऊन, तो दरात्मा तालफलांसहवते
बलराम हंसत हंसत ती झाडे हलवन फळ | मान भतलावर धाडदिशीं आपटला. तो गदेभ
पाडे ढांगळा. त॑तालवन दळेघनीय असन 'वभवहीन होऊन, मरून पडला आहि असें
माणसांची तेथे जाण्याची सोय नव्हती, वास्तविक पहातांच बलरामाने त्याच्या इतर अन॒चरां
तं अस्सळ असूनहि प्रस्तुत एखाद्या मनप्यभक्ष- नाही फॅकन देण्याची सुरुवात केली. गदेभांची
काच्या भवनासारखं शान्यवत् दिसत होतं शरीर व तालफले यांनीं भरून गेलेली तेथील
घेनक नामक भयंकर दत्य गदेभाचे रूप जागा, शारट्तंतील मेघाच्छादेत आकाश
घारण करून त्या वनामध्ये रहात होता. प्रमाणे दिसत होती. त्या गर्दैभरूपी देत्याचा
त्याचे बराबर एक भला मोठा गर्दैभांचा कळप सपरिवार नाश झाल्यामळे, आधींच रम्य
होता. तो दष्टवद्धि गदेभरूपी देत्य त्या ताल- | असलेल्या त्या तालवनाची शोभा द्विंगाणित
वनाचे रक्षण करून मनष्य, पक्षी व श्वापदे यांच्या झाली. आतां त्या तकतकीत व उत्तम ताळवनां
समहाना त्रास देडे. फलं पाडतांना उत्पन्न झालेला ताळ भात नाहाशा झाल्याकारणाने गाड तेथे
तो ताढशळ्द कानीं पडतांच त्याला फार क्रोध सुखाने नांदे लागल्या व ते विशिष्ट आकाराचे
आला व हत्तीला जसा ताळ्शव्द सहन होत वन फार शोभिवंत दिसं लागले, नंतर वनचर
नसतो तसाच त्यालाही सहन झाला नाही. गोपाळ त्या वनांत निःदोकपर्ण शिरून, ८
तेव्हां अत्यंत क्रोधायमान झाठेला तो राक्षस व त्रासरहित होत्साते तेथे यथेच्छ विहार
त्या शब्दाच्या अनुरोधाने धांवन गेला; तो. करूं लागठे. मग गाई निर्वेधपर्ण चरूं लागल्या
तेथे रोहिणीचा तनय त्याच्या दृष्टीस पडला. अते पाहून, त्या हत्तीप्रमाणे पराक्रमी बाल-
मदामुळें त्या गदेभाचे कॅस विखरून त्याच्या कांनी, झाडांच्या पानांचे आसन तयार केळे
तोंडावर आले होते. त्याचे नेत्र स्तळ्ध झाळे व त्यावर ते सुखाने विश्रांति घेत बसले,
होते. मोठ्याने आरोळी देत व खरांनीं पृथ्वी पग लोचा
विदार्रीत चालला असतां, तो आ पसरलेल्या अध्याय चौदावा,
कृतांताप्रमाणे दिसत होता. त्याने आपले ता
पुच्छ दुर केळं असन भक्ष्य सांपडणार या प्रलेब-वध,
आशेने त्याला मोठा आनंद झाला होता. दंत वैशंपायन सांगतात:--गंतर कांहीं वेळाने
हच त्याच आयुध होते. तालवलांच्या खाढीं त्या आनंदित झालेल्या वसदेवपुत्रांनी ते ताल-
त्या ध्वजाकार व अन्यय बलरामाळा पाहून वन सोडून दिळें व पुनः ते भाण्डीर वक्षापाशी
२ विष्णुपवे , ]
आले. वाटेने ते बहगुणित झाळेळीं शुभ गोधन पराक्रमी बालकांनी आनंदानं तेथे हुतुतू घातला
[रीत होते व जिकडे तिकडे विपूल तणांकर | असतांना, त्यांना हस्तगत करून बेण्यासाठी
उगवलेल्या वनाची शोभा अवळोकन करीत योग्य संधीची वाट पहात बसळेला असरस्रेष्ठ
होते. तसच; वाटेनं जातां जातां, ते दंड थोपटीत प्रळंब त्या ठिकाणीं प्राप्त झाळा, वन्यपुप्पांनी
होते; गाणीं म्हणत होते; मधून मधून आपले शरीर अलेकृत करून त्यानं गोपवेप
झाडांच्या मागे लपत होते; केव्हां कव्हां ते धारण केला होता. हास्यादिक क्रौडा करू
दात्रला जेर करणारे वीर गाईची व वांसरांचीं त्यानें रामकृप्णांना भळ पाडण्याचा यत्न
नांवे घेऊन आरोळ्या देत होते. शभ चि- चाठविला, तो दानवश्रेष्ट प्रक राक्षस मनप्यरूप
हांनीं यक्त असलेल्या त्या बालकांच्या खांद्या घेऊन निःदकपणं त्यांच्यांत जाऊन मिसळला
वर अन्नाची शिंकीं होतीं. त्यांच्या वक्ष:- तो देवशत्र गोपवेपान दिसल्यामुळे हा आपल्या
स्थळावर वनमाला विराजत होत्या; ते ल्हान जातीपकींच एक गोप आहे असेत्यांना वाटून
ल्हान शिंगे आलेल्या खोंडांसारखे दिसत होते. ते गोपाल त्याबरोबर खेळे लागले. परंतु वस्तुत
सवण व अंजन यांच्यासारखी त्यांची कांति प्रलंबानं आपणास कांहीं फट मिळावी म्हणून तो
असन त्यांनीं एकासारखीं एक अशीं वस्रे गोपवेप घेतळेळा होता. खेळतां खेळतां त्यानें
पॉरेधान केलीं होतीं. त्या कारणाने इंद्रधन- आपली भयंकर दृष्टि रामक्ृप्णांकडे लावली
प्यांनीं यक्त असलेल्या शकु व कृप्ण वणाच्या अद्भत कृत्ये करणारा कृप्ण कांहीं आपल्याला
मेघांप्रमाण ते शोभिवंत दिसत होते. ते आटोपावयाचा नाहो, अस पाहून त्या देत्य
उभयतां वनांतन चाळले असतां वन्यवेप धारण श्रेष्ठानं बलरामाळा ठार करण्याचा यत्न सुरू
करीत. त्याप्रमाणे त्यांनीं कुशाग्रें व पुष्प हौंच केला. ' हरिणाक्रोडन ' नामक एक मुलांचा
मनोहर कणेभपणं कानांत धारण केलीं होतीं. खेळ ते सवजण खेळे लागठे. त्यांत दोघांदोघांनी
कधींही पराभत न होणारी ती जोडी आपल्या हरिणासारखी एकदम उडी मारावयाची असते
अनचरांसह गोवधेन पवेताच्या आसपास ठोकिक कृुप्णाने श्रीदाम नांवाचा एक गोपकुमार
खेळ खेळत असे. देव देखील त्यांची पजा
करीत; तथापि त्यांनीं मनष्यरूप धारण के
असल्यामळे, आपल्या मनष्यत्वाला साजतील
अशा गोपक्रीडा करीत ते तेथील वनांत ॥हंडत
असत.
प्रसंगवशात. भाण्डीरवक्षासमीप बाल-
लीला करीत करीत ते वक्षश्रेष्ठ न्यग्नोधापाशी
येऊन पांचळे, त्या वक्षाळा विपुल शाखा
होत्या. तेथेंच यद्धकृत्यांमध्ये निपुण अस-
लेल्या त्या दोघांनीं गोपाळांसहवतेपान झाडांच्या
फांद्या धरून झोके घेण्याचे, दगड फंकण्याचे
इत्यादिक विधिध खेळ खेळन व्यायाम करण्यास
आरंभ केला. याप्रमाणें सिहासारख्या त्या
आपल्या जोडीला घेतला, व हे अनघा, बल-
रामाने प्रलंब हा गडी घेतला. बाकीच्या गोपा-
लांनीं असाच एक एक गडी निवडन ते सवे
चपळ गोपाळ एकमेकांच्या वरून उड्या मारूं
लागळे. कृष्णाने श्रीदामाला जिंकलं, बलरामानं
प्रलजावर वरचढ केली. कृष्णाच्या बाजूच्या
सवे गड्यांनी विरुद्धपक्षाचा पराजय केला. ते
परस्परांना आनंदानं पाठीवरून भाण्डीर वक्षाच्या
खोडापर्यंत, पळत पळत वाहून नेत व पुन
तेथन निघाल्या ठिकाणीं परत येत. याप्रमाणे
चाळठं असतां, प्रलेंबाने एकाएकी बेलरामाला
उचलन खांद्यावर घेतळे आणि मेघ जसा
चेद्राळा घेऊन जातो ल्याप्रमाणे त्याला
२१२ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १४.
घेऊन उलट दिशेने तो राक्षस झपाट्याने प्रलबाची शक्ति गवोने द्विगाणित झाळेली आहे;
निघून जाऊं लागला. परंतु सुबुद्ध रामाचा तर मी याचे शासन कसे करूं ते मला सांग.
भार त्याला सहन न झाल्याकारणाने, त्या रोहिणेयाचे पृर्वेवत्त व खरें बळ कृष्णाला
अक्राळविक्राळ राक्षसानं इंद्राचे अधिष्ठान अस- | माहीत असल्यामुळें, त्यानें किंचित् स्मित
ठल्या मधघाप्रमाण आपल शारार फुगवण्यास करून शातपणान व काहास आनदान उत्तर
सुरवात केळी. तेव्हां त्या दानवोत्तम प्रलाचे केलें “ बा रामा, मानवी रूपाची बतावणी
खरें स्वरूप प्रगट ज्ञाले, त्याचे शरीर भाण्डीर
वक्षाएवढे मोठं असन, त्याचा वणे दग्ध
झालेल्या अंजनाच्या पवेताप्रमाणे (काळाकटट )
होता. सर्याप्रमाणें चमकणारा व पांच स्तब-
कांनीं यक्त असलेला असा मकट त्याने धारण
केळा असल्यामळे त्या देत्याचं मख देदीप्य
मान् दिसत होते व सययक्त मेघासारखा तो
शोभत हाता. त्या भयंकर राक्षसार्चे तोड व
मान हीं फार मोठीं असून, त्याचे नेत्र
गाड्याच्या चाकासारखे होते. त्याच्या पायाच्या
भाराने प्रथ्वी देखील वांकत होती. त्या शर
प्रढबाने गळ्यामध्ये पुप्पांच्या लांब लांब माळा
व दृतर तसलींच आभरणे धारण केली होतीं
त्याप्रमाणेच त्यांन एक लांबच लांब वस्त्र परि-
धान केलें होत. अशा रीतीने तो चालला
असतांना ओथंबलेल्या मेघासारखा शोभत
होता. प्रलयकाल ज्याप्रमाणें जलप्रलयांत सांप-
डलेल्या सवे लोकांचे प्राण हरण करून नेतो,
त्याप्रमाणे तो भयंकर राक्षस बढरामाला झपा-
ट्यारने घेऊन चालला होता. आकाशामध्ये
प्रलयकाळचा मेघ जसा चंद्राळा घेऊन जातो,
तद्वतच प्रलन संकपेणाला घेऊन चाठला आहे
असा मास झाला. त्या देत्याच्या खांद्यावर
बसलेल्या श्रीमान् संकषेणाला अर्स वाटन चकटे
कीं, आतां आपली धडगत नाही. तेव्हां
कृप्णाला उद्देशान तो म्हणाला. “ कृष्णा, ह्या
पवेतप्राय शरीराच्या देत्यानं, मोठ्या मायावी-
चांगली चालवली आहेस ! ( कारण ) तूं
गुह्याहून गुह्य जो जगद्वयापी परमेश्वर त्याचे
पदाप्रत पोचला आहेस. विश्वप्रलयाच्या वेळी
तं नारायणरूप घेतोस त॑ लक्षांत आण. सम-
द्राशीं तादात्म्य पावून सृष्टीचा तूं संहार कर
तोस, तो तझा प्रभाव ध्यानांत घरे. आपल्या-
पासन उत्पन्न होऊन पराक्रम करणाऱ्या पुरा-
तन देवांची, ्रह्मदवाची व जळाची आययप्तष्ठि
कशी झाली त्याची आठवण कर. आकाशा ह
तझे मस्तक आहे. जल हीच तझी मर्त आहे
पृथ्वी ही तझ्या क्षमेच्या ठिकाणीं आहे. आशि
हा तुझ्या मुखाच्या स्थानीं व लोकांचा आय-
दोयरूपी वाय हा उच्छासाच ठिकाणीं आहे
तझ्या मनाने ही सृष्टी उत्पन्न केली आहे
तला सहस्र मुखं, सहस्र अंगे, सहस्र नेत्र,
सहस्र चरण, सहस्र नाभीकमलं व सहस्र
किरण आहेत. तं सवे शत्नंचा नाश करण्यास
समथे आहेस. त जवढ जगतामध्ये उत्पन्न करून
ठेवळ आहेस, तेवढंच देवांना दिसत. तज
अद्याप सांगितळेळ नाहींस त्याचा शोध लाव-
ण्यास कोण समथे आहे ? या जगांत जेवढे
कांहीं ज्ञात होण्यासारखं आहे त॑ सव तं प्रति
पादन करून ठेवलं आहेस. परंत, तला एक-
स्यालाच जे ठाऊक आहे त॑ मात्र देवांना
देखील विदित नाही. आकाशांत आत्म्यापासन
निमाण झालेली तझी काया त्यांना अगोचर
आहे. तुझ्या कृत्रिमरूपाची देव पुजा करितात
पणान मनुष्यरूप दाखवुन, मळा हरण करून देवांना देखील तझा अंत लागत नाहीं, म्हणन
चालविले आहे. या दष्ट्जद्धि व फ॒गलेल्या
तुळा अनत असं म्हणतात. तू महान
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
२१३९
आहेस, तसाच सक्ष्मही आहेस. स॒क्ष्म
वस्तस देखील कळावयासारखा नाहींस. ( शष-
रूपाने ) तुझा आधार आहे म्हणनच हे शाश्वत
जगत चाललं आहे; व सवे प्राण्यांचे उत्पत्ति-
स्थान अशी ही अचळ पथ्वी या अखिल
विश्वाला संभाळन धरीत आहे. तं ( स्वशरीरानं)
चारी समुद्र व्यापून टाकले आहेस. चातुवे-
ए्यांचा जनक तंच आहेस. चारी यग तंच
निर्मिली असन चारी प्रकारच्या यज्ञांतील हवि-
भाग तंच ग्रहण करतोस. मी या आखिल
जगताला ज्या ठिकाणीं आहे त्याच ठिकाणीं
तेही आहेस असं मी समजता ( तझ्यामाझ्यांत
कांहीं भेद नाहीं ). वस्ततः आपला देह देखील
एकच आहे; पण जगताच्या कल्याणाकरितां
आपण दोन मित्न रूप घेतलीं आहेत. मी
शश्धात कृष्ण आहे, तर तं पुरातन शेप आहेस
आखिल विश्वांचा नित्य देव तेच सनातन शष
आहेस. आपल्या या दोन भिन्न रूपांनी हे
विश्व चाललं आहे. मीं ह्मणजे तेच व तं
हणजे सनातन असलेला मीच. तझ्यामाझ्यांत
कांहाही भेदभाव नाही. आपण उभयतां
एकशर्रीरी व महापराक्रमी आहो. तर मग
मोह पावलेल्या मनप्याप्रमाणे स्वस्थ काय
बसला आहेस ? हे देवा, वज्ञासारख्या तझ्या
मष्टीचा त्या दानवाचे मस्तकावर प्रहार करून
त्याचा प्राण घे.”
वैशंपायन सांगतात:---कृष्णाने याप्रमाणें
बलरामाला पवेवत्ताची व आपल्या अवतार-
कायोची आठवण देतांक्षणींच, त्रेलोक्याचे सवे
बळ त्याच्या ठिकाणीं एकवटले, आणि
लागलीच त्या महाभजानं, त्या दष्ट प्रलंबाच्या
मस्तकावर, आपल्या मिटलेल्या वज्ञप्राय मष्टीचा
प्रहार केला. त्याबरोबर त्याचा कपाळमोक्ष
होऊन त्याचे' मस्तक त्याच्या शरीरांत शिरलं
षेरामानं पुन; त्याला गुडघ्याची ठोकर मार-
तांच तो देत्यश्रेष्ठ गतप्राण होऊन भमीवर
पडला. आकाशांतील विर्दीणे झालेल्या मेघा-
प्रमाण त्या प्रश््वीवर पडलेल्या प्रलबाचा देह
दिस लागला. त्याच्या मस्तकाच्या ठिकऱ्या
उडून सवे शरीरांतून रक्ताच्या धारा वाहू
लागल्या; तेव्हां पवेताच्या शिखरावरून गेरूने
युक्त असलेल्या उदकाचा प्रवाह चालला आहे
असं वाटलं. प्रढेबाला ठार मारल्यावर, आपले
सामर्थ्यांचा प्रतापशाली बलरामाने संकोच
केळा आणि कृष्णाला कडकडून आलि
गन दिळे. त्या घोर देत्याचा निःपात
झालेला अवलोकन करून, स्व्गस्थ देव, गोप
श्रीकृष्ण या सर्वानी त्या महापराक्रमी बल-
रामाचा आशीवेचनपवेक जयजयकार केला
:: सरळवत्तीच्या सकमार अलरामानं प्रलबाचा
वध केला ” अशा प्रकारच्या आकाशवाणी
सवे देवांच्या तोंडन निघे लागल्या. आकाशस्थ
देवांनी त्याला ' बलदेव! हे नामाभिधान दिल
देवांना देखील अनावर झालेल्या प्रलजाचा नाश
जेव्हां बलरामानं केला, तेव्हां त्याचें सामथ्ये
लोकांना कळून आले.
अध्याय पंधरावा,
रि शक्रोत्सव, |
वेदपायन सांगतात:---याप्रकारं वनांत
संचार करून, कृप्ण व राम यांचा दिनक्रम
चालढेला असतां, वषोक्रतचे दोन महिने निघन
गेले, नंतर ते उभयतां भ्रजामध्ये परत आले
तेव्हां, इंद्रोत्सव जवळ आलेला असन, त्या-
करितां,उत्सवाप्रेय गोपाल उत्सुक झाळे आहेत,
असे त्यांना समजले. मग मोठी, जिज्ञासा
दाखवन कृष्णाने त्यांना प्रश्न केला. ज्यामळें
तुम्हांठा इतका हषे झाळेला आहे; त्या इंद्रा-
च्या महोत्सवाची कथा काय आहे ती मला
२१४
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय १६,
वयातल्या डीन म्या नतल का आलाय
सांगा. ” त्यावर एका अतिवृद्ध गोपाने उत्तर आदळून, मोठ्या जोरानं फिरावयास लागून,
केले, ' बाबारे, इंद्राच्या ध्वजाची आम्ही | प्रचंड ध्वाने होतो, त्याला मेघगजेना असें
कां पजा करितो, त्याचें कारण (मी) लोक म्हणत अस्ततात
इंद्राच्या मेघराशी
सागता, तं एक हे आरसदना, इंद्र हा सवे वायच्या सपाट्यात सापडल्या, म्हणज, पवेतांना
देवांचा व मेघांचा स्वामी आहे. हे कृष्णा,
त्या जगदीशाच्या प्रात्यथे हा यज्ञ आम्ही
कलाचाराप्रमाणं करीत असतो. तोच मेघांना
रणा देतो. त्याच्या आयधानं मेघ अलंकृत
झाठेळे आपण पहातो. त्याच इंद्राच्या आज्ञेने
मेघ हे नतन जलाची वृष्टि करून तण-धान्या
दिक वाढवितात. पुरुहत पुरंदर जो इंद्र तोच
मेघांचे ठिकाणीं जलाची उत्पत्ति करतो. स्वत
( यज्ञयागादिकांना ) सतष्ट झाठा, म्हणज सवे
जगाला, तो भगवान् संतोष देतो. त्यानं
उत्पन्न केलेल्या तण-धान्यावर आम्ही-किंबहना
सवे मानव-आपला निवांह कारित. व
म्हणनच आम्ही असले उत्सव करून देवतांना
संतृष्ट करतो. इंद्राने प्रथ्वीवर पाऊस पाडला
तरच धान्याला अंकर येतात; जलाने भिजेल
पृथवी अमृताने यक्त झाल्यासारखी द्रिसते; व
या गाडे विऊन पुष्कळ दध देऊं लागतात
त्यांना सख लागते. पावसाळ्यांत वाढलेलं
हिरवे गवत खाऊन, गाई-बेळ पुष्ठ होतात
ज्या ठिकाणीं वृष्टि करणारे मेघ आपल्या
दृष्टीस पडतात, तेथील भमि तणधान्याशिवाय
आढळन यावयाची नाहीं. त्या जागच्या
लोकांना दष्काळाची भोति नसते. ( तेथ क्षंधेन
व्याकळ झालेले लोक आढळन यावयाचे
नाहांत. ) इंद्र हा स॒योच्या किरणरूपी दिव्य
व दुभत्या गाईचे दोहन करतो व त्या ढगां-
"७ _.___७९ अ ज़ ह
मध्ये सांठवलेळें पावित्र व नतन ( जलरूपी )
क्षीर देतात. वायच्या प्रेरमेनं मेघ एकमेकांवर
१ सूर्य पथ्वीवरोल जल आपल्या किरणांच्या उप्ण
तेने शोपून घेतो व तं मेधांमध्यें सांठवतो. मेघांपासून
यथाकाली आपल्याला तें वष्टिरूपाने प्राप्त होते.
भेदून टाकणारे व वज़्ाघातासारखे आवाज होत
असतात. एखादा धनी ज्याप्रमाणे आपल्या
सेवकांकडन पाहिज तीं कामे करून घेतो
त्याप्रमाणे इंद्र हा आकाशस्थ मेघांना इच
प्रमाणे नाचवन त्यांजकडन पाऊस पाडवितो
त्या वेळीं केव्हां केव्हां विभा चमकन मोठा
गडगडाट होतो. कांहीं मेघ दर्दिनसचक अस
तात; कांहीं विर्दाण झालेल्या अभ्रपटलासारखे
असतात; कांहीं अंजनासारखे असतात; व
कांहीतन जलबिदेचा वषाव होत असतो
आकाशांतील अशा प्रकारच्या भिन्नस्वरूप
मेघांच्या योगाने, देवेंद्र वपोकालामध्ये या
विश्वाला जणं काय अलंकूतच करतो आहे
असा भास होतो. केव्हां केव्हां आकाशभर
मेघांतीळ जलबिट पसरलेळे असतात, त्या
समयीं आकाशाला मोत्यें लटकली आहेत असं
वाटतं. सर्याच्या किरणांचे द्वारानं शोपन
घेतठेळें उदक, जलदाता पञेन्य, जगताच्या
कल्याणाकरितां पुन; एथ्वीवर पावसाचे रूपान
परत करितो. आ कृष्णा, बीजापासून धान्या-
दिकांची उत्पत्ति करणारा पाऊस हा इंद्राच्या
कृपेनं प्रथ्वीवर पडतो; या कारणाकरितां राजे-
लोक, आम्ही गोप, किंबहुना सवे मनप्यप्राणी,
पावसाळ्यामध्ये मोठ्या आनंदानें एकत्र जमून
उत्सवादिकांनीं देवेंद्राची आराधना करीत असतो.
हळ
अध्याय साळावा
अ्ण्कळ्यळ » (० ७४0
वेदवेपायन सांगतात:--श्रीकृप्णाला इंद्राचे
सामथ्ये पणेपर्णे माहीत होत. तरी* वद्ध गोपांनी
इंद्राच्या प्रीत्यथे उत्सव करण्याचें कारण सांगि-
२ विष्णुपवे. ] हरिवंश. २१६
तछेळें ऐकन घेतल्यावर, त्यानं समजन उमजञन हित्र कमे करून अशा द्जेनांचा ते चांगळा
पुढीलप्रमाणे उत्तरपक्ष केला, “ आपण अर- | फडशा उडवतात. ब्राह्मण मंत्रयज्ञ करतात
ण्यांत वास्तन्य करणारे गोपाळ आहांत, कृषीवळ हे सीतर्यज्ञ करतात; व आपण
गाहच्या जीवावर नेहमीं आपण आपला निर्वाह गोपाळ गिरियज्ञ करतो. तात्पये, वनांतील पवे-
करतां. त्यापक्षी पवेत, वर्न व गाडे हौंच ताचेच आपण पूजन केल पाहिजे. गोपहो,
आपलीं देवते हात, अस आपण समजले पाहिजे. आपण पवेताप्रीत्यथे उत्सव करण्यास सुरवात
कृषिकम हे शेतकऱ्यांच्या निर्वाहाचे साधन केटी पाहिजे असे मला वाटते. झाडांखाटीं
होय. वेश््यवृत्तीच्या लोकांचे व्यापार हे पोट अथवा पर्वेतावर छानदार ठिकाण पाहून तेथें
होय. आणि आपल्या उपजीविकेचे परम निधान स्वस्तिवाचनादिक क्रिया करण्यास आरंभ करा
म्हणजे या गाडे होत. व्णेधमं असाच असन तरथेच यज्ञीय पशंचा त्या जागेवर बळी देऊन
तो याप्रमाणे तीन प्रकारचा आहे. पर्वेकमोन- कंडमंडपादिकांची तेथें स्थापना करा. इतके
सार ज्याला जो वणे प्राप्त झाला असेल, तोच
त्याने आपला मल्यवान् ठेवा असे मानल
पाहिजे, ज्याचा त्याचा स्वथमे ( वणेधमे ) हाच
ज्याला त्याला पज्य, अचनीय व उपकारी
असला पाहिजे. जो स्वघमे सोडन,अन्य वणाला
निय॒क्त केलेलीं कमे आचरण करतो व तजन्य
फलाचा उपभोग घेतो, त्या मनष्याला इहपर
लोकीं दोन अनथे भोगावे लागतात. शेते अस
तीळ तेथपयंत गांवाची सीमा असते. गांवाची
मयादा संपली की, वनाळा सरवात होते. पर्वत
गले म्हणजे अरण्याची गति खंटते. म्हणन
पवेतांना आपण श्रेष्ठ देवत समजले पाहिजे
असते माझं म्हणणं आहे. या अरण्यांतील पेत
वाटेळ तीं रूपे धारण करून, भिन्न भित्न
रूपांच्या द्वाराने, आपआपल्या शिखरांवर
कोडा करतात, असंही आपल्या ऐकण्यांत
आहे. नखं हींच ज्यांची आयर्धे आहेत; अशा
व्याघरसिहादिक पांची रूपं घेऊन, पवेत हे
आपल्या वनांचा उच्छेद करणाऱ्या लोकांस
त्रास देतात; आणि त्या योगाने वनांचे सहज
झाल्यावर, घोपांतील सवे लोक मिळन उत्सव
रण्यास लागा, विचार कसला करतां ? शरद-
क्रतंत फलणाऱ्या पुप्पांच्या माला घालन,
सवे गाडकडन या पवेतश्रेष्ठाभावती प्रदक्षिणा
करवन पुनः त्यांस त्रजामध्ये परत आणा
गाईना मधर तण व जल देणारा रमणीय व
प्रमदित शरत्काल सांप्रत प्राप्त झाला आहे
हा क्रतु लागला म्हणजे मेघ कमी होत
जाऊन जलाशयांतील पाणी आट लागतं
प्रस्तत हे अरण्य प्रियक वृक्षांच्या पुप्पांनीं
गोरवणे दिसत आहे. परंत त्यांत कोठे कोठे
एणणासनाच्या पुष्पांमळे कृष्ण वणोंची छटा
दिसत आहे. आतां या वनांतील गवत जन
झाळं असन, मोरांचा शब्द देखील कोठें
ऐकं येत नाहीं. तरी याची शोभा कांहीं विशी-
पच दिसत आहे. भसरदंत कंजरांप्रमाणे, आका-
शांतील जलधर, विद्यद्रहित व जल्शन्य
झाल्याने स्वच्छ दिसत आहेत; व नवीन उदक
आकषेण करून घेणारे मेध गडगडत आहेत
सव वक्षांना नवी व घनदाट पालवी आलली
रक्षण होते. या उपर जेव्हां वनांत वास्तव्य कर- असल्यामळे ते प्रसन्न दिसत आहेत, शाभ्रवणे
णारे किंवा अरण्यांतीळ कंदमलांदिकांवर निवाह मेघरूपी उष्णीष, हंसरूपी चामर व पणेचंद्र-
करणारे लोकं तेथे नासधस करितात, तेव्हां रूपी निमेळ छत्र, यांनीं ह॑ अंबर सुशोभित
१ स्वधर्म निधन श्रेय: परधर्मो भयाबहः। गीता. १ नांगराची पूजा
२१९
श्रीमन्महाभारत,
[ भध्याय १४.
झालेलें असल्याकारणानें, त॑नतन आभापिक्त
राजाप्रमाणे शोभत आहे. पाऊसकाळ संपत
आला असल्यामुळें, त्याबरोबर तळीं वगेरे
जलाशय देखील रोडावत चालले आहेत असे
वाटते. हे कृश होत चाललेळे जलाशय पाहन
हंस व सारस हे देखीळ नाके मरडीत आहेत
चक्रवाकरूपी स्तन, पुलिनरूपी श्रोणिमंडळ व
हंसरूपी हास्य यांनीं युक्त असलेल्या नद्या
आपल्या समुद्ररूपी परतीच्या भेर्टास चालल्या
आहेत असा भास होत आहे. सांप्रत जलाश-
यांमध्ये कुमंदपुप्पे फुलली आहेत. आणि
आकाश हे नक्षत्रांमळें मनोहर दिसत आहे.
त्यामुळें रात्रींच्या वेळीं जलाशय व आकाश
या उभयतांची चढाओढ लागन राहिली आहे
काँ काय, असा भास होतो. या वनामध्ये,
मत्त झालेले क्रॉचपक्षी गात आहेत व धान्याची
कणसे पिकावयाला आलीं आहेत. त्या कारणानं
हेवन नुकताच विवाह झालेल्या दंपत्या-
प्रमाण शोभत असन त्याचे ठिकाणीं मन
गळन पडले असल्याकारणानें भामे ही असंख्य
नेत्रांनी यक्त झाल्यासारखी भासत आहे
यमना नदीच्या चिखलांनीं भरलेल्या तारांवर
काशादिक फळे व वेली ही रंगड़न पडलीं असन
तेथे हंस व सारस पक्षी बसळे आहेत, त्यामळे
आधींच रम्य असलेल्या यमुनेला विशेष
शोभा आलेली आहे. धान्ये पिकावयाच्या सुमा-
रास आलीं असल्याकारणाने शेतं व वर्न हीं
फार रमणीय दिसत आहेत. धान्ये खाणारे व
जलांत उत्पन्न होणाऱ्या प्राण्यांना गट्ट करणारे
पक्षी मत्त होऊन गुंजारव करीत आहेत. पाव-
साळ्याच्या आरंभीं ज्यांना मेघांनी पाणी घातलें,
ती धान्ये आतां मोठीं होऊन जन झालीं
आहेत. मेघांचें आवरण टाकन देऊन, शरद-
तच्या प्रभावाने चमकणारा चेद्र निरभ्र आका
शामध्ये आनंदित होऊन राहिला आहे. गाई
द्विगाणित दग्ध देऊ लागल्या आहेत. वृषांचें
बळ दप्पट वाढून ते मस्त झाले आहेत. वन-
शोभा देखील द्विगाणेत झाडी असन, पवी
अत्यंत रममाण झाल्यावांचन रहात नाहीं. धान्यादिकांनी संदर ( गणवती ) दिसत
तडागांमरध्ये पुप्कक कमल फललीं आहेत. आहे. नक्षत्रे मेघांच्या कचाट्यांतत सटली
विहिरींमर्ध्ये उत्पळ॑विकासेत होत आहेत. आहेत. जलाशयांमध्ये कमळे उगवलेली आहेत
उदकपणे क्षेत्रे, नद्या व सरोवरे हीं अत्यंत संदर आणि ही शोभा अवलोकन करून मनप्यांची
दिसत आहेत. तांबड्या, निळ्या, पांढऱ्या वगेरे अंतःकरणे सप्रसत्न दिसत आहेत. फारा दिव-
रंगांच्या कमलांना पर्जन्याचे जळापासन एक सांनीं मेघांच्या तडाकयांतून सुटलेला सूये
प्रकारे विशिष्ट टवटवी आली आहे. मयरांचा शरदतृच्या आगमनाने प्रज्वलित झालेळे आपले
मद उतरलेला आहे, वायंचा जोर कमी होऊन तेज आकाशामध्ये प्रकट करून, प्रखर किर
ते मंदमद वाहू लांगळे आहेत. आकाशांत अग्रे णांनीं सवे रसात्मक सृष्टि आपल्या ठिकाणी
येईनाशी झालीं आहेत. आणि समद्र मात्र शोषन घेत आहे. द्रिविजय करण्यासाठी
तडंज भरलेले दिसत आहेती, कत बदलल्यामळे हापापलेळे पथ्वीपाते राजे आपआपल्या
साहजिक मोरांचा उत्साह शिथिल पडन त्यांनी ' सेन्यांचा नीराजन--विधि करून, परस्प-
नतैन कस्ण्याचें सोडन दिढे आहे व त्यांचे रांच्या राष्ट्रांच्या दिशेने निघाळे आहेत. या
पिसाऱ्यांतील डोळे पथ्दीवर जिकडे तिकडे चित्रविचित्र वनराजींमध्ये सवेत्र चिखल पडला
१ प्राक्ृतांत यास “ कमादपृप्पे ) ह्ृणतात. ही लहान असन त्या लालनडक पुष्पांमळे फार सदर
असून पडवर्ळांचे फुलांसारखी यास झालर असते ॥ ओवाळणी 1 २?”
२ विष्णुपवे. ]
हरिवंश.
२१७
दिसत आहेत. त्यांचेकडे लक्ष गेळ॑ असतां मन
त्यांचे ठिकाणीं मोहन जाते. वनाळा शोभा
देणारे, असन, सप्तप्ण, कोविदार, बाणासन;
निकंभ, प्रियक व स्व्णेक इत्यादि वक्षांना
फलांचा बहर आलेला असन त्यामळ या
वनाला अत्यंत शोभा आली आहे. त्याचप्रमाण,
या अरण्याचे सर्भावती, समर जातीचे हरिण
व घबड यांची गडबड दृष्टीस पडत आहे. व
जिकडे तिकडे केतकीची बन लागन गेली
आहेत. घरोधर डेऱ्यांतन उत्पन्न होणाऱ्या
नादाच्या मिषाने मर्तिमंत शारदी शोभा
हास्य करीत गाळवाड्यांतन वावरत आहे कीं
काय असं वाटतं. खरोखर, देवाधिदेव गरुडध्वज
तुम्ही असं न केल्यास बलात्काराने मीं हे तुम-
च्याकडन निःसंशय करवीन, जर तमचं मज-
वर प्रेम असल व परस्परांमध्ये मित्रभाव
असेळ तर रका न आणतां आपण गाईचेंच
पजन केळे पाहिजे. आपल्या हिताकरितां,
बऱ्या बोलारने, मीं सांगता याप्रमाणे, आणखी
कांहींएक विचार न करतां, करा, मी सांगत
आहे ते सत्य आहे
९.४४. “४५.”* “%८ ४७५/ ७५ / १
अध्याय सतरावा
न रै
| गिरियज्ञरवतेन
वदोपायन सांगतात:--दामोदरारच॑ वरील
विष्णनं मेघकालामध्ये सखाने शयन केले भाषण श्रवण करून गावर उपजीविका कर
आहे, त्याला देव हे जागूत करूं पहात आहेत. ' णाऱ्या गोपांना फार आनंद झाला. श्रीकृष्णाचे
पावसाळा संपून शरत्काल प्राप्त झाला आहे
जिकडे तिकडे उत्तम प्रकारचीं धान्ये उगवली
आहेत. या समोरील गोवधेन पर्वतावर, नील-
वणाचे व चंद्रसूरयोच्या रंगाचे नानाविध पक्षी
विहार करीत बसले असल्याकारणानं त्याला
मनोहर वेचित्र्य प्राप्त झाळ॑ आहे. विविध
प्रकारचीं फळं व पव यांनीं हा पर्वेत फूळन
गेला असन इंद्रधनप्याने यक्त असलेल्या
मेघाप्रमार्ण हा शोभत आहे. घराएवढे वक्ष व
मोठमोठ्या लता यांनीं हा गोवधेन अत्यंत
रमणीय दिसत आहे. विशाल मलांच्या योगाने
हा वांकलेला असन वायच्या तांडवाने याला
फारच रमणीयता आलेली आहे. अशा या
गोवधेन पर्वतांचे व विशेषेकरून गाईचे आपण
पूजन करूं. शिगांवर तरे व मोराची पिसे
अडकवन गळ्यांत लोंबत्या घटा बांधन
सवोच्या कल्याणाकरितां शरद्तंत फलणाऱ्या
पुष्पांच्या योगाने गाईर्चे पनन करा व गिरि
यज्ञ सुरू कैरा. देव पाहिजे तर इंद्रयज्ञ कर
तीळ, आपण गिरियज्ञच करूं. जऱ्याबोलानं
इंरिवश ४४-२८,
वचनामताचा लाभ घेतल्यानंतर त्यांनीं
निःदाकपर्ण पुढलिप्रमाणे प्रत्यत्तर केलें
:: बाळा, ही तशी सवे गोपांच्या हिताची
बद्धि ऐकन आम्हांला अत्यंत संतोष होत आहे
या तुझ्या मोठ्या यक्तीने आपल्या गोधनांची
चांगळी वाढ होईल. आमची गति व प्रीतिस्थान
तंच आहेस. तला सवे कांहीं कळत आहे. तंच
सवाचे श्रेष्ठ शरणस्थान आहेस. तंच आमचा
सहृच्छेष्ठ असन संकटसमयी आम्हांला अभय
देतोस. हे कृष्णा, तझ्यामळें हा घोष सरसित
असन तुझ्या दर्शनाने गाईंना देखील आनंद
होतो. येथील लोकांना कसलेही भय उरलेलं
नाही. आपण जणं स्वर्गात जाऊन राहिली
आहो. असें त्यांना वाटत. देवांना देखील कठीण
अशीं कृत्यं त॑ जन्मापासन करीत आला
आहेस. “ मी तम्हांकडन बलाने गोयज्ञव
गिरियज्त करवीन ' इत्यादि तुझी प्रशेसनीय
गर्वोक्ति ऐकन आमची मने आश्चयाने फारच
गंग झालीं आहेत. श्रेष्ठ प्रकारचे सामथ्ये
यश १ पराक्रम इत्यादि गणांच्या योगानें तं
२१८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १७.
-ऱर्म्ा
देवांत जसा पुरंदर तसा आम्हां मानवांत सर्व- ' जिकडे तिकडे दह्याचे डोह, त्यांत तुपाचे
श्रेष्ठ आहेस असे आम्हांस वाटते. तेजोगोलां- भोवरे, व भोवतीं दुघाचे कालवे, मसालेदार
मध्ये जसा दिवाकर तसा सर्व मत्ये मनप्यां- मांसाच्या मोठाल्या राशी आणि भाताचे
मध्ये त॑ आपल्या प्रखर प्रतापाने, तेजाने व पर्वतप्राय ढीग नजरेस पड लागले, सारांश,
सवीगपारिपणेतेने वरिष्ठ आहेस. उपग्रहांत ज्या- ' गारसहवतमान, सवे गवळ्यांचा गिरियज्ञ सुरू
प्रमाण चंद्र, त्याप्रमाणे त॑ कांति, शोभा, प्रस- झाला. त्या यज्ञाचे ठिकाणीं संतुष्ट चित्त अशा
क्ञता व स्मितवदनत्व इत्यादि गणांनीं सवे गोपाळांची गर्दी झाली असन गाळणींच्या
लोकांत वैशिष्ट्यानें चमकत आहेस. बळ, सानिध्याने त्या यज्ञाला फारच शोभा आलेली
शरीर व अद्भत बाललीला या बाबतींत, एक | होती. तेथे भक्ष्य पदाथाच्या राशीच्या राशी
कार्तिकस्वामीशींच तझी तलना कारितां येईल. ' पडल्या असन शिवाय नानाप्रकारचे धप व
कोणत्याही मनप्याच्यांने तझी बरोजरी करव- गंधमाल्यादि पजासामग्री यांचीही रेलचेल
णार नाहीं. हे प्रभो, महासागराच्याने ज्याप्र- होती. भाताची भांडी चलीवर ठेवण्यापयंत
माणे आपल्या तीराचे उछवन होणें नाहीं गिरियज्ञाची सवे तयारी होतांच, सुमहते पाहून
त्याप्रमाणे गिरियज्ञाविपर्यी ते जी आज्ञा आ- गाळ्यांनी त्राह्मणांसह उद्दिष्ट यज्ञ करण्यास
म्हाला केळी आहेस; तिचे उलंघन करण्याची आरंभ केला.
कोणाची छाती आहे? बाबारे, शक्रोत्सव तह- यज्ञ समाप्त झाल्यावर कृष्णाने आपल्या
कब करून आतां त्या ऐवजी तझ्या आज्ञे- मायेने पवताचे रूप घरेऊन यज्ञामध्ये अपण
प्रमाणे, गाट व गोप यांच्या कल्याणाकरितां, केळेळे सवोत्कृष्ट अन्न, दूध, दहीं व मांस
श्रीमान् गिरिमह आम्ही चाल करतो. लोकहो, भक्षण करण्यास सुरुवात केली. यज्ञाफरितां
आपण भोजनाकरितां संदर सुंदर दुधाची आलेले ब्राह्मपश्रेष्ठाहे जेऊन अत्यंत तृप्त झाले.
पक्ताक्लें तयार करूं या. जलप्राशन कर- त्यांच्या मनकामना पूर्ण होऊन त्यांच्या
ण्याच्या ठिकाणीं मंगलकारक कुंभ नेऊन(भरून) अंत;करणाला परम संतोष झाला व स्वस्ति.
ठेव. मोठमोठ्या टाक्या व कांही लांब- वाचन करून ते मोठ्या समाधानाने पाना-
रुंद डोण्या ( दगड्या ) दघानं भरून भक्ष्य, वरून उठले. अवभूथस्नान करण्याच्या वेळीं,
भोज्य व पेय पदाथांचा चांगळा सांठा करूं. मी दृष्ट अन्न भक्षण करून व आतापिपर्यंत
मांसाची व भाताची तपेलीं बरोबर घेऊन सवे दग्ध प्राशन करून '' अत्यंत तप्त झालो
घोषांतील तीन दिवसांचे दहीं-ट्थ जमा करूं. आहें” असे दिव्यरूपाने कृष्णाने म्हटलें
टोणगे वगरे ज्या पदांचे मांस आपण खाता, व तत्सचक मधर हास्य केल. नंतर पर्वताएवढे
तसले पश मारून सवेजण मिळन गिरियज्ञ 'विशाळ रूप धारण करून, कृप्ण पर्वताच्या
करण्याच्या तयारीला लाग शिखरावर बसळेला गोपांच्या दृष्टीस पडला
तदनंतर गोधन संतुष्ट होऊन त्या घोपांत त्याच्या गळ्यांत दिव्य पुप्पमाळा असन
सवेत्र आनंदी आनंद झाला. त्ये, प्रणाद त्याच्या अंगाला उटी लावलेली होती, पर्वताला
इत्यादि मंगळवाद्यांच्या घोषाने व गाई, बेळ वंदन करण्याकरितां निघाळेळे गोपाळ विशेष
आणि वांसर यांच्या हंबरण्याने सवे गोपा- करून पर्वतशिखरावर दिसत ' असलेल्या
ळांना अत्यंत हर्ष वाटला, त्या घोपांत लाकरच कृष्णाकडे जाऊं लागले: तेव्हां प्रमर्थे भगवान्
२ विष्णुपवे, ] हरिवंश, २१९
नट->>>
कृष्णाने गोपरूपांत आपलं खरे स्वरूप लीन अवयवांना वेगवेगळे रंग लावले होते. तांबडी,
करून सवे गोपाळांच्या बरोबर स्वत:सच पांढरीं व पिंवळीं अशीं वस्रे त्यांनी परिधान
( पर्वतरूपी ) प्रणामपूवक वंदन केलें, श्रीकृप्ण कठी होतीं. मोराच्या पिसाऱ्याचीं बाहुभूषणें
गिरिशिखरावर बसला आहे हें अवळोकन घालन त्यांनीं हातांत ( गास वळण्याकरितां )
करून गोपाळांना अत्यंत आश्चये वाटले व ते काठ्या वतल्या होत्या; तसंच आपल्या कॅसां-
पवेतारूढ भगवंताला उद्देशन म्हणाले, ': देवा, मध्ये त्यांनीं मोराच्या पिसाऱ्यांतील काड्या
आम्ही तक्षे दास असन, सवेस्वीं तझ्या अधीन मोठ्या यक्तीन खावल्या होत्या. अशा प्रकार
आहो. आम्ही पामरांनीं काय करावे ते गोपाळ फारच शोभिवंत दिसत होते
तं सांग.” . त्यांतही कित्यकजण बलांवर असले होते
यावर भगवंताने पवेताकडन शळ्द काढवन कित्येक नाचत होते; कांहीं अतिशय पळत
गोपांना प्रत्यत्तर दिले. “ गोपहो, गावर जर ' असलेल्या गांड्स आवरीत होते
खरोखर तुमची ममता असेल तर आजपासन याप्रमाणे, तो प्रदक्षिणाविधि पण झाल्या-
तुम्ही नेहमी माझाच यज्ञ करा. मींच तमचा वर त्या पवेताचं कृप्णस्वरूप अंतघांन पावलं
मख्य देवे असन तमच्या मनकामना पण इकड कृप्णही सव गांपांसहवतंमान त्रजामध्यं
करता. तमचे कल्याण करणाराहा माच. परत आला. गगारयज्ञाच वळा घडलेल्या
माझ्याच प्रभावाने तुम्ही सहस्रावधि गाइचा ' प्रकारामुळ सव आबालवृद्ध गोप फार आश्चये
उपभोग ध्याल. तम्ही माझे भक्त असल्या- भरित झाळ व जो तो मधसदनाची स्तुति
कारणाने मी वनांमध्ये तमचे कल्याण करीन करूं लागला
व स्वगात ज्याप्रमाणे मी रहाता, त्याप्रमाणं "५४
येथें तमच्याबरोबर रममाण होईन. नंदादिक. अध्याय अठरावा,
प्रसिद्ध गोपांवर संतृष्ट होऊन मी त्यांना वि- --:०:--
पुळ धन प्राप्त करून देईन. आतां एकदां. गोवधेनाद्भरण,
वांसरांसह सवे गाहेकडन मला प्रदक्षिणा! वेशपायन सांगतात:--आपल्या प्रात्यथे
करवा म्हणजे मला अत्यंत संतोष होईल, | होणाऱ्या उत्सवांमध्ये विघ्न आल असे पहा-
यांत संशय नाहीं. तांच सरेश्वर इंद्राला अत्यंत क्रोधे आला व
तदनंतर, त्या पवेताची अर्ची करण्या- त्याने सांवत्तक नांवाच्या मेघसमहांस आज्ञा
कारेतां सवे गाडे व बेळ मिळन कळपा- केली, कीं “ हे मेत्रश्रेष्ठ हो, माते मनांत असलेली
कळपांनीं त्या गिरिश्रेष्ठाभांवती झपास्याने गोएट, राजनिष्ठेच्या भावनेने, करण्याची तुमची
प्रदस्षिणा करूं लागलीं. त्यांच्या रिंगांवर इच्छा असेल, तर मी सांगतो त ऐका. श्रीकू
माळा व तुरे लावळे होते. मस्तकांवर व प्णाची भक्ति करणारे वृंदांवनांतील नंदादिक
पुढच्या पायांवर अशींच उचित भषणें घालन गोप माझ्या उत्सवाच्या विरुद्ध झाळे आहेत,
सवे गाईबेलांना सजाविलेळे होते. याप्रमाणें यांचा गाईेवरच मुख्यत्वेकरून निवोह चालतो
आनंदाने, शेकडो हजारा गाई पवतारभोवतीं हणून तुम्ही सात अहोरात्रपयंत एकसारखा
चालल्या होत्या; त्यांचे मागून, त्यांना हांकीत पाऊस पाडून व सोसाटाचा वायु उत्पन्न करून
गराखी चालले होते; त्यांनीं आपल्या विविध यांच्या गाडैना पीडा करा व मी स्वतःही
२२० श्रीमन्महाभारत. [ अध्याय १८.
प ममंससंखासखखखड
हििडाऑनाव मा
रेरावतावर आरूढ होऊन वज्ञात्रातासारखी आकाशांत थेमान करूं लागल्याकारणानें पक्षी
घो धो वष्टि करता. आणि प्रलयकालाप्रमाणे उडेनासे झाले. हरिणांचे पाय चालेनात. प्रलय-
सोसाट्याचा वारा निमोण करून पावसाचा कालीन मेघांप्रमा्णे भयंकर मेघांची प्रचंड वष्टि
भयंकर वषाव करतां. ह्मणजे तुमच्या प्रखर झाल्यामळें लोकांचीं शरीरं विठ्रप झालीं. पाव-
वष्टीमळे व वाऱ्याच्या सोसाट्यानं, दे माय साच्या भमश्वक्रीमळे आकाश अत्यंत निस्तेज
धरणी ठाय असे होऊन, सव त्रजवासी लोक झाले. ग्रह व नक्षत्र हीं अदृरय झालीं. चंद्र
व गाई पटापट प्राण सोडतील. ” सयोचे किरण आहेत कीं नाहींत याचा संशय
श्रीकृष्णाने आपली व्यवस्था मोडन पड लागला. सारांश, आकाशाची प्रभा पर्ण-
' टाकली असं पहातांच क्रोधवश॒ झालेल्या पणे लोपन गेली. मेघांतत एकसारखी उद-
देवंद्रानं सवे मेघांना वरीलप्रमाणे आज्ञा केळी. काची वष्टि चाल झाल्यामळे पएथ्वी जिकडे
त्याबरोबर, काळेकट्ट, भयंकर व पर्वेतप्राय मेघ, तिकडे जलमय दिस लागली. मोर मोठमोठ्याने
चोहोंबाजनीं आकाशांत जमन मोठमोठ्याने गड- टाहो फोड लांगळे व पक्षी केविलवाणीने
गड लागले, क्षणाधीत त्यांनीं सवे नभोमंडल आरडं लागले. उलटपक्षीं नद्यांना पर येऊन
व्यापन टाकलं. विजा चमकं लागल्या. (आका- त्यांच्या तीरावरील वृक्ष उन्मळन पाण्याच्या
शांत) इंद्रधनप्ये दिस लागली आणि आकाश | ओघाबरोबर वाह लागले, ढगांच्या गडगडाटाने
अंधकाराने गडप झाले, कित्येक ढग दसऱ्यांवर व पावसाच्या धोघार्याने तृणे व झाडं कांपाव-
तट॒न पडण्यास उद्युक्त झालेल्या हत्तींप्रमाणं यास लागलीं. सवे परथ्वी एकच जळपरय आल्याचे
नभोमंडळांत चमकत होते, तर कित्येकांची स्पष्ट दिसत असन “' जगताचा प्रढयकाल समीप
आकृति मकरासारखी होती. कांही नागांच्या आला आहे ” असे भीतीनं गांगरून जाऊन,
आकाराचे दिसत होते. याप्रकारचे जलधर त्रजवासी लोक आपआपसांत बोलं लागले. त्या
वीर आकाशामध्ये ( इंद्राची आज्ञा होतां- उत्पातसचक जलवृष्टीमुळ, गाई अत्यंत व्याकुल
क्षणींच ) इकडन तिकडे संचार करूं लागे, होऊन दीनवाणीने हंबरू लागल्या व जख
सवे ढग एकमेकांशीं संल्य़ झाल्यामळे हत्तींच्या बांधल्याप्रमाणं त्यांच्यानं एक पाऊलही पुढे
दाट समदायाप्रमाणे दिसत होते. सवे नभो- मार्गे टाकवेना. त्यांचे पाय व मांड्या ही
मंडळ मेघांच्या योगाने व्यापून गेल्यामुळें ताठून गेलीं. खुरांनीं व तोंडांनीं त्यांना कांही
काळोख पडन अकालीं दार्देनाची अवस्था करवेना. त्यांच्या अंगावर कांटा उभा राहिला
प्राप्त झाळी. लोकरच माणसाच्या हाताप्रमाणे, त्यांची शरीरं नखशिखांत मिजन गेठीं आणि
हत्तीच्या सांडेप्रमाणे व जांबच्या दांड्याप्रमाणे, त्यांच्या ओट्या व आंचळ हीं आंवळन गेलीं
पावसाची मोठी मसळघार कोसळ लागली. कित्येक गाईनीं दमन जाऊन प्राण सोडले
काळेभोर झाठेळे आकाश अगाध, अनंत व कित्येक मृतप्राय निचेत पडल्या, कांहीं
दुस्तर दिसत असल्यामुळं, समुद्राने गगनांत जलबिंदुंच्या तडाक्याने व्याकुळ होऊन वत्सां-
उडी मारली आहे कीं काय असा त्या वेळीं सह खालीं बसल्या. कित्येकींनीं आपलीं वांसरें
लोकांच्या दृष्टीला क्षणभर भास झाला पोटाखालीं घेतलीं. कांहींनीं तोडे फिरविली.
पर्वतासारखे मोठाळे मेघ गडगडाट करून त्यांच्या मांड्यांमध्ये जोम राहिषा नाहीं व
१ ही उल्लेक्षा किति बहाराची आहे. पोटांत कांहीं नसल्यामुळें पेटे खपाटीला गेलीं.
विष्णपवे, ] हरिवंश, २२१
शा ााणनलललााटालमानालमलनव नमन लनलना मनाली ड डीड रला नकाडोटा ललना लोड
पावसाच्या वषावाने त्रस्त होऊन कित्येक गाइ होत होता. त्या पवेताच्या दोन्ही अंगांनी
अत्यंत विव्हळ झाल्या. त्यांचीं शरीरं थरथर पाण्याचे प्रवाह चाढले होते, त्यांतच एकत्र
कांप॑ लागटीं. गाईची लहान लहान वांसरं वर झालेल्या मेघांतून पडणारं पाणी मिळन गेल
मान करून कृष्णाकडे पहात होतीं. जणं काय, होतं. या पाण्याच्या माराने, पवतावरील दग-
त्रस्त झालेल्या आमचे तं रक्षण कर असे | डांचा चरा होत होता व पवतही एकसारखा
आपल्या टीनवदनांनीं ती कृष्णाला सांगत डळमळत होता, पर्वेतासारख्या अवाढव्य छपरा-
होती. अकालपजेन्यामळे गाईंची दाणा- खाढीं आश्रय मिळाला असल्यामळे वर चाल-
दाण झालेली पाहन व सवे गोपाळ देखील लेली मेघांची वष्टि, वायचा सोसाटा व पवेता-
मरणोग्मख पडलेळे अवलोकन करून, शेवटीं वरून दगडांचा होत असलेला वषाव यांपैकी
कृष्णाला अत्यंत कोप आला व प्रक्षब्थ कोणतीही गोष्ट त्रजवासी लोकांचे समजण्यांत
स्थितींतच विचार केल्यानंतर पुढीलप्रमाणे तो ! येत नव्हती. निळे मेघ पवेतावर्राल पाणलो-
प्रियभाषी कृप्ण आपल्याशींच बोलला | टापयेत येऊन थडकल्यायळें तो उन्मत्त मय-
“ मलया या आपत्तीचा नाश करण्याचा रांनी यक्त पर्वत मेघांत मिसळनच गेलासा
उपाय तर मचला. आतां या दधर पवेताला दिसत होता. तेव्हां “: अहो! या पवे-
त्याच्यावरील रानांवनांसह उपटन त्याच्या- ताला मेघरूपी पंख फटन तो आकाशांत
खालीं पमेन्याचा त्रास चकविण्यासाठी गाईंना पक्ष्याप्रमाणे संचार करीत आहे. अशीं वाक्यं
रहातां येळ असे स्थान मी तयार करतो. विद्याधर, उरग;, गंधवे व अप्सरा
मीं हा पर्वेत वर उचलन घरला म्हणजे पृथ्वी- यांच्या मखावॉट चोंहांकडन निघे लागलीं
वरील एखाद्या घराप्रमा्ण हा घजवासी गाईचे जमिनीवरून उपटन कृष्णाने तळहातावर
गोपांचे रक्षण करील आणि पणपणं माझ्या घेतलेल्या त्या पवेतापासन पिवळ्या, काळ्या,
ताब्यांत राहील. पांढऱ्या धातंचा वर्षांव होऊ लागला
याप्रमाणे स्वगत विचार करून आपलें पावसाची मसळधार लागल्यामळें त्या पवताचीं
बाहुजल दाखविण्याकारेतां सत्यपराक्रमी कृष्ण कित्येक शिखरं खिळखिळी झालीं व कांहींचे दोन
त्या पवेताजवळ गेला. आणि पर्वेताएवर्ढे रूप तकडे झाले. इंद्राने क्राथामळे सरू केलेल्या
धारण करून त्यांने आपल्या हातांनी तो पवत पजन्यवष्टीच्या तडाक्याने पर्वत गदगदां
उपटला व लटकलेल्या ढगांसह उजव्या हातांत हाल लागला, त्याबरोबर त्यावरील वक्ष देखील
घरेऊन वर उचलला, त्याबरोबर तो घराच्या डळमळन नानाप्रकारचीं उच्चनीच पुष्पे भमी
छपराप्रमाणे शोभ लागला. शिखरांसह त्या वर गळन पडलीं व जिकडे तिकडे फलच
पवेताळा कृष्णाने भ्मीतन जेव्हां उपटन काढलं फळ झालीं. मोठमोठ्या फणांचे व मस्तकावर
तेव्हां त्यावरील शिळा शिथिळ होऊन हालं खस्तिकचिह्ल धारण करणारे नाग खवळन
लागल्या व वक्ष उन्मळन पडले. जेव्हां त्या जाऊन आपआपल्या विवरांतन बाहेर पडले व
पवेताची शिखरं गरगर फिरू लागठीं, वक्ष आकाशांत इतस्ततः फिरू लागले, भयंकर
कोसळं लागळे व सळके हळ लागले, त्या वेळीं वष्टीमळें मिऊन जाऊन पक्ष्यांची तर अत्यंत
तो मळचा अचल पर्वत एखाद्या पक्ष्याप्रमाणे दीनवाणी स्थिति झाली.ते पुन: पुनः आकाशांत
आकाशांत संचार करतो आहे असा भास उडी मारीत; परंतु उपाय न चाळून धाड-
२२२ श्रीमन्महाभारत, [ अध्याय १८.
दिशीं कांहीं वेळानं खाढीं पडत. चिडून गेळेलळे डला आहे तो जसा दिसता, त्याप्रमाणे
सिंह पाण्याने ओथंबलेल्या मेघरांप्रमाण मोठमो- . कृष्णाच्या हातावर लोंबकळणारा तो अरण्य-
ठ्याने गजेना करूं लागले. ताक करीत असतांना यक्त पर्वत गिरक्या घेतांना दिसत होता
डेऱ्यांतून जसा नाद होतो त्याप्रमाणें वाघ एखाद्या मोठ्या नगराच्या आश्रयाने सर्भावर
ओरडं लागले. त्या पर्वतावर वष्टीपर्वी जे विषम जशीं ल्हान लहान गांवे वसतात, त्याप्रमाणे
भाग होते ते पाऊस पडल्यानंतर सम झाले; व त्या गोवधेनपवेताभोंवतीं मेर लटकून बसले होते
आधीं प्रम होते त्यांवरून जाण्याची आतां. याप्रमाणे एका हातावर पर्वेत तोळन घरून
सोय उरली नाहीं 'प्रजापतीप्रमाणे गोपाळांचें रक्षण करणारा प्रभ
अशा रीतीने त्या पर्वताचा मळचा कृष्ण स्मित करून गोपाळांस हणाला “ गोपहो,
आकार पार बदलन गेल्यामळे, हा ओळ- देवांना देखीळ करतां येणार नाहीं असं ह
खनासा होऊन टसराच एखादा पर्वत अ- पवेतांचं घर मीं आपल्या अलोकिक प्रभावाने
सावा अशी शंका सेऊं लागली. फार पाउस निमोण केलं आहे. या ठिकाणीं थंडीवाऱ्याचा
पडल्यामळें त्या पवताचें रूप आकाशांत रुद्राने उपद्रव न होतां गाहेना सखानं रहातां येईल
जखडून ठेवलेल्या त्रिपुरासारखे दिस लागले. पर्जन्याचा त्रास चकविण्याकरितां सवे गाईंचे
कृष्णाने आपल्या हाताने त्या पर्वताला झेळन कळप या गरृहांत त्वरित त्रेऊन चला. हणजे
धरले असल्यामळे निळ्या ढगांमी व्यापलेल्या वायपासन पीडा न होतां या ठिकाणीं त्यांना
छत्रीप्रमाणे तो गोवधेन शाभिवत दिसत होता. सखानें वास करतां येईल. गोधनांची संख्या
गोवधेन पर्वताची ही स्थिति पाहून तो पर्वत व सामथ्ये यांचे मानाने येथें जागेची वांटणी
विवररूपी आपळे विशाल वदन मिटन कृष्णाच्या करून घ्या ह्मणजे पावसापासन तमचे रक्षण
बाहुर्पी उशीवर निजला आहे वत्यांत त्याला , झाळेंच, गोवधेन पवत उपटून काढून मी येथ
मेघरूपी स्वप्ने पडत आहेत असा भास होत पांच कोस लांब व एक कोस रुंद इतकी मोठी-
होता. अत्यंत पाऊस पडल्यामुळें त्या पर्वता- थोरली जागा निमाण केली आहे. येथें तान्ही
वरच्या वक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकं येई-. लोकांचा देखील समावेश होटल. मग आपल्या
नासा झाला. तसेच, तेथील वनांत मोरांचा त्रजाची कथा काय £ ”
टाहो बंद पडला. त्या कारणानें शिखरांसकट:' कृप्णाने भापण करतांच, गाडे मोठ्याने
त्या पर्वतावर कोणतेही प्राणी वास्तव्य करीत हंबरल्या व गोपाळांनीही मोठी आरोळी
नाहींत अशी शका येई. त्याचीं शिखरं अस्ता- दिळी. इकडे बाहेर मेघगजेना चालच होती
व्यस्त होऊन गरगर घमत होतीं, त्यामळे तदनंतर गोपाळांनी गाईचे कळप करून
गोवरधनाला व त्यावरील अरण्यांना ज्वरच एकामागून एक सवे गाई त्या पवेताच्या विशाल
आला आहे असे वाटलें. वाऱ्याच्या सपाट्यानें ' गहेमध्ये नेऊन घातल्या. कृप्ण मात्र परवेताच्या
मेघ त्या पवेताच्या माथ्यावर आले व महंद्रान 'मुळाशींच उभा होता व त्याने आपला एक
निकडीची आज्ञा केल्यावरून त्यांनीं त्या हात प्रेय असठेल्या अतिथीसारख्या त्या परवेता-
पवतावर पावसाचा न खळणारा एकसारखा ला दिला होता. [ (हणजे) एका हाताने पवत
झोत सुरू केला. राजार्ने पीडा दिल्यामळे उचलून धरला होता. ] पावसाला म्याठेल्या
जेथील प्रजाजन विपत्तीच्या भोंवऱ्यांत सांप- | गोपांनी जलदीजलदीने त्या पर्वेताच्या छपरा-
२ विष्णुपवे, ] हरिवंश. २२३
खालीं निर्मिलेल्या रांत, आपलीं गाड्या, लेला आहे असे पुरुहूत पुरंदर जो इंद्र त्याच्या
भांडीकु्डी, वगेरे चटसारें वाहून नेलें दृष्टीस पडले. ते समयी तो बाठक अत्येत
तदनेतर, अव्यय विष्णन घेतलेले
ही कृति अवलोकन करून, आपली प्रतिज्ञा त॑ गोपाळाचे रूप पाहन इंद्राला फार सेतोष
विफल झाली व याच्यापुढे आपळे कांही चाला- वाटला. श्रीवत्स लक्षणाने यक्त असलेल्या
वयाचे नाही. अशी वज्ञायध इंद्राची खात्री कृष्णाचे दशेने झाल्याकारणाने इंद्राच्या
झाली आणि त्यानं लागलीच वष्टि बंद करण्या- नेत्रांचे साफल्य झा. कमलाच्या पाकळी
विषयीं मेघांना आज्ञा दिली. सात अहोरात्र- सारख्या इयामसंदर कृष्णाकडे त्याने आपल्या
पर्यत प्रथ्वीवर भयंकर वष्टि करूनही आपलं सहस्त्र नेत्रांनी सारखी टक लावली. कृष्णाचे
कांहीं चालत नाहीं असं पाहन ज्याचा उत्सव रूप अत्यंत संदर असन भलोकावर हा कोणी
बंदू झाला आहे अशा वत्रारि इंद्राने मेघांसह ' देवच आला आहे असे वाटे. अशा प्रकारच्या
स्वगेलोकीं गमन केले कृष्णाला संदर शिलातळावर असलेला पाहन
याप्रमाणे सात दिवस झाल्यानंतर इंद्राचा इंद्र अत्यंत लजित झाला. पसिराज सपी
निरुपाय झाला; आभाळ नाहीसे होऊन आकाश गरुडाने प्रकट न होतां आपल्या पंखांनी त्या
स्वच्छ झाले आणि भगवान् सये आपल्या ! शिळातळावर असलेल्या कृष्णाच्या मखावर
प्रखर तेजाने नभोमेडळांत चमकं लागला. सावळी धरली होती. अशा वेळीं, इंद्र ऐरा
तेव्हां पुनः आल्या मागोने गाई व गोप 'वतावरून खालीं उतरून वनामध्ये एकांती
हीं आपल्या नेहमींच्या राहण्याच्या ठिकाणीं ' बसलेल्या आणे लोकिक व्यवहार करण्यांत
परत गेलीं व वरदात्या प्रभ गोपालकृष्णानंही दक्ष असलेल्या कृप्णाजवळ आला. सरपति
संतृष्ट होऊन त्या अचल पवेताची पुनः जागच्या- इंद्राने अंगाला गंध चर्चिले असन गळ्यांत
जागीं लोकांच्या कल्याणासाठी म्थापना केली. दिव्य माळा धारण केल्या होत्या व हातांत
वज्ञ त्रेतळें होते. इंद्र प्रभ॒ कृप्णाजवळ जाऊन
उभा राहिला त्या वेळीं तर तो फारच शोभि
वंत दिस लागला. मस्तकावरील सयोसारखा
' तेजस्वी व विजेप्रमाणे लकाकणारा किरीट
अभ*याय एकोणिसावा.
आळळळना र ४] लाटी
गोविदाभिषेक,
वेशपायन सांगतात:-गोवर्धन पवेत उचलन
धरून कृप्णानं गोकळाचे संरक्षण केलं असं
पाहून इंद्राला फार विस्मय वाटला व श्री
कृष्णाचे दर्शन घेण्याची त्याला फार इच्छा
उत्पन्न झाळी, लागळीच ऐरावतावर आरोहण
करून तो भलोकीं आला. त्या ऐरावताचा
आकार जलगान्य मेघासारखा असन मदाच्या
खावाने त्याचे सवे शरीर मिजन गेलं होतं
एथ्वीवर उतरेतांच, अलाकिक कृत्ये करणारा
कृष्ण गोवधेन पर्वेतावर्रळ एका शिळेवर बस
आणि कानांतील दिव्य कंडलं यांचे योगाने
त्याच्या मखाला अत्यंत रमणीयता आली
होती. पाचगच्छांच्या हाराने त्याचे वक्ष:स्थळ
सशोभित झालें होतं; तसेच, त्याला सहस्रपत्र
कमलाप्रमाणें संदर व देहाला भषविणारे असे
इच्छित आकार घेणारे हजार डोळे होते. ज्या
मेघगनेनेप्रमाणें मधुर वाणीने तो देवेंद्र देवांना
आज्ञा करी, त्याच दिव्य स्वराने त्यानं
कृप्णाला उद्देशन म्हटलं, ' कृष्णा, बा महा-
बाहो कृष्णा; गाईवरील ममतेमळे व ज्ञाति
२२४
श्रीमन्महाभारत.
[ भध्याय १९,
बांधवांना सखविण्याच्या इच्छेने त॑ अलोकिक
कृत्य केलेस, यांत शका नाहीं. प्रलयकाळच्या
सारखा मसळधार पाऊस मीं. सरू केला
असतांना तं गाईचे रक्षण केलेस यामळे मी
अत्यंत संतष्ट झालां आहे. आपल्या अंगच्या
प्रभावाने त॑हा गोवधन पवत अंतरिक्षांत
घराच्या छपराप्रमाणें उचलन धरलास, हे
पाहन कोणाला बरे विस्मय वाटणार नाहीं:
माझ्या प्रीत्यथे होणारा उत्सव तं बंद पाडल्या-
मळे रागावन जाऊन मीं सात दिवसपर्यंत, हे
कृष्णा, भयंकर वृष्टि केली. परंत माझ्यादेखत
माझ्या अनिवाये पजेन्यवृष्टीच त॑ उलट निवारण
केलेस. खरोखर मी केलेल्या वष्टीचे निवारण
रण्याची देवंदेत्यांचीही छाती नव्हती
खरोखर कृप्णा, तं मानष देहाने अवतार
घेतला आहेस, ह मला फार आवडले, त्रजा-
साठीं तला राग आला असतांही त॑ आपली
सवे शक्ति प्रकट केली नाहींस ही गोष्ट तमना
मोठेपणा व्यक्त करीत आहे. ज्या अर्था तं
आपलं सामथ्ये बरोबर घ्रेऊन मनप्यरूप
स्वीकारलं आहेस, त्या अर्था तला देवांचे कांहीं
तरी कायमचं काये साधावयारचे आहे असे
मला वाटतं. तं देवांचा नेता व सवे
कामांतील अग्रणी आहेस. तझ्या कायात तला
पणे यश येडेळ. कांहीएक न्यन पडणार नाहीं
ब्रेलोक्याची चिंता वाहणारा तंच एक सनानत
आहेस. तझ्याशिवाय त्यांचा पुढाकार घेईल
अप्ता मला तर कोणी दिसत नाहीं. हे गरुड-
वाहना, ज्याप्रमाणे, धष्टपुष्ट बेळ सर्वात पुढ-
'च्या गाड्याला जोडीत असतात, त्याप्रमाणं
संकटांत बडालेल्या देवांचं रस्षण करण्यासाठीं
तलाच सवे लोक पुढे करतात. बा कृष्णा,
अन्य धातंपासन जशी सोन्याची उत्पात्ति
आहे, तदठ्ठतू तुझ्या शरीरापासून सवे जगत्
निमोण झाले आहे असे जे अ्रह्मदेवाचे म्हणणें
आहे त॑ खरं आहे. ज्याप्रमाणें पंगु मनुष्या-
च्यानं जलद पळणाऱ्या माणसाची पाठ झिप-
टावयची नाहीं त्याप्रमाणं स्वतःब्रह्मदेवाला देखील
बद्धीने किंवा वयाने तुझी बरोबरी कारितां
यावयाची नाहीं. जसा स्थावरामध्ये-पवतांमध्य
हिमाल्य श्रेष्ठ आहे, किंवा जलाशयांत सागर
श्रेष्ठ आहे. अथवा गरुड सवे पक्ष्यांत
वरिष्ठ आहे, तसा तं सवे देवांमध्ये अत्यंत
थोर आहेस, जलाच्या खालीं पाताल लोक
आहे. त्यावर पवेत आहेत. पर्वेतांवर प्रश्वी
असन तेच्यावर माणस रहातात. त्यांच्याही
पुढें अतारिश्षांत पक्ष्यांची गति चालते.त्यांच्याही
टप्याच्या पलीकडे सये असन त्यालाच
वर्गद्वार म्हणतात. सयेलोकापलीकडे देवलोक
असन तेथे फक्त विमानांत बसन जातां येत
त्याच देवलोकांत, हे कृष्णा, इंद्रपदावर माझी
योजना झालेली आहे. माझ्या स्वगेलोकाच्या
पुढे त्रह्मलोक असन तेथें ब्रह्मपींचा समदाय
रहातो. त्या प्रदेशांत, चेद्र व तारका यांचा
प्रवेश होता. त्यानंतर गोळाकाची शीव लागते.
साध्य त्या ठिकाणाचे संरक्षण करतात. तो
लोक महाकाशांत पसरलेला आहे. बा कृष्णा,
या सवे लोकांच्या पलीकडे दरवर, तझ्या
तपोमय सामथ्याचा अमळ चालतो. परंत त्या
विषयीं आम्हांा मात्र मुळींच माहिती नाहीं.
ब्रह्मदेवाला याविषयी आम्हीं विचारलं त्याव-
रून त्याला देखील कांहीं ठाऊक असेल असं
दिसत नाहीं
सवाच्या खालीं भयंकर नागळोक असन;
अत्यंत पापी लोकांना तेथें जावें लागते. कमे
शील मनष्यांची वसती प्रथ्वीवर असते व म्हण-
नच तिला कमेभमि अशी संज्ञा आहे. वाय-
प्रमाण चंचळ वत्तीचे लोकांना आकाशांत
संचार करावा लागतो आणि शमदमादि
गुणांनी युक्त असलेल्या सजञन माणपतांना स्वगे
२ विष्णुपवे. ] हरिवंश. २२६
प्राप्त होतो. तपाचरण करणारांना अह्मलोक त्यांचे योगानं तं आपल्याला अभिषेक करून
मिळतो आणि गाईच्या भक्तांना गोळोकामध्ये घे. मी देवांचा इंद्र आहे व तळा गोलोकाच्या
ठाव लाभतो. गोलोक दुसऱ्या कोणालाहि । इंद्रपदाची प्राप्ति झाढी आहे, यापुढे, भळोक
मिळत नाहीं. लोक तुझी “ गोविद ' या नांवाने नेहमी
हे पराक्रमी कृष्णा, तोच गोलोक सांप्रत स्तुति करतील. तसच ज्यापेक्षां गाईनीं तुला
न प्रश्वीवर आणलेला असून गाईंना अति- | मजहून श्रेष्ठ अशा इंद्रपदावर नियुक्त केलें
वृष्टीचा मजकडून उपद्रव झाला असतां, त्या- आहे; त्यापेक्षां स्वगींय देवता तज्ञ उपंद्र या
पासून तं त्यांचे रक्षण केलेस. महाभागा, ब्रह्म- अभिधानाने गायन करितील. एकंदर पाव-
देव व गाई यांच्या आज्ञेने व तझ्याविषयींच्या ' साळ्याचे असे माझे चार महिन आहेत, त्यांतील
आदराने प्रेरित होऊन मी येथे आलां आहे. शेवटचे शरहतचे दोन महिने मी तला अपण
कृष्णा, मी सवे भतांचा व देवांचा स्वामी करतो. इतउत्तर वपोकाळाचे पहिळे दोनच
इंद्र आहे. अदितीच्या पोटीं प्रथम मी जन्मास महिने माझे असं लोक माने लागतील, अधा
आलां. प्रभो, पजेन्यवाष्टि करून मीं आपलें पावसाळा झाल्यानंतर माझी काळमयोदा व
सामथ्ये तुझ्या समोर दाखविले त्याबद्दल मळा पूजा समाप्त करून तुझी पृज्ञा लोक करूं
कृपेनं क्षमा कर. मार्ञ तेज मळा तुजपासनच लागतील. त्या वेळीं माझ्या भागांतील पावसा-
मिळालेळे आहे. शांतस्वरूप धारण करून मन मळे उत्पन्न झाढेला मोरांचा मद नाहींसा होईल
स्थिर कर, आणि हे गजविक्रमा, ब्रह्मदेव व माझ्या दुमाही कारकॉर्दीत संचार करणारे व
गाई यांचा निरोप मी तला सांगता, तो ऐक. पावसाळा सरू होतांच शळ्द करूं लागणारे
भगवान् ब्रह्म [णी इतर प्राणी असतील, त्यांचीही
तुला उद्देशन मला अर्से सांगितले आहे की, | वाचा बंद पडन त्यांचा मदोन्मत्तपणा कमी
“ देवा, अलोकिक रीतीने त॑आमचे रक्षण होईल व ते शांतिसुखाचा अनुभव घेतील
केलेस यामुळे आम्ही अत्यंत संतृष्ट झाला [ त्रिशेक व अगस्त्य हे तारे उगवतात त्या
आहा. गाई व हा अखिल गोलोक यांचे तं दिशेने ( दक्षिण ) ] भगवान् सहसख्रररिम सये
संरक्षण केलंस, त्यामळे वत्सांची वृद्धि होऊन आपल्या तेजाने चमकं लागेल, शरदत लाग-
वृषभांसहवतैमान आम्ही आतां सखाने नांदत ण्याचा काल प्राप्त आला म्हणजे मोर मद:
आहां. आम्हांला वाटेल तिकडे संचार करतां रहित होऊन मोन स्त्रीकारतील व पक्षिगण हे
येतो. वृषभांच्या योगानें आम्ही शेतकऱ्यांची | उदकाची मागेप्रतीक्षा करूं लागतील. नद्यांचे
मनकामना तृप्त करुं. यज्ञामध्ये अपेण हो- पर ओसरल्यामळें नावांची गरज उरणार
णाऱ्या पावित्र हवीच्या द्वारा देवांना संतष्ट | नाहीं; नद्यांच्या पुलिनांवर हंस व सारस
करूआणि गोमयाने लक्ष्मीदेवीला आनंदवं. | इत्यादि पक्ष्यांची गदी दिस लागेल; मत्त क्रोच-
त॑ आपल्या अतूल सामथ्योने आमचे प्राण पक्ष्यांचा प्रणाद सरू होईल; वृषभांना मस्ती
बांचविठे आहेस. यास्तव तूंच आमचा गुरु येईल; गाईची मने उल्हासेत होऊन त्या
आहेस. हे प्रभो, आजपासन तं आमचा राजा पुष्कळ दूध देऊं लागतील; जगतांतीळ शोपून
ष इंद्र हो. हे सवणेकलश मीं आपल्या हाताने घेतलेळें जळ पुनररापे जगताला पावसाच्या
मंदाकिनीच्या दिव्य जलाने भरून आणले आहेत; रूपाने परत दिल्यानंतर मेघ नाहींसे होतील
3
“ "६
हरिवंश ८-२९,
२२६
टाळा
आकार शस्त्रधारेसारखे निमेळ होऊन त्यांत
हंसांचा संचार सुरू होईल; सरोवरें, विहिरी
इत्यादि जलाशयांमध्ये कमच कमलं फुल-
लेली दृष्टीस पडतील; तडागांना विशेष शोभा
प्राप्त होडईळ; जल निमेल दिस ढागेल; कृष्णवणे
शेतांमध्ये धान्यें पिकन कणसांमळं खाली वांकटे-
लीं दृष्टीस पडतील; पावसाचा जोर कमी झाल्या-
मळे नद्या आपल्या मयोदेने मधोमध वाहतांना
दिसं लागतील; जिकडे तिकडे संदर संदर धान्यंच
धान्ये लागन गेल्यामळे क्रषींना देखील संतोप
वाटेळ, याप्रमाणे वर्षोकाळ संपण्याचे वेळी
श्रीमन्महामारत,
[ अध्याय १९'
भिजवन टाकली, तत्झणीं सव प्रकारच्या वन-
त न चंद्राप्रमाणे अमृत जलाचा खाव होऊं
लागला. देव पुष्पवृष्टि करूं लागे, नभोमंड-
ळांत तयौदिक वादे वाजं लागलीं, मंत्रपरायण
मुनि आपल्या पवित्र वाणीने त्याचे स्तोत्र गाउ
लागले, फार काय सांगावे, पृथ्वीला क्षीरसाग-
राचे रूप प्राप्त झाले. सागर प्रसन्न होऊन
जगताला संतोष देणारे वायू वाहू लागले
नित्याप्रमाणेंच मागक्रमण करीत असलेला सये
या वेळीं विशेष शोभं लागला. चंद्राहे आपल्या
नक्षत्रांसह विशेष चमकं लागला, अतिवृष्टि
पथ्वीवरीळ सवे विस्तीण राष्टांना मोठी रमणीयता इत्यादिक उत्पात बंद पडन राजे लोकांना
प्राप्त होऊन, रस्त्यानं जातांना अत्यंत मनोहर
शोभा जाणारांचे नेत्रांना सख देईल; तणांना
फळं येण्याचा बहर प्राप्त होऊन; भिकडेतिकडे
ऊंसच ऊंस दिप लागतील; तसेच, लोक यज्ञ
करण्यास प्रवृत्त होऊन तुझी शयनोत्तर जागृत
होण्याची वेळ झाली म्हणजे पुण्यकारक शर-
त्काढ सुरू होल.
हे कृप्णा, घ्वजाकार यष्टी उभ्या करून
र १ विन €<
स्वगेलोकींप्रमाग या भळोकांतही अखिल
लोक तड व माओ महेंद्र व उपेंद्र या नांवांनी
पजन करतील. जे जन आपल्या उभयतांच्या
शाश्वत कृतीला मान देऊन आपले महे
उपंद्र या नांवान स्तवन करतील, त्यांना कोण-
तंही सकट प्राप्त होगार नाही
इतके हणून, इंद्रार्न दिव्य उदकाने भरलेले
घट योगवेत्त्या श्रीकृप्णाचे शरीरावर ओतन
त्याला अभिषेक केला. इंद्राने गोविंदाला
आभेषेक घातलेला पाहन स्वगातील
गाईनीं देखीळ आपल्या गोपालांसहवतेमान
आचळांतन गळणाऱ्या दग्धाने अव्यय कृप्णाला
स्नान घात. लागळीच आकाशांतील मेघांनीही
त्या अव्यय परमात्म्याला आपल्या अमृतयक्त
पावसाच्या वष्टीनं अभिषेक करून सवे पथ्वी
कोणाचीही भीति राहली नाही. ते निष्कंट-
कपणाने राज्य करूं लागले, वृक्षांना पालवी फुटून
फळांचा बहर येण्याची सरवात झाली. हत्तींच्या
गंडस्थळांतन मद गळं लागला. वनामध्ये हरिण
अत्यंत संतष्ट झाले. पवतोंचे पष्ठ भाग
वृक्षदिकांनी अलळकूत होऊन शिवाय घात
चमकूं लागल्यामळं त्यांना अवर्णनीय शोभा
आली. सारांश, जिकडे तिकडे अमृतरसार्च
वृष्टीच वाटे झाल्यामळ,या लोकाला देवलोकाची
रमणीयता प्राप्त झाली. स्वगा[तन अमृताचा
वषाव होऊन, याप्रमाणें कृष्णाचा अभिषेक-
समारंभ संपणे झाला
गाईचा अभिपेक पुरा झाल्यावर दिव्य
माल्यांबरधारी अव्यय देवाधिदेवाळा उद्देशून
इंद्रान पुढीलप्रमाणे भाषण केळ. “' बा कृष्णा,
तला सांगण्याकरितां गाईंनीं जो निरोप मला
सांगितला होता; तो मीं तला सांगितला. आतां
माझ्या आगमनाचा दुसरा हेतु तुला सांगतो,
ऐक. कंस, तरगाधम केशी व मदोग्मत्त
झालेला अरिष्ट या त्रिवगे राक्षसाचे तं त्वरित
निदेळण कर; नंतर राज्यसखाचा अनभव घे
तझ्या आतेच्या पोटीं मी अकार घेतला
आहे. त्या माझ्या अंशाचे रक्षण करणे तुज-
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
२२७
"दा 00000णीपाणणाकटतणण मलीन
कडेसच आहे. त्याचा सन्मान करून तूं असें समज. मी म्हणजे अर्थात् तुझ्याहून अन्य
त्याच्यावर मित्रासारखा लोभ ठेव. तुझा त्याज- | कोणी नाहीं याची तुढा ओळख आहेच. मी
वर अनुग्रह झाला म्हणजे तुझ्या सांगण्या-
ज्याप्रमाणे तुझ्या आत्म्याचेच ठिकाणीं आहे,
प्रमाणे वागून तो तुझ्या आज्ञेत राहील, मग त्याप्रमाणेच अर्जनही आहे. पूर्वी वामनरूपाने
मोठाळे पराक्रम करून तझ्या कृपेने त्याची
दिगंत कीर्ति होईल. सगळ्या भरतवंशांत तो
अत्यंत श्रेष्ठ असा धनधेर होईल. तला साजेल
असेच त्याचं वर्तन राहील. तजवांचन मात्र
त्याला करमणार नाहीं. भारतीय यद्ध तम्हा
दोघां पुरुषश्रेष्ठांवर अवलंबन असल्याकारणाने
तम्हां दोघांचा संगम होतांच लवे राजे मरण
पावतील, हे कुप्णा, त्र्पि व देव यांचे समोर
मीं अशी प्रतिज्ञा केली आहे कीं, कंतीचे पोटीं
माझ्यापासन अजन नामक जो पुत्र
जन्मास आला आहे तो मोठा कलढीपक
होईल. अस्त्रविद्यमध्ये व धनविद्यमध्ये
मोठ नेपुण्य संपादन करून;
त्रिपाद भमि मागन १ नंतर तीन पावलांनी
सवे विश्व आक्रमन या सवे लोकांना त
बळीच्या कचाट्यांतन सोडविलेस, त्याच वेळीं
ज्येष्ठ बंधू म्हणन तृ माझी देवांचे राज्यपदावर
स्थापना केली आहेस. तं सत्यमय आहेस
सत्य हेंच तला दृष्ट असन सत्य हाच तझा
पराक्रम होय. सत्यानंच तुला प्रसन्न करून
घेऊन देव हे तुजकडन शत्रंचा नाश कर-
वितात. अर्जन नामक माझा पुत्र म्हणजे तझ्या
पित्याच्या भगिनीचा पुत्र हाय. पर्वा तो तझा
सखा होताच, तसाच या अवतारामध्यं त्याला
तझ्या सख्याची प्राप्ति होवो असं मी इच्छितो
सव हे कृप्णा, जसा वृपभ गाडय़्ाच्या धरेचा
शखत्धर राजांना तो मार्गे सारील. रणामर्ध्ये मार वहातो, तसा तं रणांगणामध्यं, घरी,
संग्रामशील शार राजांच्या अक्षाहिणींच्या दारी, सवे ठिंकाणीं त्याची नेहमीं काळजी
अक्षाहिणी, तो एकटा यमसदनास पाठवील, वहा. प्रभो, तुला सवे भविष्य कळतच आहे
हे प्रभो, तुजवांचून त्याच्या अस्त्रचातुयाचें व कंसाला तूं मारल्यानंतर राजेलोकांमध्ये मोठे
धनरविद्येचे अनकरण करील असा कोणीही भारतीय यद्ध होईल. अलटोकिक सामथ्यीच्या
राजा मला या परथ्वीतलावर दिसत नाहीं. नरषीरांच्या या यद्धांत अजनाळा विजयश्री
रणांगणामध्ये तो तझे बंधत्व व सहायत्व करील. माळ घाढीळ आणि तझी अजरामर कोर्ति
हे गोविंदा, माझ्यासाठी तं त्याला अध्यात्म- होईल. हे अच्यता, मी, देव व सत्य इत्यादि-
विद्येचे ज्ञान करून दे. सव विश्वाला व अज- कांचा जर तं खरा वाली असशील तर मी
नाळ तूं यथाथेत्वाने ओळखीत आहेस. जसा
तू मळा मानतोस; तसाच अजनालाही मान
नेहमीं मोठमोठ्या लढायांमध्ये तूं त्याचें संर
क्षण कर, तझ संरक्षणछत्र त्याच्यावर असलं
म्हणजे मत्यरचे त्याच्यावर कांहीं चालावयाचें
नाहीं. बा कृष्णा, अजेन म्हणजे मींच आहे
वि ववञ'गन्म्माकाकाात
अजुनाला, गीता सांगण्याविपर्यी इंद्राचीच विनंति
हाती असं दिसतें, प्रक्षितवादी यांनीं या गोष्टांचा बिचार
केरावा,
सागेतल्याप्रमाण सवे तला केळे पाहिजे, ”
: गोविंद ! पदाची प्राप्ति झाल्या कृप्णाला
इंद्राचं भाषण श्रवण करून मोठा संतोष झाला
व त्याने प्रत्युत्तर केलं. “ शचीपते, तझ्या
दशनाने मी संउष्ट झालां आहे. तं एक्ढा वेळ-
पर्यंत ज॑ जे सांगितलेस त्यांत किमपिही न्यून
पडणार नाहीं. तझा आशख माज्ञे ध्यानांत
आला आहे; तूं अजुनरूपाने अवतार घेत-
१ नरनारायण रूपान,
२२८
श्रीमरमहाभारत,
[ अध्याय २०,
€.-<>>-->-
ल्याचं मळा समजलं आहे; महात्म्या पंडला
दिलेली, माझ्या पित्याची भगिनी मला ठाऊक
आहे; तसेच यमधमापासन उत्पन्न झालेल्या
कमार धमेराजाला पण मी जाणता; वायचा
पुत्र भीमसेन मळा ठाऊक आहे. अशधिनी-
कमारांपासन मार्द्रीच्या पोटीं जन्मास आलेल्या
नकलसहदेवांनाही मीं चांगळ ओळखतो. एव-
त्याठा म्हणं लागले, “देवा, धन्य आहो
आम्हीं कीं, ज्या आम्हांला तुझ्यासारख्या
जगदूरूच्या शिकवणीचा (बोधामताचा ) व
अद्भत करणीचा लाभ झाला आहे. केवळ
तझ्या कृपाप्रसादाने पावसाच्या अरिष्टापासन
गाईचे व आमर्चे रक्षण आलें. खरोखर, देवा-
सारखा तं पराक्रमी आहेस. गोपते, तशीं एक
दंच नव्हे, तर स॒योपासन कोमायावस्थंत कंतीळा एक अद्भत कृत्यें आम्हीं प्रत्यक्ष पाहिली
झालेल्या कणाची देखील मला माहिती असन आहेत. हा गोवधेन पर्वत त॑ उचलन धरलास
तो सांप्रत सताच्या घरीं वाढत आहे, हे पण तेव्हांपासन तर आम्ही तुला प्रत्यक्ष देवच
मळा समजळें आहे. युद्धासाठी हपापलेल्या समजतो आहो. हे महासमथे देवा, तू रुद्र
सगळ्या भतराष्ट्रपुत्रांना मीं ओळखतो. शाप- मरुद्रण किंवा वस यांच्यापैकी कोणी आहेस
रूपी अशनिपातामळं पंडला कसं मरण आलें काय? वसदेवाच्या पोटीं तं कां जन्म घेतला
हाही वत्तांत मठा विदित आहे. हे इंद्रा, आहेस? जरी तशच जन्म आम्हां पामर लोकांत
देवांच्या कल्याणाकरितां तं सखाने स्वरगेलोकीं झाले आहे, तरी तझी बाळलीळा, तझे सामथ्ये
परत जा; मी असतांना अजुनाळा हात ढाव- व तुझी अलोकिक कृति पाहून आमच्या
ण्याची कोणत्याही शात्रची प्राज्ञा नाही. अंतःकरणाला शंका उत्पन्न होत आहे
भारतीय युद्ध संपणे झाल्यावर अजेनाकारितां गराख्याच्या वेषाने त॑ आमच्या बरोबर गोण-
सवे पांडव मी कंतीच्या स्वाधीन करीन
युद्धामध्ये त्यांच्या केसालाही धक्का लाग
देणार नाहीं. हे शक्रा, तझा पुत्र अजन जं
जे मला सांगेळ ते त॑ सवे तझ्याविषयींच्या
प्रेमाने बद्ध झाल्यामळं चाकराप्रमाण मी ऐकेन'
सत्यभाषी साक्षात श्रीकृप्णाचे संतोषवत्तीचे
हे मधुर भाषण श्रवण केल्यानंतर, अमरनाथ
स्वगे लोकीं निघन गेला
3 ता डीध
अध्याय विसावा,
वि रासक्रीडा,
वशेपायन सांगतात:-ंद्र स्वस्थानी गेल्या-
नेतर त्रजवासी लोकांना पज्य झालेला गो
वधेनोद्धारक संदर कृष्ण ब्रजामध्ये परत
आला, तेव्हां त्रजांत राहणारे त्याच्या जातीचे
ळोक व विशेषतः वृद्ध होक अमिनंदनपूवक
प्रकारचे खेळ खेळतोस याचा अथे काय?
तझा पराक्रम लोकपालासारखा असतांना येथे
गाडे राखीत बसण्यांत तुझा काय हेत आहे?
तं देव, दानव, यक्ष किंवा गंधवे यांच्यापैकी
कोण आहेस? तं कोणीही अस; परंतु ज्या-
अर्थी त॑ आमचा बांधव झाला आहेस, त्याप्षी
तुळा आमचा नमस्कार अप्तो. कोणत्याही
विशिष्ट कायोकरितां त येथे यहच्छेने रहात
असलास तरी आम्ही तुझे अनुयायी तुला
शरण आहा. ”
वैशंपायन पुढें सांगतात:---कमललोचन
कृष्णाने गोपाळांचे वर्रीळ भाषण ऐकन घेत-
ल्यानेतर किंचित् स्मित करून, भोवती गोळा
झाळेल्या आपल्या ज्ञातितंभूंना उद्देशून पुढील-
प्रमाणं प्रत्यत्तर केळं. “ गोपहो, तुम्ही मठा
१ येथे * नगेनच ! हणजे '* गोवथंनानें ' असाहि
एक पाठ आहे
१ वि १ र , र का कड, ्ा
र ी , “ 9 पी श। हौ 4... % 6 ह
८ २८ “न
र ० ह र क क का कण्काक हज
भै भे क ्
, घे. रः हड, :..., र णी ९ का नज डर तक
प ५१ १.
ह १ ह
यी क द री, न्या
* रि र १ 1) ह कि,
१159 , त र्क १.३)
त्र “शत शो" ११५१ ह. 6 1) १ र श्
» प
क्त
क्त
र;
ति ४१ ११५० ५ ॥ ३ ४६ १८ त
वटा २ |" । त हद हक एल भः न्य
भी ॥। 1 नत
र. 1, १.३ १४९
४ हर ३ त कर गरळ हौ
धी ॥ ' हॅ, "शह हक शी. १५ क ..;
क , 08 ११ (५६ हीर १/॥७ न र "कलक, ,
री
रक डे 1... ती र पत शै क
५ 1. र र
त ८00... काता री
ल क वी री
ह ह भे *न्ज् ५.५१ र
ति क कितीक. र
ग र "पी रश १८०६,
ह... ४५ ष शे
डे १. 7 "कुहू
रौ
वड. पोहोच 8 2... ११११ हक
1122: ह 1 ष्ट
५७
"णा २१0कण
काब 1. १.0 ह
७ &- १४... । ५
शराम्य
४0५१७ 0
१ *
19 3.
ी क क
् री
( न ९
च
र]
॥ ५
शू
च |]
भे ]
1६ भू अ री
हे « शु
ह प री ह | जा
»्भ भै ह» ] धू
“ क धू
१ ७५ च
तरुग गोपफन्या जमवन तो समयज्ञ कृप्ण त्यांचे बरोबर आनंदान खेळं ठागळा,
विप्णुपव अ० २० पृष्ठ २२९.)
२ विष्णुपव, ]
हरिवंश.
२२९
मोठा पराक्रमी समजत आहां, परंत तशी
तुमची कश्पना होऊं देऊं नका. मी आपला
तमच्या जातीचा एक साधा मनष्य आहे. जर
तम्हांठा मी कोण,काय,वगेरे समजन घ्यावयाचेच
असेल तर कांहीं वेळ धीर धरा, हणजे तम्हांला
खरे स्वरूप कळन येईल. किंबहुना माझे स्वरूप
तमचे दृष्टीस देखील पडेल. मी तुम्हांला देवा-
सारखा पराक्रमी व स्तृत्य वाटतो आहे यापेक्षां
अधिक कळन तम्हांठा काय करावयाचें आहे
जर मजवर तुमचा लोम असेल तर आणखी
मजाविषयीं चोकशी करूं नका. ”
वसंदेवाच्या मळाचें भाषण कानीं पडतांच,
तोडे झांकून सवे त्रजवासी लोक मुकाट्याने
आपआपल्या वाटेनं निघन गेळे
शरद्तंतील एका संदरशा चांदण्या रात्री
सृष्टीची मनोहर शोभा अवलोकन करून
कृप्णाचे मनांत खेळण्याची इच्छा उत्पन्न
झाली, तेव्हां त्या पराक्रमी बालकाने वाळलेले
गवत व शेण यांनीं भरून गेलेल्या त्रजांतील
रस्त्यामध्ये बलाच्या गवोने चढन गेढेल्या
वषभांच्या झंजा लावल्या. तसच सहढ गोपाळां-
कडन कस्त्या करविल्या. त्या अरण्यांत कृष्ण-
वीर गाडे व बेल यांना एखाद्या ससरीप्रमाणे
बळकट पकडी, उपनयनापर्वी वाटेळ तस वागळे
तरी शास्त्राची परवानगी आहे, म्हणन तरुण
गोपकन्या जमवन तो समयज्ञ कृष्ण त्यांचे
बरोबर आनंदाने खेळ लागला. रात्रींच्या प्रहरी
कृष्णाचे मनोहर मुख पाहून हा चंद्रच
पृथ्वीवर आला आहे असे त्यांना वाटेल; व
त्याच्या वदनचंद्राकडे आपले नेत्रकटाक्ष एक-
सारखे फेकून आकाशस्थ चंद्रासारखें त त्याचें
सोंद्ये नेत्रांनी पीत. ओल्या हरताळीप्रमाणे
पिवळें व सुंदर रेशमी वस्र त्याने परिधान केलें
असल्यामुळें” त्याचे सोंदये अधिकच खुढत
वर
ते. त्यानें हातांत बाहुभूषणे घातली असून
गळ्यांत रंगी-बेरंगी वनपुण्पांची माळ घातली
होती,त्यामळ त्रजाला भषणीभत झालेला तो कृष्ण
गोपकन्यांसह क्रीडत असतां मोठी मोज दिसत
होती. घोषांतील त्या तेजस्वी कृष्णाची अद्भत
लीला पाहून गोपकन्यांनीं त्याला दामोदर
असं नांव ठेविळे होत. त्याच नांवाने त्या
त्याला हांका मारूं लागल्या. त्या सुंदर स्रिया
आपल्या चेचल नेत्रयुक्त वदनांनीं त्याच्या-
कडे पहात पहात त्याला आपल्या उत्तुंग
वक्षःस्थलाशीं धरून हृढ आलिंगन देऊं
लागल्या. त्या गोपरित्रयांचे पति, बंध व
माता हीं त्यांना प्रतिबंध करीत; तरी
त्या कृष्णाशी रममाण होण्यास उत्सक झालेल्या
असल्यामळे रात्रीं कृष्णाला शोधन काढीत व
त्याचे भावतीं जोडीजाडीने कधीं मंडलाकार
आणि कधीं सरळ उभं राहून, त्याच्या मनोरम
चारेत्राची गाणीं म्हणत व आपली करमणक
करून घेत. कृष्णावर अचल दृष्टि ठेवन कृष्ण
ज्या लाला करी, त्या त्या टीला, त्या तरुण
गोपास्रियाही करीत. तो. जसे पाऊन टाकील
तसे त्या टाकीत. दुसऱ्या कांही गोपपत्न्या
हातांनी ताळ धरून कृष्णाचे चारित्र स्वतः
करून दाखवीत होत्या. तसंच, कृप्णाचे नृत्य,
गीत, विलास, स्मित व वीक्षित इत्यादिकांचें
अनकरण करीत त्या त्रजयोषिता यथेच्छ
क्रीडा करीत होत्या. कृष्णावरील प्रेमातिशय
प्रकट करणारीं मधर गाणीं हणन दामोदर-
परायण झालेल्या गोपी त्रजामध्ये कृष्णाबरो
जर सुखाने रममाण होत. धुळीनं भरलेल्या
हत्तीणी एखाद्या मत्त हत्तीला वेढन त्याचेसह
जशा रममाण होतात, त्याप्रमाणे गोमयाच्या
कणांनीं युक्त असलेल्या शरीराच्या गोपललना
कृष्णाला मध्ये घरेऊन त्याचे बरांबर क्रीडा
करीत. कित्येक हारिणाक्षी, गोपांगनांनीं
स्मितहास्य करून प्रेमसूचक प्रफुद्ध नेत्रांनी
२९०
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय २१.
कृष्णाकडे सारखी टक लाविली होती.तरी त्यांचे शरीर साधारण मानापेक्षां बरेच भरभक्कम
नेत्रांची तृप्ति झणन होईना. कृष्णाच्या कमल- | असल्यामुळे त्याला अडवण्याची कोणाची
मखाचं दर्शन घेण्यास आतुर झालेल्या गोपां-
गना रात्रीच्या प्रहरी आपली होस मनमराद
पुरवन घेत. दामोदराच्या तोंडावाटे निघालेले
हांकांचे शब्द श्रवण करून गोपींना अत्यंत
आनंद होडे. भांग काढन नीट घातलेल्या
त्रजांगनांच्या वेणीचे केस खेळतांना विखरून
त्यांच्या स्तनयुग्मांवर येत. परंतु तशा स्थितीं-
तही त्या फार सुंदर दिसत.
याप्रकारेंकरून गोपी मंडळांनीं परि
वोश्लिल्या कृष्णाने शरद्तंतील चांदण्या रात्रीं
मोठ्या सखार्भ व आनंदाने त्यांचे बरोबर खेळ
खेळन आपले मनोरंज केलं
४४.४५” »/*५«१५/१-/४/४०४-/१५९,/७१, १०१ १.
अध्याय एकविसावा.
2.
वृषभासुराचा वध,
वैशंपायन सांगतात:--वरील प्रकार क्रीडे
मध्ये कृष्णाची कालक्रमणा चालली असतां
एके दिवशीं अवशीचे सुमारास एकाएकीं अरिष्ट
नामक मदोन्मत्त राक्षस त्रजामध्ये येऊन
धडकला. तेव्हां सवे लोकांना अत्यंत भीति
वाटली, त्याने वृषभाचे रूप धारण केले होते.
त्याचा वणे मेघाप्रमाणे व विझविठेल्या निखाऱ्या-
प्रमाण असन त्याचीं रिंग तीक्ष्ण होतीं
डोळे सयोसारखे तेजस्वी होते. त्याच पुढच्या
पायांचे खर तरवारीच्या धारेसारखे होते
तो अत्यंत काळा होता. त्याच्या एकंदर आवि-
भावावरून तो दुसरा कृतांत काळच आहे
असं वाटले. तो जिव्हेन॑ आपले ओंठ वारंवार
जोरानं चाहीत होता. आणि शॉपट ऐटीने
खालीं वर हाळवीत होता. त्याचे वशिंड अतिशय
कठीण असन त्याच्या तडाक््यानं तो प्रासादादि
वस्त जमीनदोस्त करून टाकीत होता. त्याचे
प्राज्ञा नव्हती. त्याचे अंग शेणामताने भरलेले
होत. त्याला पाहन गाईची फारच ञेधा
उडाली. त्याची कंबर मोठी असन मख विशाल
होत. तर्सेच गुडघे जोमदार असून पोट्ही
भले मोठे होतं. त्याचे गळ्याखालीं लांबणाऱ्या
भक्कम पोळीचे झोंकाने त्याचीं शिंग कांहीशी
हालत किंवा पुढे झुकत होतीं. गावर चढाव
करण्यांत तो अत्यंत चपळ होता. त्याचे तोंडा-
वर वक्षादिकांच्या फांद्या ढागन ओरखाडे
निघाले होते. त्याने झेझ खेळण्यासाठी तयारीने
आपलीं शिंगे टवकारलीं होतीं. त्याच्याशी
कोणताहि नेल झोंबी घेता तरी त्याला मारून
टाकण्यास तो समर्थ होता
अशा प्रकारचं वपभाचे रूप घेऊन
अरिष्ट नामक महा भयंकर दैत्य गाई
च्या गोठ्यांतन, इकडे तिकडे यथेच्छ
वावरू लागला; तेव्हां गाईवर मोठे
थोरल आरिष्टच कोसळलं. त्याच्या भीतीनं
कित्येक गाईचे गाभ गळन पडले. तो अत्यंत
मत्त झालेला असल्यामुळे क्रतुकालावांचूनच
( कालवडींशीं ) गमन करूं लागला. मोठ्याने
जांभया देत देत त्याने नुकत्याच व्यालेल्या
गाईशीं संभोग करण्यास सोडलं नाहीं. त्या भयं-
कर व दुमंद वषभानं आपल्या रिंगांचे तडाखे
गोठ्यांतील गाईैवर एकसारखे लगावण्यास
सरवात केली. त्याला तेर्थे मस्ती केल्याशि
वाय गोडच वाटेना. याप्रमाणे कांहीं
वेळपर्यंत मदोन्मत्त बेलाचा धुमाकूळ
झाल्यानंतर त्याची शंभर वर्षे पुरी भरटीं
असल्यामुळें धांवतां धांवतां तो कृष्णाच्या
पुढे येऊन उभा राहिला. त्याला अत्यंत मस्ती
आलेली असल्यामळे मोठ्या जोराजोराने तो
गाईस अत्यंत पीडा देत होता. थोड्या वेळांत
२ विष्णुप्चे, ] हरिवंश. २३१
गोठ्यांतील सवे गरे त्याने पार नाहींशी केलीं. पार जिरवन टाकठीं आणि आद्रे वस््राप्रमाणे
एक वासरू देखील शिल्लक ठेविले नाहीं. असं त्याचा कंठ ( पोळी ) दाबुन पिळन काढला
करतां करतां, मृत्यु समीप आल्याकारणानं कू- नेतर यमदंडासारखं असलेळे त्या बेलाचे उजवे
ष्णाच्या जवळ असलेल्या गाना त्रास देण्याची शिंग उपटन काढून त्याचाच एक तडाखा
त्या दुरात्म्यास दुनुद्धि झाली. आणि इंद्राच्या | कृष्णाने त्या वृषभासुराच्या तोंडावर लगावला
वजनाने यक्त असलेल्या मेघाप्रमाणे तो महा- तो जोराचा तडाखा बसतांच अरिष्टासर मरण
देत्य मोठ्याने गर्जना करूं लागला. तेव्हां पावला. आणि तोंड, वशिंड व शेंग ही सवे
कृष्णाने टाळी वाजवन सिंहनाद केला व त्या छिन्नविच्छिन्ञन होऊन तो दानव जलखावी
योगाने अरिष्टासराला भरळ पाडली. व त्या मेघाप्रमाणे रक्त ओकत जमिनीवर पडला
बेलाच्या पाठीमार्ग तो गोविंद धांवत सटला. मत्त झालेल्या बेलाचा गोविंदाने विध्वंस केला
वृषभाळाही कृष्ण दृष्टीस पडतांच मोठा हषे अस पहातांच, “ शाबास, शाबास ” असे
होऊव त्यांने आपले नेत्र व पुच्छ ही फुर- शब्द भतमात्रांच्या तोंडन बाहेर पडले व
फरवलीं. कृप्णाच्या टाळींच्या शब्दाने त्याला प्रत्येकाने या अद्भत करणीबद्दळ कृष्णाची
फार राग येऊन त्याच्याशी अंज करण्याची स्तृति आराभिली
त्याला अनिवार इच्छा झाल्यामुळें त्याने याप्रमाणे वृषाभाची वाट लावल्यानंतर पुनरपि
मोठ्याने आरोळी दिली. वृषभाचें रूप घेत- कमललोचन कृप्णाने रमणीय चांदण्यातील पूर्व
ल्ला ता दढ वृत्त राक्षस आपल्या अंगावर रात्री आपले खेळ खेळावयास सरवात
धांवून येत आहे असे पाहून कृप्ण कांही केळी. सवे गोपाळांनाही भयनाशनामुळें
आपल्या जागेवरून हाठला नाही. तो जाग-| आनंद झाला आणि देव जशी इंद्राची सेवा
च्या जागीं अचल पवेतासारखा स्थिर उभा कारेतात, त्याप्रमाणे ते कमलेक्षण कृष्णाची
होता. वृषभाने मान वर करून कृप्णाच्या उपासना करूं लागले.
कांखांवर दृष्टि लावली व त्याचा प्राण
बेण्याच्या बुद्धीने प्रेरित होऊन त्याने कृष्णाचे अध्याय बाविसावा,
अगावर धाडकनू उडी घातली, कृष्णांजना- हड त का
सारख्या काळ्या व वृषभाप्रमाणे पराक्रमी अक्ररप्रस्थान
कृष्णाने तो दुधेर देत्य आपल्याकडे चाळ। वेदुपायन सांगतात:-- कृप्णापासून आप-
करून येत आहे असं पाहून त्याची मान धरली ल्याला भीति आहे हे ठाऊक असल्यामुळें
आणि त्याच्याशीं झुंज केली. तेव्हां त्या बेलाच्या कृष्ण गोकळांत जाऊन अर्माप्रमाणें वद्धिंगत
मुखावाटे फेस व फांफ॑ असा आवाज निघे होत आहे, हे वर्तमान कंसाच्या कानीं जातांच
गळा. झोंबी खेळतांना कृष्ण व वृषभासर त्याला अत्यंत उद्वेग उत्पन्न झाला. कृष्णाने
यांची शरीरे एकमेकांच्या शरीरांवर आदळत | पतनेचा वध केळा, काल्याचे दमन केले
होतीं; त्या कारणाने, पावसाळ्यांत एकमेकां- धेनकाळा ठार मारले, प्रलंबाला लोळविल
वर आदळणाऱ्या मेघांसारखे ते दिसत होते. ।गोवधेन पवत उचलन घरून इंद्राची आज्ञा
लढतां लढतां कृष्णाने त्याच्या दोन शिंगां- विफळ केली आणि अलौकिक करणी करून
मध्ये पाय देन त्याचा गर्व व सामथ्ये हीं ! गाईचे रक्षण केळे. तसेच वृषभरूपी आरिष्टा-
२२२
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय २१२,
सराची वाट लावन गोपांची भीति घालवली,
इत्यादि अद्भुत गोष्टी ऐकून आपला विनाश-
काढ समीप आला असं कंसाला स्पष्ट दिस
लागलें, त्याचप्रमाणे आपला शत्र प्रचंड अजेन-
वृक्ष उन्मळन पाडन भला मोठा गाडा उलट-
वण्यासारखीं अचाट कृत्ये करून दिवसे-
दिवस गोकुळांत वाढत आहे, ही कल्पना मनांत
येऊन आपल्यावर खास अरिष्ट कोसळलं आहे
अशी त्या मथराधिपाची खात्री झाली. त्यामळ
त्याचीं सवे इंद्रेये व मन यांचे भान नाहीसे
झाळें आणि त्याच्यावर प्रेतकळा दिसे लागली
त्यानंतर एके दिवशीं राप्री सव लोक
निद्रावश झाल्यामळे मथरा नगरीत जिकडे
तिकडे सामसम असतांना, जलमी कंसराजाने
आपल्या ज्ञातीच्या लोकांस व पित्यास बोला-
वन आणलें. त्यांतच देवासारखा निर्दोष वस-
देव, यादवश्रेष्ठ कंक; सत्यक, दारुक, कंकानज,
भोज, वेतरण, महाजल विकद्र, धमज्ञ भयशंख
श्रीमत विपथ, दानाध्यक्ष अरभ्र ( हाच अक्रर
होय ), कृतवमा आणि अतितेजस्वी व कर्भी-
ही क्षव्थ न होणारा भरिश्रवा इतक्या लोकांस
त्यानं विशेषकरून पाचारण केळ होत. सवे
यादवमंडळी जमल्यानंतर, उग्रसेनाचा पुत्र व
मथ्रेचा राजा कंस त्यांना उद्देशून म्हणाला
£: प्री बोलता इकडे कृपेनं अवधान असं
दया. आपली वेदांवर अत्यंत श्रद्धा असन
णते समयी करे वागावे हे आपणांला चांगल
समजते. तसंच न्याय-नीति इत्यादिकांचे आचार
आपल्याला पणेपणें अवगत असन धमे-अर्थ-
काम या तीन पुरुषाथीचे आपण प्रवतंक आहां
आपआपटलीं कतेव्ये करण्याचे कामी आपण
निरंतर अत्यंत दक्ष असल्यामळे देवांचीच
उपमा आपणांस योग्य आहे. महत्वाचे
काये करावयाचे असडे तरी न डगमगतां
आपण पवेतासारखे अचल रहातां. दंभ कसा
तो आपणांस मळांच माहीत नाहीं. आपण
सवानी शास्त्राज्ञेप्रमाणे गरुगृहीं वास करून
सवे विद्यांर्च ज्ञान संपादन केळं आहे. धनर्वि-
द्यवंत कोणालाही तुमचा हात धरतां येणार नाहीं.
राजाला योग्य सलछामसलत देण्याचे कामांत
तुम्ही फारा चतर आहां. अखिल सृष्टीमध्ये
तमचा यशोदीप चमकत असन वेदांचे खर
रहस्य तम्हांला कळलेले आहे. वणाश्रमधमोचे
साद्यंत ज्ञान तम्ही मिळविलेले आहे. सदाचा-
राचे नियम तम्हींच घालन दिले असन स्मति-
कारांमध्ये देखील तम्ही अग्रगण्य आहां. पर
राष्ट्र जिकन घेणे म्हणजे तुम्हांला कःपदाथे
आहे. तथापि, शरणागताचे रक्षण करण्यास
तुम्ही चुकत नाहीं. याप्रकारं तुमचे शील
अत्यंत निदोंष असन वाढ किंवा संभाषण
करण्याचे कामीं तुमची बरोबरी कोणाच्यानही
व्हावयाची नाहीं. तमच्या वेभवाची कोरत
दरवर पसरलेली आहे. तमच्यासारख्या थोर
पुरुषांच्या वास्तव्याने म्वगेलोकची देखील
थोरवी वाढेल, मग या प्रश््वीची कथा काय :
आपलं आचरण क्रपींप्रमाणे आहे. मरुदणा-
सारखे तुम्ही पराक्रमी आहां. रुद्राप्रमाणे
तुमचा रांग असने तेज अश्नीसारखे आहे.
आपली कीर्ति सवेत विश्रत आहे. ज्याप्रमाणे
पृथ्वीला परवेतांचा आधार आहे, त्याप्रमाणे
अवनतीस चाललेल्या या थोर यदकलाला
तम्हांसारख्या विभतींनीं सांप्रतकाळी सांवरून
घरले आहे. असे असन, माझ्या मनाप्रमाणे
वागून माझे रक्षण करण्याकारेतां तम्ही नित्य
तत्पर असतांनाही माझा शत्र दिवसेंदिवस
बळावत चाढला आहे या गोष्टींची तुम्ही
उपेक्षा कारेतां याचा अथे काय? गोकुळामध्यं
कृप्ण नांवाचा नंदाचा पुत्र आहे. तो दिवसेंदि
वस सागराप्रमाणे वाढत असन त्यांने आमच्य
मुळावर घाव घालण्याची वेळ आणढी आहे
२ विष्णुपवे. ]
हारिवश.
र्र
माझे हृदय ठिकाणावर नाहीं. मळा कतेत्ववान्
साचेव नाहींत व मी गप्त हेर ठेवळे नसल्या-
कारणाने अंघळ्यासारखा झालों आहे. या-
मळेंच नंदाचा पुत्र अद्याप आपल्या घरी
सखानं नांदत आहे. उपेक्षा केलेल्या व्याधी-
प्रमाण, अंवसेपोर्णिमेच्या समद्राच्या उधाना-
प्रमाणे, किंवा उन्हाळ्याच्या शेवटीं शेवटीं
गडगडणाऱ्या मेघाप्रमाणे, तो दुरात्मा कृप्ण
माझा शत्रु रोजच्या रोज अधिकच बळावत
चालला आहे. नंदाच्या घरीं जन्मास आले-
ल्या व एकापेक्षा एक अलोकिक कृत्ये कर-
णाऱ्या माझ्या शात्ररचे निदेळण करण्याचा मार्ग
मला सचत नाहीं. किंबहना त्याचे खरं स्वरूप
व त्याचा पराक्रम यांचाच मला ठाव लागत
नाहीं. मी अगदीं मढ बनला आहे. तो नंद
पुत्र म्हणजे पंचमहाभतांपकी एखाद्या महा-
भताचा अवतार आहे कीं काय कोण जाणे!
एकदां अस वाटते कीं, तो देवाचा पुत्र असावा
परंतु, नक्की कांहींच कळत नाहीं. त्याच्या
अलौकिक व देवी कृत्यांवरून तो कोण असावा
याचे अनमान करावयाचे आहे. अगदीं तान्हा
असतांना त्या दुजैय मुलाने उताणे निजून
पृतना नामक पसिणीरचे स्तनपान करण्यास
आरंभ केला व क्षणाधीत स्तनमागोने तिचे
प्राण शोषन घेतले. पुढें त्याने यमना नदीच्या
डोहामध्यं वास्तव्य करणाऱ्या कालिया सर्पाचें
विली. नंतर, त्याने इंद्राचा उत्सव
बंद केला; यामळे चिडन जाऊन इंद्राने मसळ-
धार वष्टि सरू केली. परंत, गाईचे वष्टीपासन
रक्षण करण्याकरितां त्याने गोवधेन परवेत छत्री
सारखा वर उचळन धरला व इंद्राचे पारिपत्य
केलें, अगदीं अलीकडे, बलवान् आरिष्ट नामक
राश्षस बेलाच्या रूपाने त्रजामध्ये गेला
असतांना, त्याची शिंगे उपटन कृष्णाने
त्याला ठार मारले. मला वाटत कीं, तो
दिसतो तसा लहान मलगा नाहीं; तो कोणी
तरी महासमथे वीर आलकारचे रूप घेऊन
आपली बाळलीलेची होस पुरवीत असला
पाहिजे, गोकळामध्ये राहून तो कृष्ण अशा
प्रकारचे अद्भत चमत्कार करीत आहे, त्या-
वरून माझे व केशी देत्याचे मरण नि:संशय
समीप आल असे मला वाटते. मागल्या जन्मीं
मला याचेपासूनच मृत्यु आला; किंबहुना,
प्रत्येक जन्मांत यानेच मला मारळ॑ आणि
आतां तोच मजशी यद्ध करून मला ठार
करण्यासाठीं माझ्या डोळ्यांसमोर गोकुळांत
नांदत आहे. वरवर पाहिलं तर अमंगल गोप-
कुलामध्ये मरणशीळ अशा माणसार्चे रूप याने
घेतळ आहे असे दिसन येते; परंत याची
करणी पहावी तर ती मात्र एखाद्या दवी
अवताराप्रमाणे अद्भत व अलौकिक दिसते
यावरून मळा तर असं वाटते कीं, हा कोणीं
दमन करून, अल्पावकाशांत तो डोह सोडन तरी देव आह्यतः गोपासारख्या क्षक वेषाने
पातालांत रहावयास जाण्याचे त्याला भाग आपलें खरें स्वरूप गुप्त ठेवून स्मशानांतील
पाडळें आणि नागपाशबंध तोडन पुनः पर्वेवत् _ अश्नीप्रमाणें भलत्याच ठिकाणीं नांदत आहे
वर आला; तसेच त्याने ताल्वृसाच्या शेंड्या: मीं म्हणतो या गोष्टीला पुराणांतरीं देखील
वरून घेनक नामक राक्षसास खालीं ठोटन पुष्कळ दाखले असल्याचें आपल्या ऐकिवांत
देऊन गतप्राण केलें. प्रलेंब राक्षस म्हणजे आहे. प्राचीन काळीं विष्णूने देवांचे कांहीं
युद्धांत देवांना देखील अभिंक्य; परंतु या एक संकट निवारण्याकारेतां, वामनरूप धारण
प्रतापी बाळकार्ने एकाच मष्टिप्रहाराने सामान्य करून बळीपासुन एथ्वीची मुक्तता केली
माणसाप्रमाणे त्याला यमलळोकची वाट दाख- त्याहीपर्वी प्रथ्वीवर देत्यांचा सळसळाट झाला
हरिवश ८-३५,
२१९४
श्रीमरमहाभारत.
[ अध्याय २२.
असतां, सपेशक्तिमान विष्णने सिंहाचे रूप
या कामीं मला वसदेवाबद्दह मोठी शंका
घेऊन दानवांचा मूळपुरुष जो हिरण्यकशिपु येत आहे. याच्याच कारवाईमळे आपल्याला
राक्षस त्याचा वध केला. तसंच शेतपवेताच्या भय उत्पन्न झालें आहे यांत मला तरी संदेह
शिखरावर त्रिपुरासुर शंकराने कल्पनातीत रूप
घारण करून दैत्यांचा विध्वंस केला. आंगिरस
बृहस्पतीचा पुत्र जो कच त्याला(बेडकाप्रमाणे)
प्राणत्याग करावयास ळावन व पुनःपुनः: जिवंत
करून ( म्हणजे दादेरी मायेचा आश्रय
करावयास लावन ) त्याचेकडन त्याच विष्णनं
शुक्राच्या संजीविनी मंत्राचे सामथ्ये नाहीसं
केलें व कचाच्या हत्येच्या पापाकरितां देत्य-
वस्तीमध्ये दुष्काळ पाडला. पुराणांतरी आपण
आणखी असंही ऐकलं आहे कीं, त्या सहस
मुखी, अव्यय; अनंत व सनातन प्रभनं वराहरू-
पाने सागरांत बडन गेलेली प्रथ्वी वर काढली
व मोहिनीरूप घेऊन अमृताकरितां देवदेत्यांचे
भयंकर यद्ध माजविळे, अमत घसळन काढ-
ण्याकरितां, देव व दुत्य यांनीं मिळन जेव्हां
मदरपवेतान समद्रमथन करण्यास आरंभ
केला तेव्हां कमरूपाने श्रीविष्णनंच मंदरपर्व-
ताळा आधार दिला होता, अशी ध्रति आहे
एकदा सुंदर वामनरूप घेऊन त्यानेच आप-
ल्या तीन पावलांनी तिन्ही लोक व्यापन टाकले
व तरेढोक्याची बळीचे त्रासांतत सटका केली
आपल्या तेजाचे चार भाग करून टशरथा-
च्या घरीं चार देहांनीं अवतार घेतला आगि
त्यांपैकीं रामनामक ( विष्णच्या ) अंशाने
रावणाचा नाश केला
याप्रमार्ण आपल्या मायेने निमित्तपरत्वे नाना
प्रकारची रूपें घरेऊन श्रीविष्णु आपळे व देवांचे
काये साधीत असतो. सांप्रत मळा मारण्याच्या
उद्देशाने विष्णु, इंद्र किंवा मरुत्पति यांपैकी
कोणीतरी गोकळामध्ये नंदाच्या घरी कृप्णरूप
घेतळं असावे असे मला तर खास वाटते. नार-
दाने देखील. मळा असंच सांगितठे होतें.
वाटत नाहीं. खटांगवनामध्ये पुनः एकदां नारद
क्रषी मला भेटले होते. त्या प्रसंगी फिरून
त्यांनी मला बजावले कीं “ कंसा, (अष्टम )
गभोबद्दल जो तूं मोठा अट्टाहास केलास तो
एका रात्रीत वसदेवाने फ॒कट घालवला, देवकी
प्रसत झाली त्या रात्रीं मलगी हणन जिला तं
शिळेवर आपटन मारढीस ती यशोदेची मलगी
होती व तिचा हणन गोकळांत नांदत असलेला
कृप्ण हा वसदेवाचा आठवा पुत्र आहे. हे पुन
एकवार सांगतो ध्यानांत ठेव, तझा वध कर
ण्याकरितां तुझ्या हितशत्रने (वसुदेवानं )
तझ्याशीं कपट करून त्याच रात्री गर्भाची
अदलाबदल करून तझ्या शत्रला ( कृष्णाला )
जिवंत राखिळे आहे. तं आपटडेळी यशो-
देची मलगी विंध्यनामक पवेतश्रेष्ठावर
संचार करणाऱ्या शुंभनिशुंभ नामक दोघां
राक्षसांस मारून सुखरूप राहिली आहे. त्या
वरदात्या देवीला अभिषेक होऊन तिची सवे
भतसंघ सवा करीत असतात. मोठमोठे
धान्याचे व पड्ठांचे बळी तिला फार आवडतात
व भयंकर दरवडेखोर तिचे पञजन करतात
सरा व मांस यांनीं भरलेळ दोन घट तिच्या
समीप ठेवलेले असल्याकारणाने ती फार संदर
दिसते. मोरांच्या चित्रविचित्र पिसाऱ्यांची
पर्ण तिने अंगावर धारण केलेली आहेत
कावळे व आनंदित झालेले कोंबडे यांच्या
ओरडण्याने, ती देवी जेथे बास करिते ते वन
गजबजन गेलें आहे. त्याचप्रमाणे त्या अर
ण्यांत मगांचे कळप व परस्परांशी गण्यागोवि-
दाने राहणारे पक्षी सववत्र संचार करतांना
दृष्टीस पडतात. सिह, वाघ व डकर यांनी
आरोळी ठोकली कीं हागळीच मोठा
हरिवंश.
२२५
जिकडे तिकडे प्रचंड
क्षांची गर्दी झाली असन सभोवार रान
माजन राहिली आहेत. दिव्य सवर्णपात्रे,
प्रतिध्वनी उमटतो
चेवऱ्या व आरसे यांनीं त्या देवीचे देऊळ
भरून गेले आहे. देवांच्या वाद्यांच्या गजराच्या
नाढाचा नेहमीं त्या ठिकाणीं दमदमाट चाल-
ठेला असतो. तिन आपल्या स्वतःच्या सामथ्यीने
विध्याचळावर वसतिस्थान निमाण केळं असन
त्या मनोरम जागीं शत्रंना त्रासवन सोडणारी व
देवांना वंद्य असणारी ती देवी मोठ्या संतो-
पानें वास्तव्य करीत आहे आणि हा जो नंद
गवळ्याचा कृष्ण नामक पुत्र आहे तो वस-
देवाचा दुसरा मुळ्गा असून त्याचींच ही
पुतनावधादिक अद्भत कृत्ये आहेत व तोच
तुझा बांधव तुला मारील असं नारदाने मला
सांगितले आहे.
£ वसुदेवाचा महासमथ पुत्र वासदेव हा
धमेशास्त्राप्रमाणें माझा नातेवाईक (बांधव )
खरा, परंतु त्याचेच हातन माझा नाश
व्हावयाचा आहे. कावळा ज्याच्या मस्त-
कावर पाय ठेवन बसतो त्याच्याच डो-
ळ्यामरध्यं मांस खाण्याच्या लालसेने आपली
चाच खपसतो; तद्वतच हा वसदेव आपल्या
पुत्रादिक बांधवांसहवतेमान माझझेपाशी अन्न खा-
ऊन माझ्याच प्राणांवर उठलेला आहे. भ्रणहत्या,
गोवध व स्त्रीवघ इत्यादि पापांना प्रायश्चित्ताने
शुद्धि आहे परंतु कृतघ़ मनुप्याला-विशेपॅ-
करून आपल्या नातल्गांशीं कृतघपणा कर
णाराळा-कधींच स्वर्गप्राप्ति होत नाहीं. जो
कृतन्न मनष्य कपटाने स्वाथे साधण्याकरितां,
वरून स्नेह दाखवन आंतन गळा कापतो त्याला
छांकरच पातेत ज्या मागाने जातात; त्या
मागान जावं लागतं ( म्हणजे त्याचा नि:पात
होऊन त्याला नरकवास भोगावा लागतो)
जो पापी अंत;करणाचा पुरुष निष्पाप मनाच्या
मनप्याशीं कपट करतो त्याला भयंकर नरक-
वासाचीच वाट धरली पाहिजे. वसुदेवा, तूं
मोठा सदाचरणी असन माझ्याशी आजपर्यंत
मित्रत्वाने वागत आलास व तं माच अन्न
खात आहेस असं असतां सदाचाराच्या नियमांस
अनुसरून तुला मी तुझा स्वजन-प्रिय वाटावा कीं
तझा मलगा तला अधिक व्हावा, सांग पाहे:
रानामध्य हत्तींची अंज सरू झाली म्हणजे लता-
वेळींचा चराडा होतो, परंत भांडण मिटतांच
सवे हत्ती मिळनच त्या लतावेळींचा फडशा
उडवतात. त्याचप्रमाणं बांधवांच्या अंत:कल-
हाला आरंभ झाला म्हणजे कपटाने वागणाऱ्या
माणसांचा नाश होतो, हे मात्र लक्षांत ठेव.
मग तो मनुष्य स्वपक्षाचा असो कीं पर-
पक्षाचा असो. अरेरे! वमदेवा, ज्या अर्थी
तं माझ्या कळाचा घात करावयास उद्यक्त
झाला आहेस त्या अर्थी मला वाटतं तु) पोसन
नकळत माझ्या नाशासाठीं मी आपल्या
मत्यळाच कींरे वाढवलं. त॑ असहिप्ण व पाप-
बद्धींचा असन अत्यंत शट आहेस. अरे मखा,
माझ्याशी वैर करून त॑आज यदकलाला
मोठ्या फिकिरींत पाडळे आहेस. तू
केलेस हे तझ्या शीलाला योग्यच
आहे. वसदेवा, मी तझा परामषे घेऊन तला
वाढवला ते सवे निष्फळ झाले. शहाणपण
वयावर किंवा पांढऱ्या केसांवर अवलंबन नसतं
ज्याची बद्धि परिपक्क तोच खरा शहाणा; केस
पिकले म्हणजे शहाणपण आलं असं नाहीं. तं
कलहप्रिय आहेस पण तझे ज्ञान फार नाही
त॑ वयाने मोठा आहेस परंतु शरदतंतील
घांप्रमाण तझ्यांत कांही जीव नाहीं. अरे
मर्खा वसदेवा, तळा वाटत आहे कां कंसाचा
नाश झाला म्हणजे माझा पुल मथरेचा राजा
होईल. परंतु तुझ हे वाटणे अगदीं चुर्काचे
आहे. तं थेरडा झाल्याकारणानं तुझी तर
क
"जे
२१९९
श्रीमभ्महाभारत,
[ भध्याय २२,
आतां कांहीएक आशा राहिलेली नाहीं
तुझ्या सवे आकांशा निष्फळ झालेल्या आहेत
उगीच एरंडासारखा मोठा झाला आहेस एव-
ढंच, अरे, जिवंत रहाण्याची आशा ठेवन
माझ्यापुढे उर्भे रहाण्याची कोणाची तरी
प्राज्ञा आहे काय £ अरे मी तुजवर विश्वासून
असतां दष्ट बद्धीने माझे एक घाव दोन
तकडे करण्यासाठी तं टपन बसलेला आहेस
परतु तुझ्या डोळ्यांदेखत तुझ्या उभयतां
पुत्रांची मी उलट वाट लावन टाकतो पहा
मीं आजपावेतो. कोणाही वद्ध मनष्याचा,
ब्राह्मणाचा किंवा स्त्रीचा वध केलेला नाहीं १
पुढे करणार नाहीं. त्यांतठेत्यांत विशेषकरून
मी आपल्या नातलगाची हत्या तर नाहींच
करणार. आमच्या येर्थे तझा जन्म झाला
असून आम्हींच तळा वाढविले आहे. माझ्या
पित्यान तुला लहानाचा मोठा केला. तं माझ्या
पितृभांगिनीचा पति असून यादवांचा मळपुरुष
आहेस. चक्तवर्ति राजांच्या महाविख्यात कठा-
मध्ये तझी मोठी कीर्ति होती. धमबद्धीचे
महात्मे व सज्जन तला गरूचे ठिकाणीं मानीत
परत यादवकलाच्या आभारस्तंभाची असटठी
नीच कृति पाहून सवे भले लोकांमध्ये आमची
छी थ॒ चालली आहे. आम्हांला वर मान कर-
ण्याची सोय राहिली नाहीं. अरे, मला मत्य
आला काय किंवा माझा जय आला काय,
दोन्ही गोष्टींची मल्ला मोठी किंमत नाहीं
परंतु वसुदेवाच्या अनीतीमळें यटकलांतील पुरु
“० ५५
"७४५00 लात------
"८.
। चक्रवात राजाचे आमचे शास्त्रांत लक्षण दिलें
आहे ते:-
““य॒स्य मूद्धोंने दृ्येत विनाछत्रेण भूपतेः ।
पद्मानुकारिणी छाया तमाहुश्वक्रवतिनम ।?
अ र > छ्त्रा * जि
थे:--दाहेरील छत्रावांचनच ज्या भूपर्ताचे मस्त-
काभावती अंगरचेंच पद्माकार तेजोमग्डळ दिसतें, तो
चक्रर्वापे समजावा.
षांना भल्यांच्या समाजामध्ये तोंडाला पदर
लावन तोडे खालीं करण्याचा प्रसंग आल्या-
कारणानें मळा अत्यंत वाहेट वाटत आहे
यद्धामध्ये माझा नाश कसा होईल याविषयीं
उपाय-चिंतन करून, तूं माझा विश्वासघात
केला आहेस आणि सवे यादवांच्या तोडाठा
काळें फासले आहेस. मी व कृष्ण यांच्या-
मध्ये कधींही विझ्षणार नाहीं असा वेराम्नि
आतां चेतळा असून आमच्यांपेकीं एकाची
प्राणाहुति पडल्याशिवाय, यादवकुठाळा शांति
मिळावयाची नाही. ”
££ हे दानपते अक्रूरा मी तुला आज्ञा
देतो. कीं, उभयतां वसदेवपुत्रांना व मला
कर देणाऱ्या नेंदादिक गोपांना ब्रजां
तन इकडे आणण्यासाठी विलंब न कारितां
गोकळामध्ये जा आणि नंदाला सांग कीं
सवे गोपांसहवतैमान वार्षिक कराची रक्कम
घेऊन त्वरित मथुरेला ये. त्याला असेही सांग
कीं वसुदेवाच्या मुलांना--रामकृप्णांना---
पहाण्याची कंसाळा फार इच्छा झाली आहे
मथुराधिपाचे सेवक व पुरोहित हे देखीढ
त्यांचे दर्शन घेण्यासाठीं उत्का2ेत झाले आहेत
राम व कृप्ण हे दोघे सहृढ, संदर, प्रपंगाव-
धानी, कल्पक व सावध असन आखाड्यांत
कुस्ती करण्याचे कामीं मोठे कुशल आहेत
से ऐकता. आमच्यापाशी देखील चाणर व
मृष्टिक हे दोन चांगळे मलू असून कुस्ती
करण्यासाठीं त्यांचे बाहू फुरफुरत आहेत
युद्धकलेमध्ये निपुण असलेल्या या रामकृष्णांचा
त्यांच्याशीं सामना लावन देऊं. म्हणजे त्या
देवावतारी बालकांचे सामथ्ये माजे दृष्टीस पडेल.
नाहीं तरी मला माझ्या आतेभावांना भेटा-
वयाचे हातच. बिचारे भिकारड्या गोकुळांत
रहात असून अरण्यामध्ये गुरं राखीत फिरत
२ विष्णपवे, ] हरिवंश. २३१७
द.454.भ“भाादनाावा्ाक,; ७००७७. मयाकक अबेी,02...अावेककहीक वक... क
असतात. त्यांचा मळा शोधसमाचार घेणं | सागराप्रमाणे तो निष्कंप बसला होता. अदर-
अवश्य आहेच दर्शी कंस वरीलप्रमाणे वसदेवावर वाक्प्रहार
त्या गोकल-वासी जनांना तूं आणखी असं | करीत होता तरी क्षमाशील वृत्ते स्वीकारून;
सांग कीं, राज्यसखं उपभोगीत असलला राजा | वसदेवार्न तोडांतन उत्तरादाखल ब्रही काढला
कंस धनमेख नांवाचा यज्ञ करविणार आहे. नाहीं. शिव्यांची लाखाली चाळली असतां
आणि यज्ञासाठी बोलळ्याविलेल्या लोकांची उत्तम मनाची शांति त्यांने ढळं दिली नाहीं, ह ज्यांनी
व बिनचक व्यवस्था रहावी एतदथे या मथरे- प्रत्यक्ष पाहिलें त्यांनी खालीं माना घातल्या
जवळ असलेल्या वनामध्येच त्यांना रहावयाला आणि ' धिक्कार धिक्कार ' असे शब्द अनेक
सांग. त्यांच्या सवे सोडे आपण लावन देऊ. वेळां त्यांचे तोंडातन हलक्या स्वरांत सहजी
गवळीवाडा संनिध असला ह्मणजे ताकपाणी, बाहर पडले
दहीं, दध व तप इत्यादिकांची वाण न पडतां महातेनस्वी अक्कराला दिव्य दृष्टि असल्या-
आपल्याला ते ते पदार्थ नानाप्रकारच्या भोज्य | मळे सवे कांही कळत होते. त्या कारणाने,
वस्तू तयार करण्याकरितां, वाटेल तेव्हां व माशाला ज्याप्रमाणे उदक दृष्टीस पडतांच
वाटेळ तितके, अनायासाने ब्रेतां येतील. अत्यानंद होतो, त्याप्रमार्ण, अक्रराला मोठा
ह्मणन अक्ररा, त॑ ताबडतोब जा व माझ्या आल्हाद वाटला. कमललोचन श्रीकृष्णाचे
आज्ञेवरून त्या दोघां रामकृष्णांना घेऊन ये. दशेन केव्हां व्रेईन असं त्याला होऊन गेल्या-
त्यांना केव्हां पाहीन असं मला झालं आहे. | मुळें, दानपति अक्रर तत्सषणीं गोकुळास जाण्या-
र
| 7९32
ते येथ आले हणजे मला मोठा संतोष होईल. करितां मथरेच्या बाहेर पडला
त्या महापराक्रमी वीरांना डोळे भरून पाहि |
ल्यावर, मला जे हिताचे दिसेल त॑ करण्यास अध्याय तेविसावा.
ठीक पडेल. माझी आज्ञा व निरोप ऐकन ते हब प कत
जर बर्या बोलाने इकडे आले नाहींत, तर मी अंधकाचे भाषण,
त्यांस शासन करीन. बालकांशी वागावयाचे त। वैशंपायन सांगतात:--कंसाने वसदेवाची
सोम्यपणानें वागळे पाहिजे असा नीतीचा चालवलेली निभेत्सेना पाहून सवे यादव्रेष्ठ
पहिळा नियम-सिद्धांत-भाहे. हणन होतां सभासदांनी कानांत बोटें घातलीं. याची शंभर
होईल ता गोड बोलन त्या जडबद्धींना तं सत्वर । वर्षे पणे भरली असेही त्यांना वाटले. इतक्यांत
माझ्या समोर घेऊन ये. हे सशील अक्ररा, त्या भर समाजामध्ये कंसाला मोठ्या घैयोरने व
वसुदेवाने जर तुळा आपल्या पक्षाला ओढून | करारीपणाने खडखडीत प्रत्युत्तर देणारा अंधक
घेतें नसेल, तर तं माझे एवढे काम कर. | नांवाचा एक तेजस्वी यादव उठला. तो उत्तम
हणजे मी तुझ्यावर अत्यंत लोभ ठेवीन, सारांश, वक्ता कंसाला हणाला
बाजारे, ते वसदेवांचे पुत्र मथरेला येतील | “बाबारे मला वाटते, तं हा आपले वाणीला
असे कर. ” वृथा शीण दिलास. ह तुझ बोलणे निंद्य व अयोग्य
याप्रकार॑ कंसाने सारखी निभेत्सेना चालवि- | आहे. भले कप्रीही असे ममेभेदक भाषण
ठेळी असतां देखील, वससारख्या स्थिरनद्धीच्या करीत नाहींत. विशेषतः आपल्या बांधवां-
वसुदेवाने आपले स्वास्थ्य ढळं दि नाहीं. । संबधी अशी भाषा सज्जनांच्या तोंडांतून केव्हांही
२२८
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय २१,
बाहेर पडावयाची नाहीं. तला जर यादव-
कुळांत जन्म झाल्याबद्दद लाज वाटत असेल
तर मी सांगता इकडे लक्ष दे. वीरा, तझ्या
इच्छेविरुद्ध तळा यादव म्हणण्याचा जलम
करण्यास यादव तयार नाहींत. त॑ आम्हां
यादवांचा आपणास राजा म्हणवितोस. परंत
तझ्या दष्टपणामळें आम्ही सवे यादव मात्र
लोकनिदेस पात्र झालां आहा. मला
वाटते कीं, इक्ष्वाक वंशांतील दुष्ट अस-
मंज राजा, आमच्या वंशाचा उच्छेद कर-
ण्याकारेतां तुझ्या रूपार्न पुन्हां जन्मास आला
आहे. असो; तं, भौज, यादव किंवा कंस,
कोणीहि अस. तं मंडण कर, जटा राख किंवा
आहे तसंच तुझे मस्तक राहूं दे. पण ज्या
कमअस्सलानं तझ्यासारखा
ज्य
टाय &.. ७ जेल
नाश॒& होईल. बाबारे, उदकामध्यं
मत्स्य ज्याप्रमाणे आपला मार्गे शोधन काढतो,
त्याप्रमाणे, शहाणी सरतीं, संयमी व उदार
अंत:करणाची माणसे नेहमी धमाचा मार्गे शोधन
त्या मागाने जातात. पण तझ पहावे तो, असती
सारख्या तेजस्वी थोर वृद्ध पुरुषांना, तं गवोने
फ॒गन जाऊन मर्मभेदक शब्दांनी ताडण करून
मंत्रावांचन दिलेल्या आहतीप्रमाणं दःख देत
असतोस. तळा न कळवितां वसदेवाने आपल्या
पुत्रांचें रक्षण केल्यामळे तं त्याची निभत्सेना
चालविली आहेस. पण मी तझ्या या खोड-
साळ प्रलापांचा व अनदार भाषेचा उघडपणे
निषेध करता. पुत्र जरी दृष्टबद्धीचा निपजला
तरी बापाने तसंच बनतां कामा नये. पुत्रा
कलांगार पुत्र साठी माता।पेतरांनां अत्यंत कष्ट सोसावे लाग
उत्पन्न केला, त्या कलकलंक उपग्रसेनाची (तात. आपल्या लहान मुळाला वसदेवानं लपवन
मात्र कींव केली पाहिजे. बाबारे, शहाणे ठेविले, हा त्यानं मोठा कृतघपणा केला, असे जर
ठोक स्वमखानं आपले गणाची महती कधींही तह्ञे म्हणणें असेळ तर ही गोष्ट तं आपल्या
सांगत नाहींत. दुसऱ्यांनी आपल्या गणांची पित्याठाच विचार. वसुदेवाची, किंबहुना सवे
वाहवा केली म्हणजेच त्या गणांना वेदाथी- यादववंशाची निभत्सेना करून तूं सवे यादवांचे
प्रमाणं महत्व येऊन त्यांचे साफल्य होतं
यदुवंशाला तुझ्यासारखा, पोरकट कुलनाश
कव मख राजा मिळाल्याकारणाने प्रख्वीचे
सव राजे यादवांची छी थ करीत आहेत. तझ्या
मुखांतून न जीं मक्ताफळ॑ आतां बाहेर पडटी,
त्यांचे योगानं तुला मोठी धन्यता वाटत असेल
परंतु तुझ्या मर्मभेदी भाषणाने तुझे कांही
चांगळ तर झाळें नाहींच; पण तने अंतःकरण
मात्र कसे आहे त॑ लोकांच्या उत्तम निदशे
नास आले. भल्यानांही मान्य झालेल्या निगर्वी
गरूची निभेत्सेना म्हणजे दसरी ब्रह्महत्याच. ती
कोणाला आवडणार आहे १ बाबारे, अस्नीप्र-
माणे, वृद्ध माणसांची पञञा करून त्यांचा
वर मात्र संपादन केलें आहेस. वसदेवाने कृष्णाचं
तळा न कळत रक्षण केलें ही जर त्याची चक
असेल, तर मग मी असं विचारता कीं, उप-
जतांच उग्रसेनाने तळा मारून टाकलं नाहीं
ही त्याची चक नव्हे काय: पुतू नामक नर
कापासन मलगा पितरांची मुक्तता कारितो
म्हणन मलाला पुत्र अशी संज्ञा धमेवेच्या
लोकांनीं देऊन ठेविळेली आहे. कृष्ण व बल-
राम यांच्याविषयी तृ आरंभापासून वेर चाट
वेळे आहेस, त्यामळे त्यांच्याही मनांत तुज
विषयी जन्मापासन हाडवेर बाणलेट
आहे. वसदेवाचा भर सभेत धिक्वार
करून तं वासदेवाचा कोप आपणांवर
सन्मान केला पाहिजे. ते जर का रागावले ओढवन घेतला आहेस व त्यामळे सवे याद
तर आपण योगबलाने कमाविलेल्या लोकांचाही | वांची अंतःकरणे देखील तुझ्याविषयी खव-
२१९
डली बाबाबायाजआआखावाशशधधधधाााशधााााााां््बामुजुबाब॒ब॒॒॒॒ब॒बााजााजजजजजआआज्बजबब्जय द हेेखििड्रि अ क्ॅबबबड अ ंडखग्गआियकगगग्हुययया”िय्््््गयय्गययययायावाय॒॒॒ाबाबबयबयय
ळन गेठीं आहेत. वसदेवाच्या निभेत्सेनेमळें
कृष्ण तुझा वेरी झाला आहे."
:“सांप्रत होत असलेलीं अशाभ चिन्ह तला भय
सचवीत आहेत. पहांटेस दःस्वप्न पडन सपाचे
अश्राभ दर्शन होते, या गोष्टीवरून लवकरच या
मथरेला वेधव्य प्राप्त्होणार असं आमचं अनमान
आहे. हा धोर ग्रह राहु आकाशामध्ये स्वाति
नक्षत्रांत प्राप्त झाला असन त्या ठिकाणीं
आपल्या किरणांनी चमकत आहे. तसेच मंगळ
नामक पापग्रह वक्री होऊन चित्रानक्षत्रांत
आला आहे. जुध ग्रह आपल्या भयंकर तेजाने
पश्चिम दिशा व्यापन बसला आहे. आणि
शक्रानं सयोच्या मागोचे उलंघन केलें आहे
भरणीपासून तेरा नक्षत्रे ही. धृमकेतच्या
प्रत्ययास येत आहेत. तंही स्वजनांचा द्वेष
करतोस, राजधम पाळीत नाहीस व विनाका-
रण क्रोधाच्या तडाक्यांत सांपडतोस; म्हणन
तुझा मत्य समीप आला आहे असं मला वाटते
अरे मखा, वसप्रमा्णे पज्य असलेल्या वृद्ध
सुदेवाला, मोहाने त॑ हव त्से टाकन बोलतो
आहेस, त्या तला मनाची शांति कोठन मिळ-
णार? तझ्यावर जो आमचा स्नेह होता तो
इतःपर आम्हीं काढन घेतला आहे. तं आप-
ल्याच वंशावर उलटला आहेस. याकरितां
यापुर्े क्षणभर देखील तझी चाकरी करण्याची
आमची इच्छा नाहीं. अक्रराला गोकळानजीक-
च्या वनामध्ये आज ]शाद्धाचरणी कमललोचन-
श्रीकृष्णाचे पुण्यकारक दशन होणार. तो मात्र
पुच्छाने विद्ध झालीं असल्याकारणाने त्या- खरोखर धन्य होय. तुझ्यामुळे सवे यादव-
पकीं कोणत्याहि शभ नक्षत्रात चंद्र असला वंशाची दाणादाण होईल, परंत आपल्या
तरी तो उत्तम फल देऊं शकत नाहीं. सयाला ज्ञातीचे सवे लोक एकत्र जमवन श्रीकृष्ण
खळ पडले आहे. पद व पक्षी ककेश ध्वनि पुनः यादववंशाची व्यवस्था लावील, वसदेव
करून इकडुन तिकडे उलट दिशेने जातात. ' शहाणा असल्याकारणाने काळवेळ ओळखून
दष्ट भाळ स्मशानांतन निघरन निःश्वासाबरोबर
निखारे टाकीत, सकाळसंध्याकाळ आरडत, या
आपल्या नगरीच्या सभोवार पळत जाते
मोठाळे गडगडाट होऊन उल्का जमिनीवर
त्यानं तझे बोलणं मकाट्याने सहन करून घेतले
आहे. आणखी तला वाटेल ते त्याला बोल-
ण्याला तं मखत्यार आहेस, परंत कसा, वसुदे-
वाशीं सख्य जोडन तं कृष्णाच्या घरीं जावेस
पडतात. एकाएकीं भकंप होतो. व गिरिगशो- व त्याशीं स्नेह संपादन करावास हं मला
खर हालावयास लागतात. नुकताच राहून | योग्य वाटते
मयाचा ग्रास केला असता दिवसास काळोख
पडुन रात्र झाली कीं काय असं वाटं लागलं
शुष्क दगडांचा वषोव होऊन सवे दिशा
धुक्याने धुंद होतात. मेघांची कडाक्याची
गेजेना होऊन रक्ताचा पाऊस पडतो. पक्षी
९. ८४” » ६,/१,/१७५-०५५..७१७.“ ७-७ ७“)
अध्याय चोविसावा,
ळू 6
अणी क टि ढु अनममारान्कत
केशिवध,
वेशैपायन सांगतात:--अंधकाचे भाषण ऐकन
हे वृक्षांवर बसत नाहींसे झाले आहेत. मला | कंसाचे नेत्र क्रोधाने खदिरांगारासारखे लाल झाले
वाटते कीं, देवतांनी आपआपले स्थान सोडले | व एक शब्दही न बोलतां तो आपल्या अंतःपरा-
आहे. कारण ज्योतिषी लोकांनीं राजाच्या | कडे रागारागाने निघन गेला. बाकीच्या यादव
नाशाचीं सचकं म्हणन जीं जीं अशाभ लक्षणें | सभासदांनी सवे वत्तांत समक्ष अवलोकन केला
सांगितलेली आहेत तीं सवे सांप्रत आपल्या | होताच. तेही ' कंसाने केळे हे चांगठे केलं
२४० श्रीमन्महाभारत. [ अध्याय २४.
नाहीं ' असते पुटपुटत आपआपल्या घरोधर कंसाच्या चरित्राचे अनकरण करीत होता
चालते झाले. यादवांचा मळचा बेत अंधकाच्या त्या दरात्म्या अश्वाने सवे गोपांना मारून तेथील
भाषणार्ने जागच्याजागी जिरून गेला अरण्य शून्यवत् करून टाकळे. ल्या अमार्ग
इकडे कंसाच्या आज्ञानसार मनोवेगाने गामी राक्षसाने त॑ अरण्य व्यापून टाकलें अस
वाळणाऱ्या एका चांगल्या रथांत बसन अक्रर ल्या कारणाने, माणस किंवा गाई कोणीही तेथे
गोकुळाकडे चालला होता. त्याला श्रीकृष्णाचे फिरकेनासे झ्ञाळें. एकसारखा नरमांसावर
दशेन केव्हां ब्रेडईेने असे झाले होते. चरणाऱ्या त्या मदोन्मत्त केशीने वंदावनमर
उलटपक्षी, कृष्णाला डाभ शकून होत होते. धुमाकूळ घातला होता
त्याची व त्याच्या पित्यासारख्या बांधवांची असे होतां होतां त्याचा मृत्य समीप आला
लवकरच भेट होणार असे त्याच्या शरीरावर तेव्हां आपोआप कोणे एके समयीं तो कुद्ध
होणारी चिन्हे सचवीत होती झालेला केशी वनांत फिरत असतां, माणसाच्या
अक्रराला धाडण्यापर्वी, कृष्णाचा वध शब्दाच्या अनरोधाने गवळीवाड्याजवळ प्राप्त
करविण्याचे हेतने मथरेश्वरानें योजनापर्वक झाला, प्रत्यक्ष यमराजाकडनच त्याला तेथें
एका दूताला केशीकडे पाठवून दिलें होतें. येण्याची बुद्धि झाली असे हटले पाहिजे, त्याला
ताने सांगितलेला निरोप ऐकन, लोकांना पहातांच बायका, मले व पुरुष इत्यादि सवे
नित्य पडा देणारा दुनिंवार केशी देत्य वंदा- | जगदीश जो श्रीकृष्ण त्याच्या नांवाने आरोळ्या
वनामध्ये जाऊन गोपांना त्रास देऊं लागला. | ठोकीत धूम त्याकडे पळं लागलीं, बायक्रामलांचा
तो अश्वरूपी देत्य मोठा रागीट व दृष्ट असन ! रुदनस्वर व गोपाळांची आरोळी ऐकून कृष्णाने
त्याचें दमन करणें म्हणजे मोठें कटीण काम त्यांना अभय दिले व तो एकदम केशीचे अंगा-
होते. मनण्याचें मांस खाऊन त्याने गोकळा- वर धांवन गेला. त्याबरोबर केशी देखील मान
मध्ये मोठा गोंधळ उडवन दिला होता. त्याने, उंच करून दांत बाहेर काढन व डोळे बटा
गाईचा व गोपाळांचा संहार करण्यास आरंभ रून मोठ्यानं खिंकाळत सपाट्याने कृष्णाच्या
केला होता. तो दमेद केशी गाईचे मांस समोर येऊन उभा राहिला. अश्वश्रेष्ठ आपल्या
भक्षण करी व निरंकशपणें वाटेल तिकडे फिरे.! कडेच चाळ करून येत आहे असे अवलोकन
अश्वरूपी दष्टात्मा केशी दत्याच्या या अघोर करून मेघ जसा चेद्रावर जातो, त्याप्रमाणे
रणीनं गोकळभर अस्थि व मांस यांचा सडा श्राकूष्ण त्याचे अगावर धांवन गेला, कृष्ण
पडन सवे वंदावन स्मशानाप्रमाणे भास लागले केशी देत्याच्या जवळ जाऊन उभा राहिला
होते तो आपल्या खुरांनीं जमीन खरडून काढी . आहे अस पाहून त्याला कांहीं अपाय होऊं
व क्षणाधीत सपाट्यासरसे वक्ष उन्मळन टाकी. नये अशी इच्छा करणारे मनष्यबद्धीचे गोप
तर्सच आपल्या खिंकाळण्याने तो वायशीं त्याला म्हणं लागले, '* बाबारे, तं अविचाराने
स्पर्धा करी व एकदम आकाशांत उडी मारी. या अधम अश्वाजवळ जाऊं नको. त यःकश्चित्
तो दुष्ट व, माजलेला अश्व वनामर्ध्ये हिंडू बालक असून हा पापी राक्षस दुर्नेय आहे
लागला म्हणने त्याच्या मानेवरचे केस एक- कृष्णा, हा कंस्नाबरोबरच जन्माला आलेला
सारखे हहत. आपल्या करणीने तो भयंकर असन त्याचा शर्राराबाहेर फिरणार जीव कीं
व अत्यंत पष्ट देत्य जणं काय ह्या वनांत प्राण आहे. सवे अश्वांमध्ये हा अत्यंत श्रष्ठ
२ विष्णुपवे, ] हरिवंश. २४९
असन युद्धामध्ये याला सामनेवाला कोणीही वण्याची सरवात केली. त्या क्रोधवश झालेल्या
या भतलावर नाहीं. हा महासमथे अश्व सव हयांन आपल्या तीक्ष्ण दाढेने व भयंकर वक्राने
पापिष्ठांमध्ये अग्रणी असून भतमात्रांना यानं कृष्णाच्या खांद्याचा चावा घेतला. त्याचे केस
त्रासवन सोडले आहे. कोणीही याला मारूं खाढी लोंबत होते, अशा स्थितीत जेव्हां तो
शकणार नाहीं. ” | घोडा कृष्णाच्या अगाशा ंमेडला त्या-
गोपाळांचे त॑ भापण ऐकून वक्तश्रेष्ठ मधु- वेळीं मेघयुक्त सूयाप्रमाणे त्याची शोभा दिसे
सूदनाची केशीशीं लढण्याची इच्छा दुणावली छांगळी, क्रोधामुळ ज्याच्या अंगांत दप्पट
इतक्यांत, उजवीकडून व डार्वीकडन मंडळा- सामथ्ये आठे होते, असा तो बलवान् केशी
कार गरगर फिरून रागानं केशी देत्य दोन आपल्या उरानं वासदेवाच्या वक्षस्थळावर
पायांनी वृक्ष मोड लागळा. त्या वेळीं त्याच्या प्रहार करण्याचा विचार करीत होता. इतक्यांत
लांब लांब सटा त्याच्या तोंडावर लांबत होत्या. अतुलपराक्रमी व महासमथे कृष्णाने रागावन
स्कंध केंसांनीं झांकन गेला होता. त्याच्या आपला दंड फ॒गवला आणि आपल्याशी मिड
कपाळावरील आंठ्या मेततरंगांप्रमाणे दिसत ठेल्या अश्वाच्या मखांत तो कोंबला. श्रीकृष्णा-
असून त्या केशीला अत्यंत क्रोध आल्यामुळें च्या बाहूचा चावा घेण्याची किंवा त्याला अन्य
त्याच्या कपाळांतून घाम निघत होता. ज्या- रीतीनं प्रतिबंध करण्याची त्या अश्वाची प्राज्ञा
प्रमाणे थंडीच्या दिवसांत आकाशांतन चंद्रमा झाली नाहीं. उलट, त्याचे सगळे दांत मळा-
दवाची वृष्टि करतो, त्याप्रमाणे धळीने माख- सकट उखळले जाऊन त्याच्या तोंडांतन
लेल्या केशीच्या तोंडांतन सारखा फॅस निघत फेसाबरोजबर रक्त बाहेर येऊ लागलें, ओठ
होता. भारता ! खिंकाळतांना मखावाटे बाहेर फाटून त्याच्या जबड्याचे दोन भाग झाले
उडणाऱ्या फेनबिंदंचे योगानं त्या अध्वाने कमल- अर्थातू, त्याचे डोळे फिरून सवे सांधे खिळ-
नयन गोविंदाच्या अंगावर सडा घातला, तो' खिळे झाळे व हनुवटी फुटून तो मटकन
अश्व खराने जमीन खरडीत असल्यामळे ज्ये- खालीं बसला, त्याचे नेत्र रक्तबंबाळ झाले. त्याचे
एमधाप्रमाणे पिंगट रंगाची धूळ वर उडत होती. कणाहि ताठ उभे राहन त्याचा वात्रटपणा बंद
त्या पुळीनं कृष्णाचे मस्तकावरील केंस माखून पडला आणि तो गरगर फिरू लागला. पुन
जाऊन त्यांना देखील पिंगट रंग चढला. पाय पुनः तो उभा राहन उडी मारण्याचा प्रयत्न
उंच करून तो केशी देत्य उड्या मारूं करी; परंतु त्याचा कांही उपयोग न होतां तो
लागला व खरांनीं जमीन खरडून दांत कड- खालीं पडे. विष्ठा व मत्र यांचा उत्सगे झाला
कडां चाव लागला. अशा रीतीनं चाळ करण्या- आगि तो अत्यंत दमून गेल्यामुळें त्याचे अंगा-
पूर्वीची तयारी करून केशीने कृष्णाचे अंगा- वर्रील सवे कॅस घामाने मिजञन गेळे. पायांची
वर उडी धातली., कृष्णाच्या अंगाशी मिड- धडपड बंद पडली. केशी देत्याच्या मुखांत
तांच, त्या तुरगश्रेष्ठान पुढच्या पायांनी कांबळेळा श्रीकृष्णाचा बाहु, भ्राष्मक्रतूच्या
कृष्णाच्या वक्षस्थळावर लाथा झाडल्या. इतके शेवटीं, अधेचंद्राच्या किरणांनी वेशलिल्या
करूनही तो बलिष्ठ दानव थांबला नाही | मेघाप्रमाणे शोभत होता. रात्रमर आकाश-
त्यानें अतुळ स्रामथ्यीच्या कृष्णावर आपल्या संचार करून श्रमठेला चंद्र प्रमातकाळीं निस्तेज
गच्या तंगड्यांनीं मधन मधन तडाके लगा- होऊन मेरु पवत्ताचा आश्रय करुन रहातो,
दृरिवॅश ४-,३१
२४२९
तेव्हां जसा देखावा दृष्टीस पडतो, तसा देखावा
सवे अवयव थंड पडन तो केशी श्रीकृष्णाचे
सर्माप मतप्राय होऊन पडला असतांना दिसत
होता. कृष्णाच्या बाहूच्या तडाक्याने, केशी-
'च्या तोंडांतील दांत शरदक्रतेतील ज ठयून् यय
शुभ्र मेघाप्रमाणे एकामागन एक गळन पर
याप्रमाणें आधींच जजेर झालेल्या केशीला,
शद्ध कृत्यं करणाऱ्या कृप्णान आपली भजा
आणखी फ॒गवन अधिक घायाळ केले. यद्धा-
मध्ये श्राकृूप्णाने नुसत्या बाहूचा उपयोग
करून केशीला जेरीस आणल्याबरोबर त्याचें
मख छिन्नविठ़ित्न होऊन त्या दानवाला अत्यंत
पीडा झाली व तो मोठमोठ्याने ओरडं लागला
त्याने आपलं अंग जमीनीवर टाकन एकसारखी
तडफड चालवली होती. तोंडावाटे रक्तस्राव
चाळच होता. मध्येंच तोडलेल्या पवता-
प्रमाणे त्याचे शारीर फाटले असल्या कारणाने
तो विद्रप दिसत होता. कृष्णाच्या बाहुगे
तोंड दभगल्यामळें तो अत्यंत भयंकर राक्षस
डि चिरलेल्या सपाप्रमाणे खालीं पडलेला
होता. कृप्णान केशीचा ह छिन्नविच्छिन्न
केल्याकारणाने शेकरानं महिपामुराळा मारून
टाकल्यानंतर त्याचे धिप्पाड शरीर जसे भय-
कर दिसत होते, त्याप्रमाणे त्या केशीचेही
स्वरूप उग्र दिसूं लागे, प्रत्येकांत दोन पाय,
अर्धी पाठ, अर्धे पुच्छ, एक कान; एक
डोळा व एक नाकपुडी इतके अवयव अस-
लेळीं त्या प्राण्याची दान शकलं निरनिराळीं
होऊन भूमीवर पडलीं होतीं, तेव्हां त्यांची
मोठी मोज दिसली.
उलटपक्षी केशींच्या दांतांचा तडाका
कृष्णाच्या बाहवर बसन त्या जागीं त्रण
उमटले होते, त्यामुळे श्रीकृष्णाचा बाहु
अरण्यांत हत्तीन आपल्या दांताने ओरबाडले-
ल्या साळवूसाप्रमाणे दिसत होता. एवंच
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय २४.
यद्धामध्ये केशीला मारून त्याचे दोन तकडे
केल्यावर तो कमललोचन कृष्ण तेथेच हंसत
उभा राहिला. केशी मरून पडला आहे असे
पहातांच गोप व गोपी यांना मोठा हषे
झाला. आपलें विध टळन हाल चकले या
कल्पनेने त्यांचीं मख प्रफल झालीं. श्रिया
युक्त दामोदराची पुनःपुनः पूजा करीत
आपआपल्या वयाच्या व पदवीच्या आअधि-
काराप्रमाणे सवानी गोड गोड भाषणांनी
त्याचे अभिनंदन केलें
गोप म्हणाले:-'' कृप्णारे, त॑ आज केवढे
अल़ोकिक कृत्य केलेस ! घोड्याचे रूप घेऊन
भमीवर संचार करून यानें मोठा धमाकळ
उडविला होता; परंत याला भारून तं
लोकांच्या सोख्यमा्गोतील एक कांटाच नाहींसा
केलास यांत संशय नाहीं. बाबारे, या पापी
अश्वासराठा भारून वंदावनाला त सखासमा-
धानाची जोड करून दिलीस. कृप्णा, आतां
या वनामध्ये पशुपक्षी व माणस सुखाने संचार
करतील. आमचे बरेच गोप व वत्सांवर
अत्यंत प्रेम करणाऱ्या गाई या दुरात्म्यानं
मारल्या; एवढंच नाहीं तर टरटरच्या दुसर्या
देशांतही यान असाच उच्छाद दिला होता
या जगतांतील सवे माणसे मारून आपल्याला
यथेच्छ संचार करतां यावा एतदथे जणं काय,
या पापष्ठान जगत्मळय करण्याचा उद्याग
आरंभला होता. जीवाची आशा ठेवन देवां-
पेकीं देखील कोणाचीही याचेसमोर उभे राह
ण्याची प्राज्ञा नव्हती. मग पथ्वीवरील य;
काश्चित् माणसांचा पाड काय?
इतक्यांत आकाशांत देखील संचार कर
ण्यास समथे असलेले नारद माने गप्त राहनच
कोणासही न दिसतां हणाले “ हे विष्णो, हे
देवाधिदेवा कृष्णा, मी तुजवर प्रसन्न झाला
आहे.
२ विष्णुपवे, ]
नारद पुढे म्हणतातः---केशीला मारण्याचे
जे दुष्कर कृत्य तूं आज केलस त॑ एक तूंच
अगर स्वगीतील राकरच करूं जाणे ! बाबारे,
तुझ्या ठिकाणीं माझे चित्ताचा ल्य लागलेला
असल्याकारणार्ने, तुझें व केशीचं युद्ध पहाण्या-
साठीं मी स्वगोहून य्थ आठा. पूतनावधादिक
तुझी यापूर्वीची सवे अलोकिक कृत्ये मी
प्रत्यक्ष पाहिलींच आहेत. परत गोविंदा, तुझ
हे॑ आजचे कर्मे पाहून मला अत्यंत संताप
झाळा आहे. प्रसंगी आपले शरीर अत्यंत भय-
कर करूं शकणाऱ्या दष्ट केशीपुद जीला
मारणारा महासमथे इंद्र देखील चळचळां कांपे
ज्याचें पेर अतिशय दांडगे अशा बाहूच्या
बळाने तं केशीला फाडलेस. याच रीतीने
त्याचा मृत्य घडून यावा अशी जह्मदेवाची
योजना होती. ज्या अथी तं केशीचा वध
केलास, त्या अर्था मीं आज्ञा करतो ती ऐक. गेठे
हरिवंश.
२४.९
तला राज्यपदाचा आंभेषेक होईल. नतर
राजे लोकांचे मोठं यद्ध होइल. तते सामथ्ये
अळढोकिक असल्यामळं, पांडव तझ्ञा आश्रय
करून रहातील. राजांची फट होण्याची वेळ
आली म्हणजे तूं पांडवांचा पक्ष घेशील, तू
राजासनावर बसलास ह्मणजे, बाकीचे राजे
आपआपल्या राज्यलक्ष्मीचा तुझ्या प्रभावामुळं
त्याग करतीळ यांत शका नाहीं. जगदीशा
कृप्णा, या निरोप श्रतीमध्ये पर्वीच ग्रथित
होता. तो मी प्रकटपणे तला सांगितला. यामळ
ते. आतां सवे जगभर व स्वगेलाकीं देवांमध्ये
प्रसिद्ध होईल. हे प्रभो, मीं तुझे अलोकिक
सामथ्ये आतांच प्रत्यक्ष पाहिळे. तसेच तुझ
दशनही मळा झां. मी आतां जातो. कंसाला
ते मारलटेस हणजे मी पुन्हां थेईेन
इतके बोलन, नारद आकाशमागोने निधन
देवांच्या संगीताचा जनक जो नारद
कराव या नावान तू यापुढ जगतामध्य प्रख्यात त्याच वरील भापण श्रवण करून तथास्तु,
हाशाढ त कल्याण असो ! त्वरित गमन असं कृष्णान हटले; व पुनरापे तो गापांमध्य
करणारा मा आतां जाता. तुझ्या अवतार- येऊन मिळाला. कृप्ण परत येऊन पांचतांच
कृत्यांपेकीा बाकी राहिलेली कार्य करण्यास सर्व गोप ब्रजामध्ये शिरले
त॑ पणेपर्ण समथे आहेस. तरी आणखी उशीर
न लावतां तीं करण्याच्या मागोलाही तं ठाग
त॒ दसऱ्या कायात गतल्याकारणान तेझ्या
बळाचा आश्रय करून राहिलेळे देव, मनष्य
रूपाने बाललीला करून तजे अनकरण करीत
आहेत. भारतीययद्धाची वळ नजीक आली
आहे. स्वगोला जावयाच्या राजांची यद्ध
होण्याचा काळ हातांत आल्यासारखा जवळ
ठेपला आहे. विमानांत बसन स्वगोला जाणाऱ्या
लोकांसाठी आकाशांतील रस्ते झाडन स्वच्छ
केळे आहेत. इंद्रळोकामध्ये, राजांसाठी
पथक प्रथकू जागा तयार करण्याचें
काम चाल आहे. उग्रस्नेनाचा पुत्र जो कंस
त्याचा तझ्याहातन वघ झाल्यावर, केशवा,
"१ 2४०/४-९४-४* /१४ /१ /५ ७ ४% ८" ७
अध्याय पंचविसावा.
र्:0:-
अक्रूरागमन,
वैशंपायन सांगतात:---इकडे कंसाची आज्ञा
घेऊन अक्रर श्रीकृष्णाला आणण्याकरितां
मथरेहन निघाला, तो वाटत संध्याकाळ झाली
किरणांची प्रखरता कमी होऊन भगवान् सहस््र-
रश्मी अस्तास गेला. नभोमेडळ संध्यारागाने
तांबडे लाल झाळे, चेद्रबिब फिकूट फिकट
दिसावयास ठागलं, पक्षी आपआपल्या घर-
ट्यांत जाऊन बसले. अमिहोत्री लोकांनीं
आपले अमे प्रज्वलित केळे. सवे दिशा किंचित्
२४४ श्रीमन्महामरत. [ भध्याय २९,
अंधकारानं व्याप्त झाल्या. गोळवाड्यांतील नक्षत्रांवर प्राप्त झाला, रात्र (विशेषतः रात्रीचं
लहान मुलांची निजानीज झाली. भाठू ओरडू अग्रमुख ) अशि व सोम यांचे योगाने प्रकाशित
लागल्या. मांस मक्षणासाठीं जिभा चाटणाऱ्या होते. म्हणून त्या वेळीं भोकक्तृभोग्यात्मक अखिल
नक्तंचर प्राण्यांना रात्र पडल्यामुळ मोठा आनंद जगतू, अय्नीषोमात्मक रात्रीच्या पाहिल्या प्रह-
झाला. दिवसभर उन्हांत तापलेल्या इंद्र-गोपां- राचा अनुभव ्रेत होते; असं म्हणण्यास
ना रात्र आठी तेव्हां साहजिकच आनंद वाटला. हरकत नाहीं. त्याचप्रमाणे त्या वेळीं आकाशा-
प्रदोषकाळ आलासा पाहातांच विद्यार्थ्योनींही
वेदाध्ययन बंद ठेविले. प्रदोष आलासा पाहून
रविराजाने संध्यारूपी अंधाऱ्या गुहेमध्ये जणं
दडी मारली आहे कीं काय असं वाटले.
ग्रहस्थांची अधिश्रयणाची ( होमाचे दूध अश्नी-
वर ठेवण्याची ) वेळ झाली. वानप्रस्थाश्रमी
जन नीवारादि धान्यांनीं मंत्रोक्त हवन करू
लागले, वनामध्ये चरावयास सोडलेल्या गाई
आपआपल्या गोठ्यांत नुकत्याच परत येऊं
लागल्या होत्या, त्यांचें गवळी छोक ट॒ध काढू
लागळे, ज्या गाईची वासरें बांधून ठेवलेली
होतीं, त्या एकसारख्या हंबरूं लागल्या. कांही
गवळी हातांत दावी धरून मोठमोठ्याने गाईंना
हाका मारीत होते. कांही जण गाईंना
बांधण्यासाठी दाव्यापाशीं नेत होते. कांहीं गोप
खांद्यांवर घेतलेल्या भल्या मोठ्या ठांकडांच्या
मोळ्यांमुळ लवत; कांपत नुकतेच प्रश परत
आले होते, ते गोठ्यामध्ये जिकडे तिकडे
गोमयाचा चर पेटवू लागले, हलके हलके
चेद्रप्रकाश चांगला दिसू लागून रजनीनाथ
आपल्या शीतल किरणांनीं आकाशामध्ये झळकू
लागला. दिवस पार नाहींसा होऊन हलके
हलके थोडथोडी रात्र पडूं ठांगळी. दिवस
संपल्यामुळे सूयेप्रकाश अगदीं नाहींसा झाला
होता. रातीला नुकतीच सुरवात होऊन
चेद्राचे तेज चमकू लागले होते. त्या वेळी
अमिहोञ्यांचें हवन कडाक्यानं सुरू झाळें. व
चेद्रमा दसऱ्या दिवशीं असलेल्या मगशीर्ष
मध्ये थोड्याशा तारका कोठे कोठें मधून
मधून चमकत होत्या. पश्चिमेच्या बाजूला
नभोमंडळ अग्नीप्रमाणे शोभत होते व पूर्वेकडे
त्याचा रंग रक्तकमलाप्रमाणे दिसत होता.
त्यामुळं, सवे आकाश जणं काय एखाद्या पेट-
लेल्या पवेताप्रमाणे भासू लागळे, इतक्यांत, पर-
गांवीं दुर गेळेळे प्रियजन आपल्या आप्ेष्टांस भेर-
णार अस सुचविणारे पक्षी त्रजामरध्ये जाऊं लागले.
त्यांचे बरोबर दानपति अक्रूर हा शीघ्रगामी
रथामध्ये बसून गर्दीगर्दीने ब्रजाप्रत प्राप्त झाळा.
अक्र त्रजांत येऊन ठेपतांच, * श्रीकृप्ण कोटं
आहे * रोहिगीचा पुत्र बलराम कोठें रहातो!
नेद काय करीत आहे? इत्यादि प्रश्न तो एक-
सारखा गोकुळवासी जनांना करूं ढागला.
देवाप्रमाणे महासमथे असलेला तो अक्रूर नंदा-
च्या गहासमीप येतां क्षणींच, रथांतून खालीं
उतरला आणि निवास करण्याच्या उद्देशाने
त्याने नंदाच्या वाड्यांत प्रवेश केला. आप-
णांडा आज कृष्णद्शन होणार म्हणून अक्रू
राला अत्यंत हप होऊन त्याचें मुख प्रफुल
झा होते व नेत्रांतून आनंदाश्न चाळे होते.
नंदाच्या घरामध्ये प्रवेश करतांना, दारांतच
गाईंचे दोहन चाललं होते, त्या ठिकाणीं वास-
रांमध्ये श्रीकृष्ण बसलेला होता; तो अक््रा-
च्या दृष्टीस पडला. सर्भोवतीं वासरे असून
मध्ये एखादा वृषभ असावा; त्याप्रमाणे
श्रीकृष्ण शोभत होता. त्याळा पाहून भमेवेत्ता
१ पूवी सांगितल्याप्रमाणे व॑साळा हा योग आनिषट
हाता,
२ विष्णुपवे, ]
अक्रूर हर्षेयुक्त व सद्रदित वाणीने म्हणाला!
£: बा केशवा; बाळा इकडे येरे. ”/ जगताचा
संहार झाल्यानंतर श्रीकृष्णपरमात्मा वटपत्रावर
पाठ टेकून शयन कारितो. नंतर दुष्टांचा संहार
करण्याकरितां, त्रेलोक्य आक्रमण करण्याच्या
शक्तीने यक्त होऊन तोच वामन रूपाने अव
तीणे होतो. त्या परमात्म्याचे तं पोगण्डरूप
पाहून अक्र्रानं स्तवन करण्यास आरंभ केला
£: देवा, तं सिव्ह व व्याघ्र यांच्याप्रमाणे परा
क्रमी आहेस. तझी कांति जलपणे मेघासा-
रखी आहे. हिमाचलाप्रमाणं तझी आक्ाति
आहे. त्ञ वक्षःस्थळ श्रीवत्सचिन्हाने यक्त
असल्याकारणाने संग्रामांत तुझ्या वक्षःस्थलावर
प्रहार करण्याची कोणाचीही प्राज्ञा नाहीं
शत्रेचा निःपात करण्याला, तझ्या मजा पण-
पणे समथे आहेत. उपनिषदांमध्ये ज्या पुरु
षार्चे वर्णन केळे आहे, व जगतामध्ये जो
अग्रपञेच्या मानाला योग्य आहे, तो पुरुष तंच
भक्तांचे दशन होतांच ज्याच्या अंगावर
रोमांच उभे रहातात, तो कमललोचन श्रीविप्ण
प्रत्यक्ष तंच आहेस. केवळ भक्तांना तारण्या-
कॉरेतां तं सांप्रत गोपरूपाने अवतीणे झाला
आहेस. तझ्या मस्तकावर छत्राप्रमाणे किरीट
शोभत असन कणोमध्ये उत्तम व योग्य
अशीं कुंडळें झळकत आहेत. तुर्झ वक्षःस्थळ
पुष्ट व प्रशस्त असन हार धारण करण्यास
अत्यत यक्त आहे. दीघ व वाटोळ्या
टोन भजांनी तं फार शोभिवंत दिसत
आहेस. तझ्या शरीरामध्ये नकतंच मदनाचं
ठाणें बसत असन सहस्रावधि स्त्रिया तश्नी
सेवा करण्यासाठीं उत्सक आहेत. ते दोन
पीत वस्रे परिधान केलीं आहेस. खरोखर,
सनातन विष्णचाच अवतार आहेस यांत
शका नाहीं. पवी प्रलयकालीं वटपत्रावर शयन
१ सोईसाठी मों द्वितीय पुरुषी प्रयोग कला आह.
हरिवंश.
२४५
करून हे अरिंदमा, तंच आपल्या पायांचा
आधार देऊन प्रथ्वीचे रक्षण केलं. पुढ वामन
अवताराचे वेळीं आपल्या पावलांनी तं त्रेलोक्य
व्यापन टाकळंस व तोच त सांप्रत कृष्ण-
रूपाने अवतरला आहेस. तझा उजवा हात संदर
असन चक्रचिन्हानं यक्त आहे. तसंच दसरा
वर उचललेळा.डावा हातही गदेच्या संयोगाची
इच्छा करीत आहे असे वाटत. हे त्रिदशध्रं-
धरा कृष्णा, तं सांप्रत जगाच्या कल्याणा-
साठीं मळोकीं अवतीणे झाला आहेस; त
ह्ठींचं स्वरूप खरोखर अत्यंत मनोहर दिसत
आहे. हे श्रीकृष्णा, तं क्षीण झालेल्या यादव-
वंशाचा विस्तार करशील, असं भाविप्यवादी
ज्योतिषांनी पर्वीच वतवन ठेविळं आहे. उद-
काचे प्रवाह सवे बाजेनीं येऊन ज्याप्रमाणं
महासागर मरून टाकतात, त्याप्रमाणे तं
आपल्या तेजाने सहस्रावधि यादव उत्पन्न
करून यटवंशाचा उद्धार करशील. हं अखिल
जगत् चिरकाल तझ्या शासनांत राहील, सवे
शत्रचे निदेलन होऊन कृतयगाप्रमाणं हे विश्व
सखाने नांदेळ. सवे जगताला आपल्या मठींत
ठेवून तूं सवे राजांच्या वर होशील, परंतु तूं
मात्र राज्यपदाचा स्वीकार करणार नाहास
पर्वी तीन पावलांनी तेळोक्य मिंकन ज्याप्रमाणें
तं इंद्राची राज्यपदावर स्थापना केलास, त्या
प्रमाणे एकवार भिकळेळे त्रलोक्य पुनः तसंच
जिंकन तं उग्नरसेनाळा फिरून राज्यपद प्राप्त
करून देशील यांत शंका नाही. तूं उत्पन्न
झालेल्या वराचा शेवट करतोस. प्रभोपानेषदांत
झुंच स्तवन केळे असन अ्रह्मवादी आह्णण
तशच चरित्र गातात. पुराणांतरीं देखील तुझेच
गायन केलेळ आहे. मानवांचा उद्धा]र करण्या-
कारेतां, मनुप्यरूपान ज्या अर्था तू अवतीणे
होण्याचें मनांत आणिलेलं दिसत आहे, त्या
थी हे केशवा, तुझे चरित्र अत्यंत स्पृहणीय
२४३६ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ९६.
होईल अर्से वाटते. असो. आज मी तुझी अत्यंत दीन व कष्टतर स्थिति झाली आहे
यथाविधि पूजा करीन; तूं प्रत्यक्ष विष्णु फार काय सांगावें, तो निरंतर दुःखांत आहे
आहेस, म्हणून मी तुझी मंत्रोक्त मानसपूजा ' तुम्ही मथुरेला आलां म्हणजे त्याची तुम्हांळा
करीन. मी व दुसरे जे दिव्यदष्टि पुरुष आहेत, ' भेट घेतां येल, खरोखर आधींच दुःखांन खिळ-
त्यांनी त॑ अमानष आहेस ह॑ ओळखलं आहे. खिळा झालेल्या व॒ उतारवयामळ॑ अस्थिचमे
तसच तुझी जात व तूं मनुप्यावतार घेण्याचे . राहिलेल्या त्या वृद्ध वसुदेवाळा तो दुष्टबुद्धि कंस
कारणही आम्ही जाणता.” सतत पीडा देत असतो, ह्मणनत्या कंसाच्या
पुढे अक्रर आपल्या मनाशी म्हणाला, . भयान तो अगदी त्रासून गेळा आहे. त्यांतही
£ आज रात्री शहाण्या कृप्णाशीं खलजत त्याठा तुमच्यासारखे पुत्र असून ते पारख झाले
करून त्याची संर्माते मिळाली तर सवे. आहेत; त्याकारणाने तमच्या भेटीसाठी तो
ब्रज बरोबर घेऊन मी येथन मथ्रेळा उत्कंठित असन त्याचा अंतरात्मा रात्रंदिवस
प्रयाण करीन," तळमळत आहे, त्याचप्रमाणे हे गोविंदा, तूं
याप्रमाणे पुप्कळ प्रकारें सारासार विचार ' तेथवर आलास म्हणजे ठकलेल्या व निस्तेम
केल्यानंतर, कृष्णाला बरोबर घेऊन अक्रर 'झालेल्या देवकी देवीचही तळा दशन घेतां
नंदाने बोलावलेल्या सर्मत गेला येईल. जन्मापासन तिच्या पुत्रांची व॒ तिची
"77४0४ टातट झाल्यामळ॑ तिच्या स्तनांतील दग्ध
अध्याय सव्विसावा. | जसेच्या तसें राहिले आहे. पुत्रशाकाने ती
"0 | अगदीं रोड झाली असन तझ्या भेटीसाठी फार
नागलोककथन, 'आतुर झाली आहे. पुत्रावियोगाच्या दुःखामुळ
वैशंपायन सांगतात:--श्रीकृष्णाला बरो- ती संतप्त झाली असन वत्सावांचन हंबरणाऱ्या
बर घेऊन नंदाच्या गृहामध्ये प्रवेश केल्या- . गाईप्रमाणे तिची दीनवाणी स्थिति झाडी आहे
नेतर, त्या दानशोड अक्रराने गोकळांतील ' हे कृप्णा, तझ्या दीन झालेल्या मातेचे नेत्र
सवे वद्ध वद्ध गवळी एकत्र जमविले. आणि ' खोळ गेळे असून राहुमुखान ग्रासलेल्या चंद्रा
त्यांचे समक्ष संकषेणासहवतंमान बसलेल्या . च्या कांतीप्रमाण ती निस्तेज दिसते. ती नेहमी
श्रीकूप्णाळा उद्देशन तो मोठ्या ममतेने माठिन व्र परिधान करिते. तुझे दशनावांचुन
म्हणाला ': आबांना, उदयीक आपण सवे- तिढा दसरा "यास नाहीं. तं केव्हा येशीठ
जण माजेसाठीं मथरेला जाऊं. त्रजवासी सवे याची ती एकसारखी वाट पहात बसली आहे
गवळी देखील कंसराजाची आज्ञा झाल्या-. ती तपस्विनी तझ्याबद्दलच्या दुःखान अत्यंत
वरून आपआपले ठरलेळे वार्षिक कराचे पसे कष्टी झालेली आहे. गुझी व तिची जन्मादारभ्य
घेऊन सपरिवार तिकडे यावयाचे आहेत. त्या ताडातोड झाल्यामळे, तुझे बोबडे बोल तिच्या
ठिकाणीं एक मोठा धनथेज्ञ करण्याचें कंसाने केव्हांहि कानीं पडले नाहींत. खरोखर, हे प्रमा,
योजिळ आहे. तो तम्हांस पहावयास सांपडन तज्ञा हा मखचंद्र किंवा तुझ रूप देखील तिन डा
शिवाय तिकडे आल्याने तमच्या व आपते- भरून पाहिले नाहीं. बाबारे, तुझ्यासारखा पुत्र
्ांच्या गांठी पडतीळ, तमचा पिता जो वस- देवकीळा झाळा असन तिची ज्या अर्थी अशी
देव त्याचे पुत्र कंसाने मारल्यामळं त्याची दीन स्त्रिति झाळी आहे, त्या अथी तिला अपत्या
विष्णुपवे, ]
पासन कांहींएक उपयोग नाहीं असे म्हटलं पा-
हिज, यापेक्षां तिळा मळींच पुत्र झाळे नसते
री फार बरे झालें अस्ते. निपुत्रिक स्त्रियांना
फक्त एकच द:ख असत. परंत पुत्रवतीचा मलगा
जर तिच्या उपयोगीं पडला नाहीं तर त टःख
हरिवंश.
२४७
सारख्या अभ्रधारा चालल्या होत्या. कृष्णा,
कंसाच्या तडाक्यांत सांपडल्यामळे तझी
माता देवकी उपजत गभे कंसाने
कापण्यासारखीं अनेक दःख निमटपणे
सोशीत आहे. आपल्या आईंबापांचे कण
काय सांगावें! धिक्कार असो, कीं पोटीं पुत्र असन फेडणे हे प्रत्येक पुत्ांचे कतेन्य आहे असे
त्यामळे तिला ताप होतो!खरोखर देवकीच्या पोटीं
त इंद्रासारखा पुत्र जन्मास आला आहेस
गणांनीं तझी कोणीहि बरोबरी करूं शकणार
नाहीं. इतकच नव्हे, तर तं दसऱ्या लोकांचीं
संकटे निवारण करून त्यांना अभय देतोस
असं असतां तझ्या मातेने टः:खांत असावे, ह
खरोखर अनचित होय. तझ्या वृद्ध माता-
पितरांना दसऱ्याचे दास्य करण्याचा प्रसंग
आला आहे; व दष्टबाद्धे कंस; तझ्यासाठी
त्यांचा नेहमीं छल करीत आहे. जर सवाना
आधार देणाऱ्या ममातेप्रमाणे देवकी तला
शास्त्रांत सांगितले आहे. म्हणन हे अनघा कृष्णा,
जर तं आपल्या मातापितरांवर एवढा अनुग्रह
केळास, तर त्यांचा शोक नाहींसा होऊन
तुळा मोठा धम घडेल, ”
वैशंपायन सांगततात:--अक्रराने सांगि-
तेला वृत्तांत कृप्णाला आधीं माहीत होताच
त्यामळे त्याला ही हकीकत ऐकन मळींच
क्रोध आला नाहीं. “ ठीक आहे ” इतकेच
त्तर, त्या पराक्रमी अक्रराला तेजस्वी श्री
कृप्णाकडन मिळालं
इकडे अक्रराचे भापण ऐकतांच, नंदाटि
पज्य असेल, तर द:खसागरांतन तिची मक्तता वृद्ध गोप एकत जमले आणि कंस्नाची आज्ञा
करणे हे तुझे कर्तन्य आहे. पुत्रवेडा वद्ध व- शिरसावंद्य मानन त्यांनी निघण्याचा
सदेव वास्ताविक सखांत अप्तावा ( पण तुझ्या निश्चय केला. ठाकरच सवे त्रजवासी लोकांनी
वियोगाने तो द:खी आहे ). म्हणन हं कृप्णा, जाण्याची तयारी केली, आणि करभाराच्या
ते जर वमदेवाला येऊन भेटशील तर तझ्या रकमेची व कंसाला द्यावयाच्या नजराण्याची
हातन मोठा धमच घडणार आहे. ज्याप्रमाणें जळवाजळव करून ते मथरेला निघाळे, आप-
ते यमना नदीच्या डोहांत कालियाचे दमन
केळेस, किंवा गोवधेन पर्वत भमीवरून वर
उचललास, अथवा मदोन्मत्त बलिष्ठ अरिष्टा-
सराचा वघ केलास, किंवा दसऱ्यांच्या प्राणावर
उठलेल्या केशी नामक दुष्ट अश्वाला मारून
टोकटेस त्याप्रमाणे नर तं आपल्या दःख भो
गीत असलेल्या वद्ध मातापितरांना कंसाच्या
भासांतून सोडवशील तर बा श्रीकृष्णा, त केवढा
भोठा धमे जोडशील याचा तंच विचार कर
केसाने भर सभेत तुझ्या पित्याची कशी निभे
त्पेना केली हँ ज्यांनी प्रत्यक्ष पाहिले त्या सर्वांना
अत्यंत दु:ख होऊन त्यांच्या डोळ्यांतून
आपल्या सामधथ्योप्रमाणं व गोसंख्येच्या मानानं
कंसाला अपण करण्यासाठीं करभार, जेल,
टोणगे, व दध, तप, दहीं इत्यादिक तयार
करून, सवे गोपपाति निघण्यासाठी सज्ज झाले
कृप्ण व बलराम यांचे बरोबर अक्रर रात्र-
भर गोष्टी बोलत बसला होता. शेवटीं
बोलतां. बोलता. निमेळ प्रभातसमय
प्राप्त झाळा. रात्र संपल्यामळ, चंद्रकिर-
णांचे तेज नाहीसे झाले, नाना , तऱ्ह्च्या
पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला, नभोमंडल
अरुण वणीने व्याप्त झालें.म्रह दिसेनासे झाळे.उष:-
काळच्या आद्रे वायच्या योगाने भतळाला ओल-
२४८
सरपणा आला. लहान लहान नक्षत्रांचे तेज
नाहींसे झाल्यामळे त्यांनी जणं काय आकाररूपी
शय्येवर शयनच केलें. सये उगवल्यामळे,
रात्रीची सवे चिन्हें लोपन गेठीं. आणखी थोडा
वेळ जातांच, चंद्राचे किरण पार मावळन तो
अगदीं निस्तेज झाळा, एका वस्तचा नाश
होत असतो, तर त्याच वेळीं दसरी उदयास
येते. ( हा जगतांतीळ न्यायच आहेव तो
प्रत्यही अनभवास येतो. )
असो, याप्रमाणे उजाडतांच त्रजांतील सवे
गरं बाहेर पडलीं. घरोधर ताकाच्या डेर््यां-
तन नाद निघे लागले. गराख्यांनीं वांसरे व
तरणीं दाव्याला बांधन टाकली. चोहो
कडचे रस्ते गोपांच्या भरून गेठे. सवे
सामानसमान एका भल्या मोठ्या गाड्यावर
धातळे होते व सभोवती गोप उभे होते
इतक्यांत श्रीकृष्ण, संकषेण व दानपति
अक्रर हे तिघे रथारूढ होऊन पुढें चाल
झाले. त्या वेळीं हे त्रेळोक्याचे राजेच चालले
आहेत कीं काय असे वाटलें. यमगनेच्या तीरा-
वर रथ येऊन पोसतांच अक्रर श्रीकृष्णाला
म्हणाला, “* बाबारे; जरा या घोड्यांवर लक्ष
ठेवन रथाकडे पाहा. घोड्यांना दाणापाणी
देऊन अश्वभषणांचे॑ रथाचे सावधपणानें
एक क्षणभर रक्षण कर. तोपर्यंत या यमना-
नदीच्या डोहांतीळ सवे लोकांचा नाथ जो
सपराजं, त्याचे मी भागवतमंत्रांनीं स्तवन
करतों. तो गह्य भागवत देव सवे विश्वाचा
हष्टा असन त्याचे मस्तकावर स्वस्तिक चिन्ह
आहे; त्या सहखशीपषे नीलांबरधारी सर्पराज
अनेताला मी प्रणाम करण्यास जात आहें
तो नागपांते धमाचा अधिष्ठाता असन त्याचे
ठिकाणीं असलेले विष परमात्म्याच्या अनग्रहानं
अमतासारखं झालेठें आहे. ते मी देवांप्रमाणे
प्राशन करीन. शेषराज शांतीसाठी सपीची
श्रीमन्महामारत,
[ अध्याय २६,
परिषद् भरविणार आहे. तेर्थे श्री व स्वस्तिक-
चिन्ह यांनीं यक्त असलेल्या त्या द्विजिव्ह
सर्पराजाचें मी दर्शन घेऊन यमनाडोहांतन
परत येडेप्यंत, तम्ही उभयतां माझी वाट
पहात बसा. ”
अक्रराचे भाषण ऐकन श्रीकृष्णाने प्रत्य
त्तर दिले. '' हे धमेज्ञा, त॑ जा; पण उशीर न
लावतां लवकर परत ये. कारण आमच्यानं हे
काम झैपण्यासारखं नाहीं. ”
यावर लागर्लांच दानपती अक्रराने यमनाडो
हांत उडी मारली; ता तळाशी, भलोकाप्रमाण
नागलोक त्याच्या दृष्टीस पडला. तथ सहस्र
शीषे नागराजाचे त्याला पवित्र दर्शन झालं
उंच स्वणेमय तालवृक्ष हा त्याचें ध्वजचिन्ह असन
त्यान हातामध्ये नांगर घेतला होता व त्याचे
उद्रावर मसळ लटकत होतं. त्याने नीलवस्त्र
परिधान केळे असन त्याचें आसन श्वेतवणीचे
होते. त्याच्या शरीराची कांतिही शुभ्र असन,
त्याने कणीत एकच कंंडल धारण केल होते.तो
मत्त व सप्त असन त्याचे नेत्रकमलासारखे
होते. तो आपल्या शरीराची वेटोळी करून
बनविलेल्या शभ्न आसनावर लीलेने असला
होता. त्याचे शिरावर दोन अति संदर स्वास्तक
चिन्हे असन त्यावर, त्याने सवे प्रथ्वी
तोळन धरली होती. त्याचं मस्तक किंचित
डावे बाजला झकलेळं असन सवणोच्या चडेने
फारच शोभिवंत दिसत होते त्याच्या वक्ष:-
स्थळावर स॒वणेकमळाची माळ रुळत होती
त्याचे शरीरभर रक्तचंदनाची उटी लावलेली
होती. त्याचे बाहु दीधे असून नाभीचे ठिका-
णीं कमळ होते. त्या अरिंदमाची अंगकांति
शाभ्र अभ्रासारखी असन त्यामळे त्याचं तेज
चोहोकडे फांकठें होते. तो सपेराज, सवेव्यापी
एकाणेवाचा अधिपति असन वासाकि वगेरे सवे
प्रमुख सर्पेगण त्यांचे पूजन करीत होते. कंबल
२ विष्णुपवे, ]
व अश्वतर नामक दोघे नाग हातांतील चवऱ्या
घमोसनावर बसलेल्या आपल्या प्रभवर टाळीत
होते.कर्कोटक-प्रभ्रति साचिवांसहवतेमान पन्नग-
राज वासुकि त्याचे समीपच स्थित होता.
सागराच्या जलाने जरी त्याला एकसारखं
स्नान घडत होर्ते, तरी त्याचे सेवक कम-
ळांनीं झांकलेल्या सुवर्णकल्शांनीं आपल्या
राजाला पुनरापे अभिषेक करीत होते. त्या सर्पे-
राज शोषाच्या अंकावर हृदयावरील श्रीवत्स
चिन्हाने शोभिवंत दिसणाऱ्या पीतांबरधारी
घनऱ्याम श्रीविष्णनें शयन केलं होतं; त्या-
कारणाने अक्रराला भगवंतारनेही तेथे दर्शन
पडले. त्या ठिकाणी आसनाशिवाय भमीवर
हरिवश.
२४९
बसतांच कृष्णाला फार आनंद झाला व त्याने
अक्ररास पुसळें “ भगवद्भक्ताच्या डोहामध्ये
नागलोकीं आपण काय काय पाहिले ? आप-
णांठा परत यावयास बराच वेळ लागला आणि
आपले चित्तही स्थिर दिसत नाहीं, यावरून,
कांही तरी मोठा चमत्कार त्या ठिकाणीं
आपल्या दृष्टीस पडला असावा, असं मला
वाटत ”
यावर अक्ररानं कृप्णाला उत्तर दिले,
:: तुझ्यावांचन या स्थावरजंगम सृष्टीमध्यं
दसरा कोणता चमत्कार असणार ? कृष्णा,
!या भलोकी दृष्टीस पडण्याला फार दलेभ असे
आश्चसे मीं त्या ठिकाणी पाहिळ, परंतु तंच
असळेला दसरा एक प्रभ त्याचे दृष्टीस पडला, ' आश्चये मला येथेही दिसत आहे व त्यामळे
त्याची कांति चेंद्रासारखी असन तो श्रीकृप्णा- मी परमानंदाचा अनभव घेत आहे. त्रेलो
सारखा दिसत होता. हा चमत्कार पाहन ।क्यांतील मोठें आश्चये मूतिमेत मजपुढे उमे
अक्रराने एकदम तेथील कृष्णाला आहे. आतां हे कृप्णा, यापेक्षां निराळे आश्चये
बांटण्याचा उपक्रम केला. परंतु पहाण्याची मला इच्छाच होत नाहीं. असो
आपल्या सामथ्योनें त्याच्या वागिद्रियाचेंच हे प्रभो आतां चलावे, म्हणने आपण सूय
स्तंभन असा अनभव येतांच अ- अस्ताला गेला नाहीं तोंच कंसाच्या राज-
व्यक्त, भगवद्भधक्त, जो शेषराज त्याचे धानीप्रत जाऊन पोहांचे
नसत दशन घेऊन दानशर अक्रर जलांतन
वर आला. तो अद्भत ख्पाने यक्त असलेल
रामकृप्ण रथांतच बसलेले असन एकमेकांकडे
पहात आहेत असे त्याच्या दृष्टीस पडलें धनुभग
म्हणून पुनः जिज्ञासेनं, अक्रराने जलांत बडी वशपायन सांगतात:-अक्रर इतके बोलतांच,
मारळी आणि नीलवस्त्र पारेधान केलेल्या त्या सवे अतल तेजस्वी वीरांनी आपला संदर
थेतमुखी शेषाचे ज्या ठिकाणीं पजन चाले रथ जोडन कृप्ण व बलराम यांसह पुढील
होतं तेथे तो गेला. तो तेथेही पुन:सहस्रमखी मार्ग आक्रमण करण्यास सरवात केली. थोड-
रोषाच्या उत्संगावर पज्य कृष्णप्रभ अक्ररा- क्याच वेळांत ते कंसाच्या रमणीय राजधानी-
प्या नजरेस पडला. तेथन पुन: दानपति पाशीं येऊन पोचले. पुढें त्यांनी मथरेंत प्रवेश
र जो निघाला तो तडक आल्या मागाने केला त्या वेळीं सर्यबिंब रक्तवणे झाळेलें
आपल्या रथाजवळ आला. हा काय चमत्कार संबद्ध अक्रर, शर व सयोसारख्या तेजस्वी
असावा हीच गोष्ट येतांना एकसारखी त्याचे असलेल्या रामकृष्णांना आपल्या घरीं प्रेऊन
मनांत घोळत होती. अक्रूर परत येऊन रथावर गेळा व र्भात भीत त्या सुंदर बल्कांस
हरिवंश ८-२,
अध्याय सत्ताविसावा.
न 0९
२५० श्रीमन्महाभारत. [ अध्याय २७
हणाला, “'बाबांनी,वसदेवाच्या प्ररी जाण्याची त॑ आपल्याला पाहिज अशी तुम्हांला उत्कट
इच्छा अजीबात सोडन द्या. कारण तमच्या- इच्छा झाली, असे मला वाटते. अरे मखे
करितां कंस राजा तमच्या वृद्ध पित्याला 'दशाभानो, येथ येऊन तम्हाला हीं राजाची वस्त्र
तच्छ करीत असतो. रात्रंदिवस त्यानं वसटे- : मागण्याची इच्छा झाली, यावरून तमची शंभर
वाची निभत्सेना चालविठी आहे. तं येथ राहे वर्षे पणे भरठीं असं दिसत.
देखील नकोस असे ह्मणावयासही त्यांनं कमी परंत त्या अल्पबद्धीच्या मख रजकाचींच
केळे नाहीं. हणन हणता कीं, तमच्या माता-. शभर वर्षे भरठी होतीं. त्याचे हं ( उन्मत्त
पितरांना जेणे करून उत्तम सख लागेल अस करणं ' पणाचे व ) विषतल्य भाषण ऐकन कृष्णाला
तमचे कतेव्य आहे. त्यांना बरे वाटेळ असे फार राग आला आणि त्याने रजकाच्या
कांहींतरी हितकर कृत्य तुम्ही करा. डोक्यावर आपल्या वज्ञासारख्या हातानं णक
यावर कृष्णाने त्याला उत्तर दिळ॑ *“ हे ' तडाखा लगावला. त्यासरशी रंजकाच्या मस्त
धर्मेज्ञ वोरश्रेष्टा, तला जर पसंत असेल तर काचे तकडे तकडे होऊन तो गतप्राण होऊन
आम्ही राजमाग व राजधानी पहात पहात, धाडदिशीं भमीवर पडला. आपला पाति
अकाशल्पित कंसाच्याच घरी जाता. मृत्युवश आला अस पाहन रजकाच्या स्त्रिया
वेदीपायन मांगतातः---( कृप्णाचे बोलणे ' मोठमोठ्याने आक्रोश करूं लागल्या. त्यांनी
ऐकल्यानंतर तसे करण्यास अक्र्राने त्यांना आपले केम मोकळे सोडले आणि आलिलं
परवानगी दिली, व) आपण स्वतः अव्यय वृत्त कथन करण्याकरितां त्वरित कंसाच्या
कृष्णाचे मनोमय वदन करून मादित अंत:- ' वाड्याकडे प्रांव घेतळी
करणाने अक्रर कसाकडे गेला. इकडे जाण्याची. उकडे रजकाजवळचां ती उत्तम वस्त्र पार
आज्ञा मिळतांच, जळराम व कृप्ण हे बंधन- धान करून आतां फलांच्या माळा पदा
स्तभांपासन मोकळे झालेल्या व यद्भासाठीं करण्याकरितां ते बलराम व कृप्ण फल
उतावीळ झालेल्या हर्त्तीच्या छाब्यांप्रमाणे बाजाराकडे जाणाऱ्या रस्त्यानं निघाले, त्या
निघाले व राजधानीची शोभा अवलाकन करीत 'वेळीं ते मटोन्मत्त हत्तींसारवे दिसत होते.
राजवाड्याकडे चालले; तो वाटेत; त्यांना 'फलबाजारामध्ये गणक नांवाचा एक संदर,
वस्त्र रंगविणारा एक रजक भटळा. त्याचे श्रीमान् व गोंड गोड बोलणारा माळी रहात
पाशी रामकृप्णांनीं संदर वस्त्रे मागितळीं.तव्हां होता. त्याचा फळांचा फार मोठा व्यापार
रजक त्यांना हणाला “ अर वनचरांनो, तम्ही चालत असे. त्याच्या दकानीं आल्यावर,
कोण आहां? मखोासारखे मजपाशी निभयपण कृप्णाने न भीतां त्या माळ्याजवळ नम्र शब्दांनी
राजाची वस्त्र मागतां, तुम्हांला ढाज कशी फुलांच्या माळा मागितल्या. त्या माळ्याची
नाहीं वाटत: मी कंसाकारतां निरनिराळ्या दे- फळांच्या धैद्यावरच उपजीविका चाललेली
शांत बनणारी वस्त्र, शकडा तर्हेचे त्याचे इच्छे- होती. रामकृप्णांवर खप होऊन त्यानं त्यांना
सारख रंसु देऊन तयार करण्याचे काम कर- यथेच्छ फळे व माळा दिल्या. शिवाय ह सवे
तो. तुम्ही कोणत्या रानांत रहाता बहुत करून दुकान आपलेच आहे असेही त्या सुंदर
तुम्ही परंबरोबर वनचरांमध्ये वाढलां असाल, कमारांपाशी म्हणावयास तो चतर माळा
आणि ह्मणनच मजजवळचं हे लाल वस्त्र पाहन चकला नाहीं. त्याची अटबी पाहून कृप्णाला
२ विष्णपवे, ] हरिवंश, २५१
"-४४॥॥॥0ी?ीशी शी शी १ी0ी?)ी)?)0 0 0 ए0ीणीण शापणीपी0ी0ीण??पा0ी0ी?0ी ?प??१पीपी?णणी?णी?2ी?0ीणी हणीण?णाणीली पलिक?ीपी”टीीणी णणणशीणाणण?0ी?0ी?0ी?१ा”?0? २ कीय टथीणीणणण? 0 प0णपीटीकीशण ती 0ी शशी णणणणी0 0000 टी णा
देखीळ संतोष वाटला आणि त्या भरांत उटीच्या कामाकडे माझी योजना झालेली
५: माझी लाडकी लक्ष्मी तझ्या घरामध्ये पुष्कळ ' आहे. मी कोण आहे हे तला ठाऊक नाही
संपात्ति आणन घालीन!” असा वर त्यान त्या त्या अर्था त॑ कोणी परम्थ असावास. म्हणून
विनयी गुणकास दिला. असा उत्तम वर तुळा विचारते कीं, हे साम्य, तू इकडे
मिळतांच बावरून न जातां, गणकान खालीं कोठन आलास
ळवन कृष्णाच्या पायांवर मस्तक ठटेवळ,. इतक बोळन कळमना गालांतल्या गाळांत
आगि कृतज्ञतेने मिळालेल्या वराचा स्वीकार ! हंसत, तेथेच उत्तराची वाट पहात उभी
केला. नेतर राम व कृष्ण ह कोणी तरी यक्ष | राहिली. तेव्हां श्राकूप्ण म्हणाला, “ आमच्या
असावेत असा त्या माळ्याचा ग्रह झाला; शरीरांना साजेळ अस अनलेपन आम्हांस
तेव्हां बरीक त्याला अत्यंत भीति वाटली व हे वरानने, आम्हीं मल असून देशांतराहन
यामळ त्याचे ताडन एक शाब्दहा या ठिकाणीं आलेले आहा. या राज्यांत मोठ्या
निघाला नाही थाटाचा व दिव्य धनयेक्ञ व्हावयाचा आहे
इतका प्रकार झाल्यानंतर वसदेवाचे उभय तो पहाण्यासाठी आम्ही येथवर येण्याचे
पुत्र राजमागाने पुट जाऊं लागले, ता कृव्जा ' वाटस केळे आहे.”
नामक राजाची दासी हातांत अनुळेपनपात्र यावर तिने कृप्णालळा उतर दिले. “ तुला
ब्रेऊन त्याच रस्त्यान चाळली होती ती पहातांच, माझे मनांत तझ्याविषयी फार
त्यांच्या दृष्टीस पडली. तिळा उद्दशन कृप्ण प्रेम उत्पन्न आल आहे. यामळ मी ह
म्हणाला “ हे कमळळोचने, तं हं अनुळेपन- राजांनांच साजणारं अनुळेपन तुळा अपण
पात्र कोणाकडे घेऊन चाळडी आहेस ते मळा करीत आहे. त्यांचा तही नि:शंगपणे
आधी सांग पाहे ? '' विद्युतेप्रमाण कुटिल ' स्वीकार कर
गत[तन चालणाऱ्या कबव्मन हा प्रश्न एकान लागलाच उभयता रामकृप्णांना कळ्जे
किंचित् आस्मत केळ, नतर तिन कमला- पासन प्राप्त आढेळी उटी आपल्या सवागास
सारर्या संदर नत्रांना यक्त व मेघाप्रमाण लावढी. आधींच ते फार संदर हाते. त्यांत
गभार असलल्या कृप्णाच्या सन्मुख हाऊन राजयांग्य अनलेपनाचे चर्चेने केल्यामळे
प्रत्यत्तर कळ “मा कसाच्या स्तानगहाकड . चेखळाने सवांग माखन ढोन खाट यमना
नेघाळे आहे. ह अनलेपनपात्र तुच घे. हे नढींच्या घाटावर संचार करतांना दिसावे,
वरानना, हे कमललांचना कृप्णा, तुळा पाह- तट्रत उभयतां रामकृप्ण अत्यंत शोभिवत देस
ताच माझे मनात मोठा विस्मय उत्पन्न माला, लागल, यानतर चषष्टा करण्यात फार चतर
आहे. हे वीरा, माझ्या हातांतील अनुलपन-, असलेल्या श्रीकृष्णान आपल्या हाताच्या
पात्र आपल्याला मिळावे, अशी तळा इच्छा दोनच बोटांनी कुव्नेच्या वर्रील पांकाला हलकेच
झालेली दिसते कारितां तंच हे वरे. खरोखर, स्पहॉ केळा. त्या योगाने तिचे कुबड
तुझ्यासाठाच त घेऊन हा इ यथ उभ आहे तर शि ६ यथे नाथ मा. वाचा अध नालळठाना न पा
रे सदरा, ये. तझे कल्याण असो. माझ्या ण्यांत शिरलेले ' असा केला आहे. तो आह्यांस मान्य
भत;करणाली तं अत्यंत प्रिय वाटत आहेस. नाहा आम्हा त्याचा अथे-घाटावर किवा वाटेवर, उ-
मी महाराजांची अत्यत आवडती दासी असून | तारावर अश्ना प्रकारचा करितो.
२५२९
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय २७.
पार नाहींसे होऊन तिचा देह संदर होते. इंद्रादि देवांची देखील ते सज्ञ करण्याची
लांबलचक झाला. आणि तिच्या शरीराची
काठी लतेसारखी सरळ दिस लागली. हा
चमत्कार पाहून त्या उत्तुंगस्तनी शुचिस्मितेनं
हास्य केलं. कृष्णाविषयीं तिचे मनांत प्रेमाचा
उद्भव झाला व त्या भरांत ती संदरी म्हणाली
:: प्रियकरा, ( प्रेमरज्जंनीं ) मी तला जखड-
न टाकलं असतां तं कोठे निघालास येथे
थांब आणि माझा स्वीकार कर. ” कबमेचं ह
भाषण ऐकन अव्ययस्वरूपी रामकृप्णांना मोठे
आश्चये वाटन त्यांनीं एकमेकांच्या हातावर
टाळी दिली, त्यांना कब्मेचे गण (पवेचारेत्र)
माहीत होते त्यामुळें ते तिच्याकडे पाहून
हस लागले. नंतर मदनव्यथेने पछाडलेल्या
कु्नेची कृष्णाने नसत्या स्मितानेंच समजत
करून तिला पुढें लावन दिलं
अथवा त्याचा भेट करण्याची प्राज्ञा नव्हती
परंत महासम्थे कमळलोचन कृष्णाने त्याला
हात घातळा व दोन्ही हातांनी त॑ सहज
ठीलेने वर उचलले. त्या वेळीं त्याचा अंत
रात्मा अत्यंत संतृष्ट दिसला. कंसादि देत्यांचे
पजञ्ञास्थान होऊन बसलेल्या त्या सपोकार
घनष्याळा वाटेल त्स व वाटेल तितका वेळ
फिरवन झाल्यावर कृष्णाने त्याला दोरी दावून
ते पुनः अनेक वेळां वांकविलळं. जोराने वांकवतां
वांकवतां, ते विख्यात धनप्य मधोमध मोडलं
व त्याचे दोन तकडे झाले. याप्रमाणे त्या
सर्वोत्तम धनण्याचा भंग केल्यावर महापरा
क्रमी व महाचपल़ कृष्ण अलरामासहवतेमान
तेथन बाहेर पडला. जेव्हां त॑ धनुष्य मोडलं
तेव्हां सोसाट्याचा वारा वाहातांना जसा मोठा
याप्रमाणें क्मेपासन सटका करून घेत- शब्द होतो तसा मोठा आवाज झाला. त्या
ल्यावर ते उभयतां राजसभेकडे जावयास योगानें, सगळे अंतःपुर हालन जाऊन दाही
निघाले. गोकलामध्यं हा वेळपर्यंत त्यांचे संव-
धन झाळेळ असल्याकारणाने त्यांनीं गोपवेष
दिशा भरून गेल्या. आयघगृहांतन निघाल्या
वर बलराम व श्रीकृष्ण गोपांमध्ये जाऊन
*५ | &<
परिधान केले होते. आपल्या मनांत काय आहे ह
त्यांनी आपल्या चेहेऱ्यावरून दिस न देतां राजवा
ड्यासर्मीप येऊन आंत प्रवेश केला. हिमाल्या-
वरील अरण्यांत उत्पन्न आलेल्या सिहांसारखे
ते मदोन्मत्त. दिसत होते. नंतर कोणाच्याही .
दृष्टीस न पडतां ते बालवीर धनःशाळत शिरले
त्या ठिकाणीं ज्या जगद्विख्यात भनप्याचा
यज्ञस्रमारंभ चालला होता त पहावया हेतनं
त्यांनीं आयधागारावरील कामदारास प्रश्न केला
कीं “ हे कंसभन:पालका, आम्ही काय विचा-
रता त॑ ऐक. हे साम्य, ज्या धनप्याचा यज्ञ
साप्रत येथ कंसाने चालविठा आहे
त॑ कोणचे ते तुझी हरकत नस
ल्यास आम्हांला दाखव. '। त्याने लागलीच
मसळल
इकडं दासत्ररक्षक अत्यत गाधळन जाऊन
| घांवत धांवत. कंसापाशीं गेला आणि कावळ्या
प्रमाणे धापा टाकीत सांग लागला. तो म्हणाला,
: घनर्गहामध्ये आतांच एक मोठी आश्चयोची
गोष्ट घडली. ती मी आपणांस निवेदन करता;
ऐकण्याची कृपा व्हावी. जो चमत्कार मी
आतां सांगणार आई तो जगत्मल्याप्रमाणेच
अद्भत आहे. थोडे वेळापूर्वी आयधागारामध्ये
अस्नीसारखे तेजस्वी असे दोन बालवीर माझ्या
दृष्टीस पडळे. त्यांना कोणाचीच उपमा देतां
येण्यासारखी नाहीं. त्यांच्या मस्तकावर
केसांच्या पुष्कळ शिखा होत्या. त्यांनीं अतु-
क्रमे नील व पीत वख परिधान केलेलीं असन
त त्यांस दाखविले, तं स्तंभासारखें भे मोठें. सवीगाळा पिवळ्या व पांढऱ्या रंगाची उटी
२ विष्णुपवे. ] हरिवंश, २९३
लावली होती. मला वाटते त्या देवपुत्रांना घागारांतून निघून गेला. महाराज, तो कोण ह
वाटेल तो वेष धारण करण्याची शक्ति असन माल मला ठाऊक नाहीं. ”
कोणाळा न कळत ते अंतःपुरांत शिरले, याप्रमार्ण शस्त्ररक्षकाच्या तोंडून धनर्भगा
असावे. त्यांचे गळ्यांत सुंदर पुप्पमाळा असून विषयीं साद्यंत वत्तांत ऐकन बेतल्यानंतर
ते मोहक वीर एकाएकीं आकाशांतून अथवा कंसाने त्याळा निरोप दिला आणि आपण
स्वगेलोकाहन आपल्या धनगरेहाचे ठिकाणीं आपल्या सर्वोत्कृष्ट वाड्याची बाट भरली
प्राप्त झाळे असावे, अशी माझी कल्पना आहे ००
त्यांच्यापैकीं एकाचे डोळे कमळासारखे असन अध्याय अहाविसावा.
वणे सांवळा होता. त्यानं पीत वस्त्र परिधान म री
केळें असून पिवळ्याच फुलांच्या माळा गळ्यांत कंसवाक्य ( मछयुद्धाची तयारी ).
बरातल्या होत्या. त्यान देवांना देखील उचलण्यास घेदपायन सांगतातः----भारता, भोज-
कठीण असं आपलें येथील ते सर्वोत्कृष्ट धनुप्य कुळाचा उच्छेद करण्यासाठी जन्मास आहिल
लीलेने हातांत घेऊन त्या लोखंडी यंत्रासारख्या राजा कंस, ( एकांती जाऊन ) या. धनभेगा-
चापाला गुण लावला आणि एका क्षणांत ते विपयी मनामध्ये विचार करूं लागला. त्याचे
सहज लवविळे, याप्रमाणे तो पराक्रमी मुल्गा अतःकरण गोंधळन गेळे, तोच तोच विचार
जाण न लावतां नुसतेच धनुष्य ओढीत असतां, एकसारखा मनांत बोळूं लागल्यामुळें त्याच्या
ते मुठीमर्थ्ये मधोमध मोडून त्याचे दोन तुकडे शोचनीय स्थितीला सीमा राहिली नाही
झाळे ,त्याबरोजर एक भयंकर आवाज झाला. | तो स्वतःशी हणाला “ माड मोठे थोरे
तेणेकरून पएथ्वी हादरून गेली. सूये दिसेनासा सेल्य जवळ असतां » त्याला न जमानतां, तो
आला. ( फार काय सांगावे ) धनुप्य मोड- ब्राहवीर सवीच्या देखत नि:दाकपणे धनष्याचे
ताना झाढल्या आवाजाने नमभामडढ जणू | होन तकडे करून निघन जातो, याला काय
काय गरगर फिरत आहे असा भास झाला. हा ' हणावे ज्याच्या भयाने पितभगिनीच या(सोन्या-
अत्यंत अद्भत चमत्कार पाहन मला फार आश्चये सारख्या ) सहा वीरपुत्रांचा धात करून मी
वाटळ, त्या भयंकर शत्रूंची मळा मोठी भीति जगतांताल अत्यंत निंद्य व भयंकर कृत्य केठे
टली आणि भयाने गांगरून जाऊन झाठेळ तो. तर अद्याप जिवतच आहे. खरोखर जें
वतमान महाराजांना कळविण्याकरितां मी इकडे व्हावयाचे असते ते॑ मनप्याने कितीही यत्न
निघून आलों. राजन् , ते अतुल्पराक्रमी वीर केळे तरी चकणे शक्य नाहीं. नारदाने सांगि-
कोण होते हें मळा माहीत नाहीं. एकाची तुढेली प्रत्येक गोष्ट आतां माझ्या डोळ्यांसमोर
काते केलासपवेतासारखी शुभ्र असून दुस- ट्रिसत आहे. ”
झा वणे ११ गा न याप्रमाणें विचार करीत, तेथून निघून
हान ज्याप्रमाणे सहज एखादा स्तभ मांडून पचरचना पहाण्याकारितां, कंस राजा त्वरेने
टाकावा त्याप्रमार्णे त्या इयामव्े बालकाने प्रेक्षागाराकडे निघाला. त्या ठिकाणी” गेल्यावर
आपले सर्वोत्कृष्ट चाप मोडन टाकलें. चापाचे
दान तुकडे केल्यानंतर तो पराक्रमी वीर बनुर्य्ञ पहाण्याकरितां तयार केलेली जागा
आपल्या जोडीदारासहव्तेमान वायुवेगाने आयु-. इ्टीचे थिण्टर क्षणावें
२९४ श्रीमन्महाभारत, [ अध्याय २८.
प्रेक्षागार मोठ्या चातयोने तयार करण्यास समर्थ असे उत्तम सुवणेकलश
आहे असें त्या नपश्रेष्ठाच्या दृष्टीस पडले. तयार करून सज्ञ ठेवा. प्रत्येक कंभाजवळ
त्या मंदिरांत मजबत व सुव्यवस्थित खाद्यपदाथे व कपायरस सिद्ध करून ठेवा
रीतीने बांधलेली अशीं पुष्कळ उच्चासने एकाज- यद्धकळाकोविदांना, सवे जातींच्या लोकांना
बळ एक ओळीने तयार केलेली होती. व त्यांत आणि त्यांच्यांतील प्रमख गृहस्थांना उद्यांच्या
अनेक लहान लहान संदर दालनं केलेढीं असन, ' समारंभाची आमंत्रण द्या. त्याप्रमाणेच मळ व
चोहों बाजंनी संदर पाखीं उतरलेली होती. मधन ' प्रेक्षक यांना वदी द्या. सारांश, उत्तम व्यवस्था
मधन एकजात उंच सहा खांबी छपऱ्या उचलल्या ठेवन उद्यांच्या समाजांतील मंचबाटा सवे
होत्या त्या योगानं तर ते मंदिर फार शोभिवत सामम्रीनं सिद्ध अशा करा.”
दिसत होतें. त्याच्याबाहेर जे बहालांचे भाग याप्रमाणं, सभेची सवोत्कृष्ट व्यवस्था ठेव
आले होते; ते सवे मजबत लांकडाचे बनवि- ण्याविषयीं आज्ञा करून राजा तेथन आपल्या
लेळे स्पष्ट दिसत होते. एकंदरीत ते मंदिर निवासस्थानी निघन गेला. नंतर त्याने अप्र
प्रशस्त, सव्यवस्थित, उंच व भव्य असन | तिम मल चाणर व मष्टिक या दोघांस तेथ
त्यांतील मंच किंवा चढत्या असण्याच्या जागा ' जोळावणे पाठविलें. ते दोघे महापराक्रमी १
एकमेकींस लागन असनही संकचित नव्हत्या. , बलिष्ठ असन त्यांचे बाह दीघे होते. कंसाची
ठिकठिकाणीं राजकलोत्पन्न पुरुषांना बसावयास | आज्ञा शिरसावंद्य मानन ते मोठ्या सेतोपान
योग्य अशीं पीठे निमोण केलीं होती. मधन मधन ' राजवाड्यांत आले. सव जगामध्ये प्रसिद्ध
सुंद्र वाटा ठेवल्या होत्या. तसंच कोटे कोठे असळेळे मल समीप आले असे पाहतांच.
वेदी घातल्या होत्या. आणि असंख्य मनष्य त्यांना उद्देशन केंसराजाने पुढील मार्मिक
ळोटलीं तरी भय नाहीं. इतक त॑भक्रम भापण केळं. “ तम्ही माझे प्रख्यात मल
बांधळं होते असन तमच्या बहादरीबद्दल तह्मांस तोडे
या प्रकारचे मनोहर रंगस्थळ पाहून वगर बक्षीस मिळून तुह्मी मोठ्या
बद्धिमान् कंसाने आज्ञा केळी कौ, “ सेवक ' योग्यतस चढलां आहां. तमचा यथायोग्य
जनहो, येथील सवे उच्चासने, दालने व मार्गे, सन्मान होत असन, त्याला तम्ही सवेथेव
ठिकठिकाणीं चित्रे, पताका व फळांच्या माळा हायक आहां. जर मीं केलेल्या उपकारांचे व
लावन आणि बिळाइत पसरून उद्यां सशो- सत्कारांचे तम्हांठा विस्मरण झालं नसेल तर
भित आणि सुवासित करा. तसंच मधून मधून, ' तुम्ही आपल्या सामर्थ्याने माझी एक मोटी
थोर पुरुषांच्या तजाबेरी लावा.वाटोवाट, वाळ- कामगिरी केली पाहिजे. माझ्या गोकळामध्ये
लेल्या गोमयाच्या चराचे ढीग घाळन ठेवा. वाढटेळे बळराम व कृष्ण या नांवाचे जे दोन
घेटा व तोरणे बांधून मंदिराळा शोभा आणा. गोपाळ आहेत ते लहान आहेत तरी कांह!
तसच सरपास आंथरा;योग्य बळी तयार करून केल्या दमत नाहींत. आजपर्यंत त्यांचे वास्तव्य
ठेवा. नीट, खळगे खणून त्यांत क्रमाने पान- रानावनांतच झालेलें आहे. तेव्हां ते कस्तीसाटी
कुभांची स्थापना करा. तसंच जलभार सहन आखाड्यांत उतरले म्हणभे जवळ भिडतांच
१ हा चूर महांचा घाम जिरविण्याकारेतां किंवा त्यांना तुम्ही पळाचा विळेब न करतां निःशा
मंगलाकार्रतां ठेवावयाचा असतो, (टीका ) कपणे मारून टाका. ते ढहान आहेत, चपल
२ विष्णुपवे, ] हरिवंश, १५५
जला ---- 2-८ शा
आहेत किंवा अगदीं आशिक्षित आहेत अशा- बांधव व भाय हीं सवे मरून जातील, त्या-
वर जाऊन उपेक्षा करूं नका. सारांश, त्यांना प्रमाणेच हे माझे सर्वे मखे यादव (फकट)
नाहींसे करण्याकरितां आपली पराकाष्ठा करा. कृप्णाच्या नादीं लागले आहेत त्यांची मदार
आखाड्यांत लढत असतांना त्यांचा घात झाला ' ढांसळन तेही कृष्णाची वाट धरतील. हत्तीच्या
म्हणजे आतां व पुढे ( निरंतर ) माझं . किंवा मलहांच्या हातन मी या दोघांचा निःपात
कल्याण होईल. ” करीन, त॑ न साधलं तर मी स्वतः त करीन;
राजाचे हे प्रेमळ भापण ऐकन, कम्तीसाठी आणि याप्रमाणे सव नगरी नियोदवी केल्या-
मस्तीस आलेल्या चाणरमष्टिकांना मोठा वर मी निष्कंटकपणं येथें सखोपभोग घेइन
आनंद झाला व ( त्या भरांत ) त्यांनी प्रत्युत्तर याटवकळाचा केवारी जो माझा पिता त्याचा
केले. “महाराज, ते मरतुकडे विचारे भद्र गोप मी त्याग केढा आहे. तसेच कृष्णाच्या
आमच्यापुढे नसते उभे राहिळे म्हणजे पक्षाचे जे दुसरे यादव आहेत त्यांना देखील
बापडे मेलेच अस समजा. आमच्यापुढे आल्या- मी सोडले आहे. खरोखर पहातां, उग्रसेना-
नंतर ते जिवंत रहाणे शक्य नाहीं. तीं रानवट सारख्या अल्पवीयांच्या पुत्रेच्छु मनुप्यापासून
पोरें आम्ही क्रोधवश आलां असतां आमच्याशी माओ उत्पत्तीच झालेली नाहीं. नारदांनी मला
युद्ध करूं लागलीं म्हणजे त्यांचे मरण आढ- असेच मांगितळे आहे. ”
वळे असे समजा, " महामात्र प्रभ करतो:-“राजन्, पूवी देवारषि
याप्रमाणे त्या महश्रेष्ठांनी विपतुल्स कटु नारदांनी आपल्याळा काय सांगितले आहे:
मापण केल्यावर कंसाने त्यांस जाण्याची हे शत्रदमना. मी तर हे आश्चथे आजच
अनुज्ञा दिळी व ते आपल्या स्थानी परत गळे. तुझ्यापासून ऐकत आहे. तुझा पिता जो उग्र-
नंतर राजान महामात्र नामक महाताळा सेन त्याहून निराळ्या मनप्याकडून तुझी
( बोलावन घेउन ) म्हटलं ': कृवलयापीड उत्पात्ते कशी झाली ! राजा, तझी माता अस
नांवाचा जो हत्ती आहे तो ते उद्यांच्या नोच कृत्य कमें बरं करील? दसरी एखादी
समारंभाला रंगद्वारी उभा कर. तो बळ्िष्ट व प्राकृत स्री देखील असल नद्य कृत्य करणार
चपळ असन त्याच्या गंडस्थळांतन मट वहात नाहीं. कारेतां त काय म्हणतोस, त॑ सवे इत्थं-
आहे व त्यामळ त्याचे डोळे फिरून जाऊन भत श्रवण करण्याची माझी इच्छा आहे
माणसें किंवा दसरे हत्ती यांच्यावर तो उलटला ' खरोखर, या गोष्टींचे मला फार नवल
आहे. तेव्हां ते वसदेवाचे रानटी परंत बलिष्ठ, वाटत आहे."
पुत्र उद्यांच्या सर्भेत प्रवेशा करतील त्या वेळीं कंस सांगतो:-तुझी ऐकण्याची इच्छा आहे
तो हत्ती अशा रीतीने ते त्यांच्या अंगावर ' तर क्रपिश्रेष्ठ प्रभ नारदांनी मला जे जे
घाल कीं ते तत्काळ तेथें गतप्राण होऊन पडतील. ! सांगितळे त॑ सव मी तुला सांगतो
तं हत्तीच्या साहाय्यानं जर सभेच्या ठिकाणीं“ एके वेळीं, इंद्राचा मित्र नारदमुनि इंद्र
त्या उन्मत गवळ्याच्या पोरस्यांचे प्राण ्रेशीठ लोकांतन मजकडे आला. त्याने चद्राकरणा-
तर माझ्या नेत्रांचे पारणे फिटेळ. ते मरून सारखे शुभ्र वस्त्र परिधान केलें असून त्याचे
गेले असें पहातांच वसदेवाचा आशांकुर व मस्तकावर जटांचें वेष्टण होते. त्यानं कृष्णा-
आश्रय पार नाहींसा होऊन तो, त्याचे जिनाचें उत्तरीय धारण केलें होते व त्याचे
२१६
गळ्यांत सवणोचे यज्ञोपवीत होर्ते. त्याचे
हातांत दंड व कमंडलु असून तो दुसरा अह्म-
देवच आहे अस्ता भास झाला. त्या अव्यय
विद्वद्ठयाला चार्री वेदांचें व गांधवेविद्येचे संपणे
ज्ञान होतं व अह्मलोकामध्ये त्याचा ( खच्छंद )
संचार असतो. असो; देवार्ष नारदर्माने माझ्या
वाड्यासन्निध येतांक्षणींच मी सामोरा जाऊन
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ९८.
आहे. त्याचेपासून तुला मृत्यु येईल. ह्मणून
कंसा, देवकीच्या गभोचा नाश॒ करण्याचा
यत्न कर. शत्र दबेल आहे किंवा आपला
नातेवाइक आहे अशी समजत करून घेऊन
त्याची कधींही उपेक्षा करूं नये. हा बलिष्ठ
उग्रसेन तझा ( खरोखरीचा ) पिता नाहीं
सोभनगरीचा राजा ट्रमिल तेजस्वी आणि
त्यांस वाड्यांत घेऊन आलां व त्यांची यथाविधि महासमथ॑ आहे. तो तझा पिता होय, ”
पजा करून मी त्यांस आसन, अध्येपाद्य
(आचमन ) समर्पण केलें. नंतर अंत्गेहांत
नेऊन, त्यांना योग्य स्थानीं बसवन मी त्यांचे
शेजारीच बसला. मग संतोषाने आसनाचा
स्वीकार केल्यानंतर, नारदक्रषींनीं मला कराल-
प्रश्न विचारिले. त्या समयीं, त्या पवित्र
देवषींचे अंतःकरण फार सेतृष्ट दिसत होतं
मग ते मला म्हणाले.
नारद सांगतातः--'' वारा, तं माझी
र
यथाविधि पजा केलीस ( त्या योगाने प्रस्न
होऊन ) मी तला एकगोष्ट सांगतो, ती ऐकन
ब्रे व नीट लक्षांत धर. एके प्रसंगी,
देवांचे निवासस्थान जो सुवर्णमय मेरुपवेत
तिकडे मी ( सहज ) गेलो होता. तेव्हां मेरु
पर्वताच्या शिखरावर देवांची सभा भरठी
असून त्यांचे कांही कारस्थान चालले होतं
त॑ मळा ऐकावयास सांपडले. तझा व त्वत्प-
झीय अनयायांचा नाश कसा होइल याविषयीं
कांहींतरी भयंकर उपाय शोधन काढण्यासाठी
देव एकत्र जमले होते. ( तेथें मी प्रत्यक्ष
हजर होतो. म्हणन, हे कंसा त्यांचें काय
ठरलं त॑ मळा समजले आहे. ) त्रेलोक्य
ज्याचें पनन करते तो विष्ण देवकीच्या पोटीं
जन्मास येणार आहे. त्या तिच्या आठव्या
गभापासन तळा अपाय आहे. तो देवांचे
सवेस्व आहे, त्याच्या वांचन स्वगेलोकाला
दुसरी गति नाहीं, सव वेदांचे तो परम रहस्य
त्यांचे भाषण ऐकून मला किंचित् राग
आला आणि मौ त्यांना म्हटलें “अह्मन, असा
तो द्रमिळ नामक दानव कोण आहे! ₹
तपस्वी विप्रवया, माज्या मातेशी त्याचा समा-
गम कसा झाला, हे सविस्तर ऐकण्याची माझी
इच्छा आहे. ”
नारद ॒म्हणाळे:--जंर॑ तर, हे राजा,
द्रमिलाचे व तझ्या मातेचं काय बोलणे झाले
ब नंतर त्यांचा समागम कसा झाला हे सवे
मी तुला इत्थंभूत सांगतो. ऐक,
कोणे एके वेळीं, तुझी माता रजस्वला
असतांना तिळा जिज्ञासा उत्पन्न होऊन ती
इतर ख््रियांबरोबर सुयामुन नामक पर्वताची
शोभा पाहण्याकरितां गेली होती. ( सष्टि-
सांदये अवलोकन करात ) ती सयामन पव-
ताच्या रम्य व संदर शिखरांवर, गहांमध्ये
आणि नद्यांचे तीरातीराने फिरू लागली
त्या ठिकाणीं, किन्नरांच्या गायनासारखे मनो
हर, प्रतिध्वनीनं यक्त, कामोत्तेजक आणि
कणेमधर असे शब्द, तसंच मयरांचा टाहो
व पक्ष्यांची ( मंजळ ) किलबिल, हीं एक
सारखीं तिच्या कर्णपथावर येऊं लागलीं
त्या योगाने तिच्या अंतःकरणांत स्त्रीस्वभावास
अनसरून जोराची ( अष्टगण ) कामवासना
उत्पन्न झाली. इतक्यांत, वनरामींतन निघा-
ठेला, पुष्पांच्या सुवासाने दुमदुमला व मद
नाचा संचार करणारा आल्हादक वायु वाह
भीप्माकडून अनुज्ञा मिळतांच सहेदेवाने श्रीकृष्णाची पूजा केटी, ही गोष्ट शिशुपा-
लम सहन झाळी नाही, ( सभापवे अ» १६ प्रष्ट ९९९ ).
!
विष्णुपर्व, ]
हरिवश.
२५७.
गळा. पावसाच्या संततधारेने मधुपांनीं ( मनोहर ) स्थळें त्यांनी मनमराद पाहिली
रठेल्या कदंबवृक्षांची फुळे मिटलेली होती
पांना त्या वायूचा स्पशे होतांच त्यांचा घम-
[माट अधिकच सुट लागला. मन्मथबाधा
एरणारे केसरवृक्ष पुष्पांचा वपोव करूं लागले
यांवरील फुलें ( कळे ) कांट्याप्रमाणे
ररतरीत उभी राहिली आहेत, अस्ते
गीपवृक्ष तेथें दीपासारखे दिसत होते
यांतही प्रथ्वीवर निकडे तिकडे ( गालि-
चासारखे ) कोवळं गवत पसर असन त्यावर
शक्रगोप नांवाचे तांबडे कीटक बसले होते
त्या कारणानें भदेवीला मोठी शोभा आली होती
हा प्रकार पाहून एखाद्या तारुण्याने मुसमस-
लेल्या यवतीप्रमाणे पश्ती देखील क्रतमती
झाली आहे कीं काय असा भास होई
याच सुमारास साभनगराचा श्रामान्
स्वामी, दुमिळ दानव, त्या ठिकाणी प्राप्त झाला
“) टो २00. क्र
भावी देवयोग कांहीं वेगळाच होता; म्हणनच
प्रत्यक्ष विधात्याने त्याला तेथे जाण्याची अद्धि
दला अस वाटत. ता सयामन पवत तजघ
ण्याच्याच हेतनं आपल्या इच्छिल्या ठिकाणीं
नेणाऱ्या व बालसयाप्रमाणे तेजस्वी अशा रथांत
बसुन आकाशमागाने सहज मोठ्या त्वरेने तेथे
आलेला होता. त्या रथाचे अंगी वाटेल तिकडे
गति
जाण्याचे सामथ्ये असन त्याची
मनाच्या गतीपेक्षांही शीघ्र होती. त्या पवत
श्रष्ठासमीप येतांच द्ुमिल आपल्या सर्वोत्कृष्ट
नंतर इतर र्थांहून
श्रेष्ठ ( वरचढ ) असलेला आपला रथ पवेता-
वरील उपवनामध्ये ठेवन सारथ्यासहवते-
मान तोही सुयामनगिरीच्या शिखरांवर संचार
करू ढागळा. तेथून पुष्कळ कानन व वने
त्याच्या रष्टीस पडळी. पवेताच्या शिखरांवरराल
अनक कंदरं, नद्या व सवे क्रतुगुणांनीं युक्त
उद्यान इत्यादि
रथातून खाला उतरला
असठेळे॑ नंदनवनासारखे
इरिवश ८.३३,
त्या पर्वताची शिखरे फार उंच असून नाना-
प्रकारच्या धातूनी आच्छादित झालेलीं होती
त्या नगश्रेष्ठावर फिरतां फिरतां नाना प्रकारचे
विद्याधर, किंपुरुष, अस्वल, वानर, राक्षस, सिंह,
व्याध, वराह; महिष, शरभ, ससे; समर,
चमर, न्यंक॑, मातंग, यक्ष, देत्य इत्यादि प्राणी
त्यांच्या दृष्टीस पडले. तसेच विविध ओषघींनीं
यक्त असलेले व सिद्ध आणि क्षी यांनीं
आश्रय केलेले, निरनिराळ्या तर्हेचे फलपु-
्पांनी ओथंबलेले वृक्ष त्यांनीं पाहिले. त्या
वृक्षांवर पुष्कळ प्राणी व पक्षी असळे असन
फळांच्या बहारामळें चोहोकडे आतिशय सवास
सटला होता. त्यांपेकी कित्येक वक्ष कांचन-
वणाचे होते, कित्येकांचा वणे अंजनासारखा
काळा होता व कित्येक रुप्यासारखे शभ्र होते
पवताची शोभा पहातां पहातां सख्यां-
बरोबर फले वैर्चीत क्रीडत असलेली तुझी देवक-
न्येसारखी माता द्रमलराजाच्या दरून नजरेस
पडली. अशा स्थळीं सख्यांसह एक सुंदर
स्त्री विहार करीत आहे असे कांहीं अंतरावरून
पाहन सोभपतीला फार विस्मय वाटला व तो
आपल्या सताजवळ उदारला. “ औदायोदि
गणांनीं संपन्न असलेली ही जा मगनयना
रूपवती स्त्री वनामध्ये हिंडत आहे, ती कोण
असावी बर? मदनाची रती, इंद्राची शर्चा,
किंवा अप्सरा तिलोत्तमा यांच्यासारखी ही दिसत
आहे; अथवा ही नारायणाच्या ऊरूपासून
निमोण झालेली व सवे स्त्रियांत संदर असलेली
पुरूरन्याची वराथिनी प्रिया उवशी तर नसेलना
अमतप्राप्तीकारेतां, सरासरांना मदराचलाचा
माथ्यासारखा उपयोग करून क्षीर्सागराचे
मंथन केलें असं ( पुराणांतरीं ) आमचे ऐक-
ण्यांत आहे. मंथनानंतर ( समुद्रांतून निघालेल्या
_ १ यासवे हरिणाच्या जाती आहेत. वि
२५८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय २८.
च
चोदा रत्नांपेकी ) अमतापासन जगदंबा लक्ष्मी त्या बळवंताने आचमन केळे व तो थोडा वेळ
उत्पन्न झाली वतिने विष्णच्या अंकाचा ध्यानस्थ झाला, क्षणभराने ही उग्रसेनाची
आश्रय केला. तेव्हां आपल्या समोर असलेली पत्नी आहे असे त्याने अंतज्ञानान ओळखलं
सुंदर खत्री ती लक्ष्मीच आहे कीं काय £ नील- व तत्काळ त्याळा मोठा संतोष झाला
वणीच्या मेघांमध्ये विद्यदता चमकावी त्या- लागलीच आपलें रूप टाकन देऊन त्या महा-
प्रमाणे या संदरीने आपल्या सोटयोने बरो- आह दानवेश्वरानं उग्रसेनाचं रूप धारण केलें
बरच्या सख्या, किंबहुना हे सव वन सुप्रका-, आगि हंसत हंसत तो तुझ्या मातेपा्शी गेला
शित केठें आहे. ही रमणी अत्यंत सकमार पुढ त्या अतल्पराक्रमी राक्षसाने स्मित
असन हिचे मख पर्णेचंद्रासारखे (मनोहर ) मख करून उग्रसेनाच्या वेषांतच तिला
आहे. हिचं हं निखोड लावण्य पाहन माझी. धरले आगि तिच्याशीं समागम केला, तुझ्या
इंद्रेये न्याकळ झाठीं आहेत; मला कांहीं मातेचं पतीवर अत्यंत प्रेम असल्यामळे तो
संचत नाहीं; मी मदनाच्या तडाक््यांत सांप- पतीचर्स वाटन ( अगोदरच कामक झालेली )
डलो आहे; माझे मन अत्यंत विव्हळ झाळें ती मोठ्या सद्भवावानं त्याच्या जवळ गेली. परंत
आहे; कामदेव आपल्या मढ शारांनी माझ्या रातिप्रसंगांत त्याचा राठपणा पाहून तिला लाग
प्रत्येक गात्राला जणं काय पॉडा देत आहे. टीच शंका आली. त्यासरशी ती घाबरून उठली
त्यानं आपले पांचही बाण माझ्या अंतःकरणा- व त्याला म्हणाढी. खरोखर तं कांहीं माझा
वर सोडून माझ्या मनाचा निटेयपणानं घात पाति नव्हेस. रूप बदळन माझे पातित्रत्याचा भंग
करण्याचें योजिळं आहे अस वाटते. अस्नी- करणारा असा त कोणी ( टरात्मा ) आहेस
मध्ये घृत ओतढ असतां तो जसा अधिकच ' माझे 'एकपति'-त्रताला मात्र त॑ डाग लावलास
प्रभ्वाठित होतो तद्वत् त्याच्या शर्प्रहाराने अरेरे ' माझ्या पतीचे रूप धारण करून त
माझ्या हृदयाचा भडका उडाला आहे. मळा अत्यंत नीच कर्मे केंस यांत संशय नाही. ही
झालेल्या मन्मथबाधेच्या उपशमाकरितां मी गोष्ट माझ्या बांधवांना कळली म्हणजे ते क्रोधा
आतां काय करूं: कोणता उपाय केला म्हणजे . विष्ट होऊन मला कुल>ेळा काय बरं म्हणतील:
हौ मत्तगामिनी मळा वश होईल?” याप्रकारे. आतां पतीच्या बाजूचे लोक देखील माझा
त्या दानवानं बराच वळ पुष्कळ विचार केला धिःकार करतील आणि अशा निद्य स्थितींत
परंतु त्याला कांहीएक उपाय सचळा नाहीं. मला आतां आपळे आयप्य कंठळे पाहिजे. ज्या
( तेव्हां ) शेवटीं तो संताला म्हणाला, “: हे तुझी इंद्रिये इतकी अनावर आहत अशा
अनघा, तूं येथेच थोडा वेळ उभा रहा. या उतावळ्या व (नीच ) कलोत्पन्नाला तुला
मुदररीचे दर्शन घेऊन ही कोणाची खरी आहे धिःकार असो ! तुझ्यावर विश्वास ठेवणे
हे पुसण्याकारेतां मीं ( एकटाच पुढे ) जाता. योग्य नाहीं. परदारेशीं व्याभिचार केल्यामुळे
मी परत येैतापर्यंत ते माझी वाट पहात तुर्हे आयप्य क्षीण होईल!
येथेच थांज,!' ती याप्रमार्ण त्याच्यावर तोंड सो
दुमिलारचे भापण ऐकून सूत म्हणाला, असतां द्रुमिळ त्या निदेमुळे क्रोधाने छाट
“ बर आहे.” नतर त्या दानवश्रष्ठान जाण्याचं होऊन तिला म्हणाळा, “' हे मढे, तू आप
नक्की ठरांबेळे, परंतु ( पाऊ टाकण्यापूर्वी ) ल्याला मोठी पंडित समजन रागाने माशी
२ विष्णुपवे, ] हरिवंश. २९९
निंदा कां चालवली आहेस £ मी सांभग नग- संभाळळे आहेत. तं जो सद्तेनाचा उच्छेट
रीचा पराक्रमी राजा आहे. मरणशील व नीच करणारा पुत्र मळा दिला आहेस, तो मला
अशा मानवी पतीच्या त विनाकारण अंकित ' मळींच आवडावयाचा नाहीं. शिवाय आणखी
होऊन राहिली आहेस. अगे, पातित्रत्याचा तोरा मी काय सांगते त॑ ऐक, नीचा, माझ्या
मिरवणारे स्त्रिये, स्त्रियांची बुद्धि चेचलळ असते, ' पतीच्या वंशांतच प्रत्यत्त परमेश्वर अवतार
विशेषतः मानवी स्त्रियांची बद्धि स्थिर नसते. धारण करणार आहे तो तझा आणि तं
शिवाय ( माझ्यासारख्या दिव्य पुरुपाशीं ) ' मळा दिलेल्या पुत्राचाही नाश करील. *'
व्यमिचार घडल्यान स्त्रिया टॉपित होत नाहींत... पतित्रतेची ही शापवाणी कानीं पडतांच
कुंती; मदयंतीसारख्या अनेक स्त्रियांना व्यमि- आपल्या दिव्य रथांत बसून दुमिळ आल्या
चारापासन देवांसारखे अढळ पराक्रमी पुत्र ' मागाने आकाशांत गेला. आणि त्याच दिवशीं
झाल्याचे आपण पुराणांतरीं एकत नाहीं काय ? तझी दःखित झाळेली माताही मथरानगरींत
स्रीजातीमध्ये त॑ फाजील पतिनिष्ठ सती दिस- परत गेली
तेस ! माझ्यासारख्या शद्ध केसांच्या (निप्पाप)' इतके मला सांगितल्यानंतर मुनिश्रेष्ठ भग-
पुरुषाची निंदा करून मनास येउ त॑ तं. वान् नारद सप्तस्वर काढणारी आपली वीणा
बरळत सटली आहेस. हे वरारोहे, कम्य त्वे.” वाजवीत व गात देवयानमागोने ब्रह्मदेवापाशी
हे शब्द योजन मी कोण आहे, हा प्रश्न त॑ गेले. ( त्यांचे तेज काय विचारावे! ) तपाच्या
मळा केळास, त्या अथी, तझ्या पोटीं “ कंस " सामथ्योने ते जळजळीत अग्नीप्रमाण तेजस्वी
मक पुत्र जन्मास येऊन तो सवे शात्रेचा दिसत होते. तस्मात, ह महामात्रा, मी काय
फडशा पाडील सांगर्तो त॑नीट ऐकन घे. संबद्ध व त्रेलोक्यज्ञ
हे भाषण ऐकतांच तझ्नी अत्यंत व्यथित नारदांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. बल;
झळा माता रागाने आधेकच संतप्त नाला; वाय,राजनात, वनय, शरीराची भव्यता, शाय,
व त्या भरांत तिने त्या दानवानं दिलेल्या त्या तेज, पराक्रम, सत्य, दान इत्यादेक मजपाशी
वराची निदा करून धटाटेने बोलणार्या त्या यथास्थित असून या बाजतींत माझी बरोबरी
मिळाला म्हटले, '“ आग लागो तझ्या वते- करीळ असा दुसरा कोणी पुरुप नाहो. माझ
नाढा ! अरे टराचारी राक्षसा, तं सर्वे स्रियांची हे सवे ऐश्वये मनांत आणून नंतरच मी नारदा-
सारखीच निदा करीत आहेस. अरे या जगांत च्या भाषणावर विश्वास धरला आहे. हास्त
कुमार्गंगामी स्त्रिया आहेत, तशा पतित्रताही पालका, मी उग्रसनाचा क्षेत्रज पुत्र आह्
पुष्कळ आहेत. कळाधमा, अरुंधती वंगरे ज्या मातापितरांनीं माझा जरी पारत्याग कला
तेनिष्ठ स्त्रियांचे वणन आपण ऐकतो. ( होता ) तरी मी स्वसामथ्याने या योग्य-
त्यांच्याच (पुण्याईने ) हे सर्व जगत् व लोक तेस प्राप्त झाला आहे. उभयतां मातापितरांनीं-
१ मनप्याचा सव पातक त्याच्या कशांत राहतात विशेपत बांधवांनीं--माझा च 2 द.
असा समज आहे, त्यावरून “ शुद्ध कशांथा ” ह्यार आहे हयात वात (णी
याता ।र््या सवे यादवांना देखील मारून टौकोन, पण
पभिनार आधीं तू हत्तीकडून त्या नीच गोपालांचा
२ परंतु कुंत* वगेरे स्रियांनी पापवासनेने
कला नसून आपद्धम ह्मणून केला आहे, ( टाका ) नाश करना. अंकुरा, मरास वे तोमर हा
२६० श्रीमन्महाभारत. [ अध्याय २९.
कान्न न नन --:-----२----*--->-.--
आयुधे घेऊन सभेच्या दारापाशी हत्तीवर
धिम्मेपणाने बस. महामात्रा, जाच उशीर
ल्रावूं नको.
पुप्कळ शिल्पकारांकडन बनविलेले असल्यामळे
प्रत्येकाच्या वेगवेगळ्या खणा त्यांस लाव-
'ठेल्या पताकांवर हृग्योचर होत होत्या.
कित्येक मंच तर पर्वेताप्रमाणे विशाल होते
__ अंतपुरांतील परिवारासाठी निराळी प्रेक्षा-
गार तयार केलीं होतीं. सवणोच्या अलंका
कुवलयापीडाचा वध, 'रांनीं व दाट लावलेल्या रत्नांच्या ज्योतींनी
( रंगभूमीचे वरणेन. ) तों ( सरवोहन विशेष ) चमकत होती. तीं
वेशंपायन सांगतातः--तो दिवस जाऊन सवे मेदिरं रत्नांची केलेलीं असन त्यांचे शि-
दुसरा दिवस उजाडतांच, सभास्थान युद्धा- खरावर पताका लाविठेल्या होत्या. तर्सेच
साठीं आलेल्या प्रेक्षकांनी भरून गेट. तें त्यांचे सर्भावार जाळीदार पडदे सोडले होते
*९-४९%./*%./९७./ ४.१४” ४.४ ४१ ९ १७ ४
अध्याय एकणतिसावा.
०:
चित्राना भाषत केलल्या अष्टकांणाकाते , त्यामळ तीं मंदिरं म्हणजे आकाशात सचार
पायाच आधारावर असलळ, अनक करणारे सपक्ष पवतच आहेत अस वाटल. त्या
द्रावादकाना यक्त, अगेलायक्त ठिक- . प्रक्षागहात [जकड ॥तकड रत्नाच तज फाकल
ठिकाणीं अभेचंद्राकार गवाक्ष असन बस ठिकठिकाणीं चवऱ्या हलत होत्या. नू
ण्यासाठीं तयार केलेल्या शय्येसारख्या अत्यंत पुरें झणत्कार करीत होतीं; त्यांतच कोणी
मद आसनांनीं अलेकूत अशा मंचांनीं विभपित मध्येच बोलत होते; यामळं सभास्थानाठा मोटे
होते. कुस्ती पहाण्याकरितां मांडलेळे जे मंच वेचित्य आठे होतें. गणिकांसाठीं वेगळे मंच
नाना प्रकारांनी सशोभित करून त्यांवर मोठ्या केळे असन त्यांवर चांगलीं वस्त्र आंथरटीं
यवस्थन मलांना बसविलं होते. कांहीं मंचांची होतीं. त्यांचे मंच विमानाप्रमाणे दिसत असन
मांडणी पवोभिमख केळेटी असन त्यांचे-
सभावार संदर जाळीदार पंडदे सोडले होते
त्याप्रमाणच त्याना पुप्पमाळा लावल्या हत्या
याप्रकारे अलंकृत झाल्यामळ मंचांनां शरट
तंतील मेघांची शोभा आली होती. आणि
एकद्र सभास्थात तर मघमाठाना यक्त अस-
लेल्या सागराप्रमाणे सुंदर दिसत होतं. कांही
मंडळ्यांकरेतां व जमातींकारेतां केळेळे मंच
'दुराजस्त्रयांना समारंभ पाहतां यावा हाणून हौ
व्यूवस्था केली होती.
२ हे मंच म्हणज कवळ माच कवा बोक्या नसून लां-
वचलांब वंदोबस्ताच्या व नाटकगृह्वांतील वेठकीप्रमाणं
अधचंद्राकार अश्या उंच बेठवा असल्या पाहिजत,
३ मुळांत “श्रेणी? व “गण' असे शब्द आहेत. त्याचा
अथ, श्रणी व भिन्नजार्तांच परंतु एका कसबाचे लाक,
व “ गण ! म्हणज केवळ एकच जाताच असा चतधरानं
दिला आदे
| त्यात मख्य मख्य वारागना बसल्या असल्या
मळ त फारच खलत हात
याप्रमाणेच सभास्थानी पुष्कळ शिष्टसंमत
आसने, सवणेपयक व तऱ्हेतऱ्हेच्या चट्या
पसरून दिल्या असन त्यांवर पुष्पगृच्छ लावले
होते. पानभामे उत्तम प्रकारं तयार करून तेथ
( भरलेले) हेमकुंभ ठेवन दिळे होते. त्यांत
जबीरपणांचा व चृक्रिकपणाचा रस पिण्याक-
रितां ठेवला होता. दसरे पुष्कळ लांकडी
मंचही त्या ठिकाणी मांडल अमन त्यांवर
वाळावयाचीं झकझकीत वस्त्रे तेथे हजारा पडल
होती. कांही प्रेक्षामंदिरांना दुसरे मजले दिले
१ शब्दश अर्थ केल्यास “ काष्ठ एकत्रजळवून केलेल.
असा होईल, असल्या बेठका कांहीं बागांत झाडांचे 4पां"
शी केलल्या आढळतात,
२ विष्णुपवे, ]
असन तेथन लहान लहान जाळ्यांतन सवे
देखावा स्त्रियांना दिसण्यासारखा होता. हो
मंदिरं हणजे जणं काय आकाशसंचारी राजहंस
आहेत अस्त वाटे
कंसासाठीं ज॑ प्रेक्षामदिर तयार केळे होतं
त्याची शोभा सववीमध्ये विशेप होती. तं
पूवाभिमुख असून अत्यंत चातुयोने बांधलें
होत. त्या मेरुशंगाप्रमाण देदीप्यमान कंसमंदि-
राची हेमस्तंभावर रचना केलेली असन नाना-
विध चिर्त्रे व पुप्पमाळा यांचे योगानं त्याला
अवणेनीय शोभा आणिली होती. फार काय
सांगाव, नेहमीं रहाण्यासाठी जसा राजवाडा
बांधावा त्याप्रमाणें हं तात्पुरते मंदिर बांधले
असन त्यांत सव सोई केढेल्या होत्या
असो ( ठरलेल्या वेळीं ) नाना प्रकारचे
लोक मोज पहाण्याकारेतां त्या ठिकाणीं प्राप्त
झाले. सभास्थान गच भरून गेळें. लोकांच्या
हरिवंश.
। आत
२१९
[. त्यांचेमागन वाद्यांच्या नादांत दंड
थोपर्टात व फरफरवीत हर्षित झालेले वसदे
वाचे दोघे पुत्र सभास्थानाच्या दारापाशी येऊन
थडकले. त्या बलह्लवांनीं ( सुंदर ) वरखे धारण
केलीं होतीं. देवांनी ( देखील) त्यांना नम-
स्कार केला. त्यांचे मस्तकावररील शंडीचे बचडे
उभे बांधिळे असन त्यांभोवती पुष्पमाळा
बांधल्या होत्या. बाहू हींच त्यांचीं शस्त्र
होतीं. त्यांचे दंड अगेठेसारखे होते. दंड थोप-
टीतच ते जावळे सभाद्वारा पुढं सरसावले.
ते सुंदर पुरुष सभास्थानाकडे वेगाने
निघाळे असतां तो माहूताने प्रेरिल्याप्र
माण दारावरील माजलेल्या हत्तीने त्यांना
ण्यास प्रतिबंध केला. त्या
दष्टात्म्या मत्तहत्तीनं माहताच्या खणेसरशी
सोंड वळवन रामकृप्णांना मारण्याचा यत्न
केला. हत्ती आपणांस पीडा देत आहे अस
गर्दीमळें जिकडे तिकडे गजबजाट माजन पाहन कृप्णांने स्मित केलं आणि “या हत्ती
हिला व त्यामळें त्या वेळीं रंगभामे खवळलेल्या
समद्राप्रमाणे दिस लागली
'कडून माझा घात करण्याचा कंसाचा हेतु दि
' सतो त्यापेक्षा कंसाची शभर वर्षे पणे भरठीं'
इतक्यांत, “ कवलयापीड हत्तीला सभा- अर्स बोलन त्यान दष्टवाळू कंसाच्या कृत्या
द्वारा उभा करा '' अशी आज्ञा करून राजा
कंसाने आपल्या प्रेक्षागृहांत प्रवेशा केळा. त्यान
दोन शुभ्र वस्रे परिधान केलीं होतीं. पांढऱ्या
रंगाचे पंखे व चवऱ्या त्याच्यावर (सेवक जन)
वारीत होते. त्याचे मस्तकावरील मुकुट देखील
शुभ्र होता. त्या योगाने तो पांढऱ्या ढगांत
चेद्रमा असतो त्या सारखा शोभत होता
तो संबद्ध राजा सुखाने सिंहासनावर विरा-
जमान होतांच, नागारेक जनांनीं त्याच अप्र-
तिम रूप पाहन उत्साहानं ' राजा, तुझा
जयजयकार असो ! म्हणन आशीवोद केला
नंतर एकासारखे एक बलिष्ठ मळ आखा-
यांत शिरले; व वांटन बगलेच्या तीन
सोप्यांत बसले, त्यांची वस्त्र देखील फरफुरत
ची हेटाळणी केली
इतक्यांत तो हत्ती मेघासारखी गजेना
करीत बराच जवळ आला. त्याबरोबर एक-
दम उडी मारून कृष्णप्रभुनं (कुवल्यापीडाला
चिर्डविण्यासाठीं ) टाळी वाजविली. नंतर त्या
हत्तीच्या पुढे सिंहनाद करून व दंड थोपटून
त्याची जलतषार-य॒क्त सोंड कृष्णाने आप-
ल्या वस्षःस्थलाशीं धरठी. वायु ज्याप्रमाणे मेघां-
ना पीडा देतो तद्वत त्याच्या दांतांमधन व
पायांमधन संचार करून श्रीकृष्णाने त्याला
त्राहि ञाहि केलें. पुनर्रापे त्या 'ग्जद्राच्या
शुंडामरांतून, दंतांमधून आणि पायांमधून आपली
सटका करून घेऊन त्यांन त्या हत्तीला नको-
नकोर्स केळे, त्या अगडबंब ग्जंद्राचे अंगी
२९२९ श्रीमनमहाभारत. [ अध्याय १०,
कृष्णाचा घात करण्याचे त्राण राहिळें नाहीं. रक्षकांना ठार केळे. रक्षकांचा समाचार घेत-
तो अगदीं गडबडन गेला. त्याचीं गात्र घसळन ल्यावर ते उभयतां सभास्थानांत प्राप्त झाले.
जाऊन तो केविलवाणे आरडं लागला. गडघे त्यांचे गळ्यांत वनपुण्पांच्या माळा होत्या.
टेकून तो धाडकन जमिनीवर पडला व दोन्ही ' त्यांना पाहतांच हे म्हणजे स्वर्गातन नासत्य
दांतांनी जमीन खरडं लागला. म्रीप्मकाळ नामक आंश्वनीकमारच स्वेच्छंने भलोकीं आले
संपल्यानंतर मेघ जसा वषाव करतात, त्या- आहेत कीं काय अस वृष्णि अधक व भोज
प्रमाणे रागामुळे त्याने गंडस्थळांतून मदाचा आदिकरून सवे लोकांस वाटले. रामळृप्णाच्या
वपषोव केला. बाललीलेने (आणखी कांही वेळ) ' भयंकर सिंहनादाने दंड थोपटण्यानें व टाळी
कृष्णाने त्याच्या चेष्टा केल्या. शेवटी कंसा- वाजविण्याने सवे प्रेक्षक जनांस अत्यंत हषे
च्या द्वेषाने अंतरात्मा पेटन गेल्यामळं हत्ती- झाला. हे भारता, कंसाचे सवे बेत ढांसळत
रा स्वगेलोक दाखविण्याचा कृप्णाने निश्चय केला. | चालल्यामळें तो आतां मख ठरला व जेव्हां
लागलीच ( कृप्णान ) त्या हत्तीच्या दोन्ही का प्रत्यक्ष राम व कृप्ण त्याच्या दृष्टीस
भवयांच्या मध्ये पाय देऊन गंडस्थळाजवळ- पडळे आणि त्यांना पाहून झालेला पारजनांचा
चा दांत त्यान दोन्ही हातांनी जोराने उपट्न आनंद व त्यांवरील त्यांचा अनुराग हं पाहून
त्या दांतानंच त्याला प्रहार केला. वज़्ासारख्या तर तो फारच उद्रिश्न झाळा
|
आपल्याच दांताचा तडाका अक्षतांस्षणीं त्या शेवटीं त्या कण्हत पडलेल्या गजंद्राला
कंजराचा विष्ठामूत्रोत्सये झाला व तो आतेस्व- मारून टाकून कमललोचन श्रीकृप्णाने ज्येष्ठ
राने आरड लागला. कृप्णाने हाड मोकळी भात्यासहवतमान त्या सागरासारख्या अफाट
केल्यामळें त्या व्याकळ झालेल्या गजेद्राच्या सभास्थानांत प्रवेश केला
दोन्ही बाजूच्या गंडस्थळांतन जोराने रक्ताचा] /ढ। 71
प्रवाह चाल झाला. अशा स्थितींत पववताच्या अध्याय तिसावा.
पृष्ठभागावरील बिळामध्ये अधेवट शिरलेल्या ती
सर्पाला गरुड जसा खसकन बाहेर ओढतो कसवध,
त्याप्रमाणे बळरामाने त्याचे शेपूट धरून वैदंपायन सांगतातः-_-ज्येष्ट भ्रात्याचे
जोराने ओढलं. मागून कमल-ळोचन श्रीकृष्ण मोठ्या वेगाने
याप्रमाणे त्या हत्तीच्याच दांताने त्याची सभास्थानी शिरला. हत्तीच्या दांताचा ओर-
वाट लावल्यानंतर, कृप्णाने त्याच दांताचा खडा त्याचे अगाळा लागळा होता.त्या देवकी-
फटकारा त्या मटोन्मत महाताठा लगावून त्याला- पुत्राचे जाह अतिसंदर होते. कवल्यापीडाचा
ही यमलोक दाखविला. ( त्या फटकाऱ्यास- मद व रुधिर ठागून त्या वीराचें सर्वांग माखन
शीं ), दंतहीन झालेल्या ग्जेद्रान आतेस्वरानं गे होते. सिंहाप्रमाणे त्याची गर्जना चाललेली
किंकाळीं फोडली व वज्ञप्रहारानं दोन तुकडे होती. ( कंसाठा मारण्यासाठी उतावीळ
होऊन मवेत खालीं पडावा त्याप्रमाणे झाल्याकारणाने ) तो मेतराप्रमाणे गरगर फिरत
माहूतासहवतेमान तो धाडूकन् भूमीवर पडला. होता. त्यान दंड थोपटले ह्मणजे जो आवाज
नंतर हातांत बहिद्वाराचे अडसर घेऊन होई त्याचे योगाने सव एथ्वी हॉद्रत होती
त्या रणवीर पुरुपश्रेष्ठांनीं हत्तीच्या पाद- त्याचे हातांत त्या हत्तीचा दांत हुंच आयुध
२ विष्णुपवे. ] हरिवंश. २९१
. त्याहा पाहून म्लानमुख झालेल्या कंसा- वावा, असाही एक उत्तम नियम आहे. प्रति-
न रागाने त्याच्यावर डोळे वटारले. ज्याप्रमाणे पक्षी ज्या स्थितींत असेळ त्याच स्थितींत
एकच शिखर असलेला पवेत अधेचंद्राच्या दसऱ्यांने यद्ध करावे, म्हणजे प्रतिपक्षी उभा
बिंबाशी भिडळेला दिसतो, तद्वत॒ हातामध्ये असल्यास उभ्याने व भमीवर पडलेला अस-
गजदंत घेऊन उभा असलेला श्रीकृष्ण फारच ल्यास भमीवर पडन दसर््याने यद्ध करावे,
शोभिवत दिसत होता. असा एक नियम तज्ज्ञांनी करून ठेविला
आहे. योद्धा ल्हान आहे कीं वृद्ध आहे,
कृश आहे कां मध्यम आहे, बलिष्ठ आहे की
।कसा, तं आपआपल्या भागांतल्या महासंब-
ने परीक्षकांनी ठरवावे, तसेच कोणार्चे बल
किती, कोणाचें चातुये किती, या गोष्टींची
यद्धकळाकोविदांनी परीक्षा करून सारख्या
'महांच्या जांड्या लावल्या पाहेजेत; तसंच
1 एक गडी चीत आल्यानंतर सज्ञ प्रतिपक्ष्याने
महाप्रबळ, कपटी, पवेतप्राय धिप्पाड व. ही ती 8.
याला कांहीएक करतां कामा नये.
दसऱ्यास दिपवन टाकणाऱ्या मृष्टिक नामक: क ,
परंत गभमीवर, कृप्ण व अंध्रम
मलञास सांगितठे, ' तूं अधिक चतुर आहेस. 2__.. . न क हरत. र भी
यासाठीं तंच कृप्णाचा समाचार पहा ' अशी व. युद्ध व्हावे अशी आज्ञा झाली आहे
कंसाने चाणराला आधीच आज्ञा दिली होती. (2. ल्हान अन अग्न तर आत
याग गवसत यत. ऱ्या त गोष्टीचा आपण विचार
करून जल्पृर्ण मेवाप्रमाणें चाण्र रागाने (सिक कात.
यद्धासाठी पुढें सरसावला. इतक्यांत **गड-. यादवांचे हे भापण ऐकतांच सभासदां-
बड बेद करा " असा राजाचा हकम मटल्या- मध्ये एकच कुजजज सुरू झाली. तेव्हां सिंह
मळ जिकडे तिकडे सामसम झाले नाद करून कृप्णाने बोलण्यास आरंभ केला
।* मी लहान असन अंभ्रमहलाचा देह पवत
नंतर सव यादव म्हणाले:-प्रथम ब्रह्मदेवाने
प्राय धिप्पाड आ खरे) पण अशा
ह बाहुयुद्ध निमीण केळे व त्या संअंथी त्यानंच 1: (तत)
प्रबल वाराशांच यद्ध करणे मला फार आव-
कांहीं नियम लावन दिले आहेत. ते असे:-असले र द्ध करणे
डत. यद्धाच्या एकाही नियमाचा माझ्या-
यद्ध रंगभर्माचे ठिकार्ण वे; त्य |
रळ र् त 1 करात; त्यात पत कडन अतिक्रम व्हावयाचा नाही. दंद्रयद्धा
गड
सावेत; भिन्या लोकांनीं या भानगडीत पडं च्या ज्ञात्यांच्या वचनाला सोडून मी वाग-
नथ; सवे योद्धे व पंच यांना क्रिया व बल 'गार नाहीं. गोमयाचा भगा अंगाला चोळणे
यांचे ज्ञान असावे; यांत कोणीही शस्त्रांचा प्रन मधन जलाने अंग प्रक्षाठन करणे,
उपयोग करूं नये; ठराविक वेळान, यांद्धे तसेंच सर्व देहाला काव वगेरे फांसणे, हे
दमले असतां, जलाचे योगानें त्यांनी आपला _1ाड्यांतील कस्तीचे संप्रदाय आहेत. सेथम,
श्रमपरिहार करावा. त्याचप्रमाणे मधून मधून
महानी गोमयचणे लावन आपला घाम जिर १ थाळूमांनी परस्परासा दूर सारण.
गोविंदाने सिंहनाद केल्याबरोबर सव प्रेसक
समदाय जयघोष करी, त्यामळे ते सगळें
सभास्थान प्रतिभ्वनीनें दमदमन जाई. नंतर
त्या रागीट कंसाचे नेत्र क्रोधाने लाळ झाले व
महाबाळेष्ठ चाणर मलहछास कृष्णाशीं यद्ध
करण्याची त्याने आज्ञा केटी. तसच, 'त॑ बल
रामाशीं युद्ध कर ' म्हणन त्या क्रोधाविष्ठाने
२९४
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय १०.
स्थेय, शौय, व्यांयाम, सत्क्रिया व बल निंद्य आहे. कारण बाहुयुद्धांत ज्याला मत्यु येतो
इत्यादि रंगभमीवरील यद्धामध्ये दृष्टीस पड-
णाऱ्या गुणांवरून; योद्धयांचें बलाबल ठरवा-
वयाचे असतं, असे दंद्रविशारदांचं मत आहे
परंतु, आकसारने यद्ध करावयाचें नसते
तेव्हांचे हे सगळे नियम आहेत. पण हा अंगर
मळ ( नखशिखांत ) आकसान यद्ध कर-
ण्यास सिद्ध झाला आहे; म्हणन धमेयद्धाचे
सवे नियम सांप्रत बाजसच ठेवले पाहिजेत
तथापि याचा वध करून मी अखिल जनांस
त्याला स्वगेलोक मिळत नाहीं. एवढंच नाहीं,
तर जो विजयी होतो त्याचे ठायींही लोकांचें
मोठे प्रेम जडत नाहीं. ( कारण बोलन-
चालन घटकेची गंमत ती. ) अहंमन्य राजाची
कौर्ति व्हावी म्हणन जो मळ अधमाने प्रति
पक्षास ठार मारतो त्याचे पाप मारणारा-
सच लागते,
याप्रमाणें उभयतांचे बोलणे चाललं आहे
इतक्यांत वनांमध्ये हत्तीची झज लागावी
संतुष्ट करीन. हा महाकशल चाणरमलछ, करूष त्याप्रमाणें उभयतांचे भयंकर व दारुण यद्ध
देशांत उत्पन्न झालेला आहे. याचे शरीरअळ सरू झालें. एकाने पेंच केला, म्हणजे दसरा
व नेपुण्य विशेष आहे, ही गोष्ट लक्षांत ठेवा त्याचे निवारण करी. याप्रमाणे त्यांचे ञरेच
प्रतिपक्षी चात झाल्यावर देखील यानं पुष्कळ निरानेराळे बाहंचे डाव झाले. मध्येंच एक-
मलांना ठार मारून रंगभमीवर आपल्या ' मेकांना धरून ते खाली आदळीत किंवा
सामथ्योरचे प्रदर्शन करण्याच्या लालसेने नियम वर उचलन सोडन देत. थोडा वेळ गेला
मोडून महयुद्धाला डाग लावला आहे म्हणजे परस्परांना दर ढकळन देत. तसेच
रणामध्ये शस्र घेऊन जे यद्ध करतात ' परमग्परांच्या छातीवर छाती आपटीत. लढतांना
त्यांनीं प्रतिपक्षाचा शस्त्राने घात केला म्हणजे ते परस्परांशी भिडले म्हणजे हे पवेत आहेत
जयापजयाचा निर्णय होतो. परंतु बाहुयुद्धां- कीं काय असे वाटे. मधून मधून ते परम्प-
मध्ये, प्रतिपक्षी चीत झाळा म्हणजे यद्धाची रांना ओढीत, ठोसे लगावीत, किवा पायांमध्ये
समाप्ति होते. संग्रामांत जो विजयी होतो शिरून खालीं पाडीत. अति दमले म्हणजे
त्याची जगतांत चिरकाळ कीर्ति टमटुमन मोठ्यान “ हुं: ' करूं लागत, कॉपर व गुडघे
रहाते. एवढेच नव्हे तर रणामध्ये शास्त्रवा- यांनीं प्रहार करून नखाग्रांनीं एकमेकांना
ताने ज्यास मत्य येतो त्यालाही खवगेलोकाची ओरबाडण्यास व जोराने टांगा मारण्यास
प्राप्ति होते असे शास्र आहे. एवंच, रणा-
मध्ये मारणाराची व मरणाराची, दोघांची
कीर्ति होते. म्हणन रगामध्ये मरण येणं हे
सज्जनांना अत्येत प्रिय वाटते
परंत, कस्तींत गडी तो चीत झाल्यावर त्याला
मारणे हा मार्गे बल व कोशल्य या दोन्ही दृष्टींनी
१ फटा तीन
१ पत्र्यावर कायम अमणे,
२ जागचेजागोंच द्वातपाय चालविणे,
१ झोवांत देखील मर्मस्थानी आघात किंवा स्पश्च
न करणे,
देखील त्यांनीं कमी केळं नाहीं. शेवटी शिळे-
प्रमाणं कर्ठाग असलेले गडघधे एकमेकांच्या
गडव्यांवर आपटन परस्परांची मस्तके जोरानं
एकमेकांशीं घ्रांसली, याप्रकारे शर्त्रावांचन
त्यांचे घोर यद्ध चाढळें होते. परंत त्यांत
बाहुबल--चातुये उत्तम रीतीने दिसून येत होत
सभास्थानी चाललेळें हे अप्रातिम बाहयद्ध
पाहून लोकांना मोठी मोज वाटली व त्यांचे
तोंडांतन जयघोष निघे लागले" मंचामध्यें
बसलेले ठोक देखील धन्यवाद देऊं लागले
२ विष्णुपर्वे, ] हरिवंश. २१९९
हे पाहून कंसाचे मुख घामाने डवडवून गळे. सामथ्योच्या अभिमानानं फुगून गेढेल्या
त्याची सारखी कृष्णाकडे नजर लागून | चाणराची कृष्णाने याप्रमाणे वाट लावल्या-
राहिली होती. लोकांचा गलबला सुरू होतांच 'नेतर बलरामाने मुष्टिकाला पुढें ओढला
कंसाने उजव्या हाताने खूण करून वादय बंद आणि कृप्णाने तोसलळ्क नामक मलाशीं
करावयास सांगितली यद्ध आरंभळे. त्या दोघां मल्ठांचा मृत्यु
मदंगादि वादय कंसाज्ञने बंद होतांच, अंत- | समीप आलेला असल्याकारणाने परस्परांशी
रिक्षांत हजारा देववाद्य वाज लागलीं. कमल- भिडतांच क्रोधाने बेहोप होऊन ते राम व
लोचनांचा हृषीकेश चाणराशीं यद्ध करीत ' कृप्ण यांच्याशी यद्ध करूं लागले, आखा
असतां, जिकडे तिकडे आपोआप वाद्यघोप सरू ड्यामध्ये वांकन ते पविव्यावर उभे राहिले
झले. कृप्णाला जय मिळावा अशी इच्छा करीत, व त्यांनीं मोठ्याने सिंहनाद केला. पहिल्या
वाटेल तेथें जाणाऱ्या विमानांत असन विद्या- सपाट्यास गिरिशिखरासारख्या अजस्र तोस-
घरांसहवतेमान देव गृप्तरूपाने आकाशांत लाळा उचलन समथ कृष्णाने दीकडो वेळां
फिरू लागले. ' कृष्णा, या महुरूपी चाणर गरगर फिरविळं आणि शेवटी भमीवर हाप-
राक्षसाला पराभत कर ' असं नभोमंडलांत
असलेले सर्पाप म्हणं लागले
चाणराबरोबर या प्रकारें खेळण्यांत बराच
वेळ घालविल्यावर, कंसाचा नाश जवळ येऊन
ठंपला आहे, हे सवे देवांस व लोकांस सच
विण्याचे हेतर्न देवकीपुत्राने त्याचे सवे बळ
हरण करून टाकलं. त्याबरोबर भकंप
होऊन मंच हाळं लागले. इतकेच नव्हे तर
केसाच्या मकटांतील एक उत्तम मणि खालीं
पडळ, पुढे जमर झालेल्या चाणराला
आपल्या बाहेनीं वांकवून व त्याच्या वक्ष:-
स्थलावर गडघ्याची ठोकर देऊन झृष्णान
त्याच्या मस्तकावर मष्टिप्रहार केला. त्या-
सरशी रक्ताने व अश्रनीं भरलेले त्याचे नेत्र
-बंध बाहेर पडन त्याच्या खांद्यावर सव-
णोच्या घंटांसारखे लांबकळं लागले, नंतर
ज्याचे नेत्र बाहेर आले आहेत असा चाणर
गतप्राण होऊन रंगभमीच्या मधोमध धाड-
कन॒ षडला. तो रंगमंडप एवढा विस्तीणे
होता, परंत तो विशाळ चाणर गतप्राण
होऊन तेथे जेव्हां पडला तेव्हां तो मंडप
एखाद्या पवेताने अडला जावा तसा भासला.
हर्िविश ४---3४.
आलेला
टिळे. कृप्णांनं त्राहि त्राहि केल्यामळ जजर
तो बलिष्ठ मल मरणोन्मख
होऊन त्याचे मखांतन अतिराय रक्त वाहे लागळे
इकडे महाबळ व महश्रेष्ठ संकरपेणान
बराच वेळपर्यंत मष्टिक नामक अधर महाशीं
दोन हात करून त्याला बरींच मंडळे दाख-
विली. शवटीं, पवेताला जसा वज्ाचा तडाका
द्यावा तद्वत् तेजस्वी अलरामान, त्याच्या
मस्तकावर आपल्या वज्ञयक्त मेघासारख्या
मष्टीचा जोराने प्रहार केला, त्या जरोबर,
त्याचा कपाळमोक्ष होऊन डोळे बाहेर
ले आणि गतप्राण होऊन तो जमीनीवर
आढळला. त्या वेळीं मोठा आवाज आला.
याप्रमाणे अधर व तोसलळक या महांचा
वध केल्यावर राम व कृप्ण यांनीं रंगस्थानीं
मोठा सिहनाद केला. क्रोधाने त्यांचे नेत्र
लाल झाले होते. प्रख्यात मळ चाणर व
मष्टिक मरून पडल्यामळे सभास्थान मछशान्य
होऊन भीपण दिसं लागळे. नंदादि ज्ञ गोप
ग्रेशकक म्हणन हा समारंभ पाहण्यासाठी
उभे होते त्यांची भयाने गाळण उड्न ते
कांपं लागले, देवकीने कृष्णाला पाहिले
२६९ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ३०.
तेव्हां तिच्या नेत्रांतन आनंदाश्र व स्तनांतन गोपाला लोखंडाच्या खोड्यांत ल लांना
दुग्ध बाह लागलें, ती भयान कांपतच होती. अडकावून टाका. हा दुष्ट वसुदेव नेहमी
इकडे कृप्णदशनामळ वसंदेवाचे नेत्र देखील माझा द्वेष करतो. दंडाच्या फटक्यांची शिक्ष
ण्यान भरून आले. तथापि अपत्यस्नेहाने वृद्धाला योग्य नाही, पण याला त्वरित
त्याची जरा नाहींशी होऊन त्याला तरुणा- दंडाने शासन करा. या शिवाय दसरे जे
सारखा जोर आला. सवे वारवनिता नेत्र- कृष्णाच्या पक्षाचे सामान्य गोपाळ आहेत
रूपी भ्रमरांच्या द्वारा कृप्णाच्या मख- त्यांच्या गाडे व त्यांची संपत्ति त्यांच्यापासून
कमलाच मनसाक्त पान करू लागल्या. मधन हिसकावन व्या,
मधन त्यांच्या डोळ्यांची पाती लवत तेवढ्या याप्रमाणें कठोर शब्दांनी कंस हक
वेळीं फक्त कृष्णाचे मख त्यांचे दृष्टीस करीत आहे अर्स पाहतांच, सत्याचा वाली
पडत नव्हतं जो कृप्ण, त्यांने त्याच्याकडे डोळे वटारून
कसाच्या मुखाला घाम आला व पाहिलें. नंदाचा व वसुदेवाचा कंसाने धिक्कार
कृप्ण दृष्टीस पडतांच उत्पन्न आलेल्या केल्यामळ॑ कृप्णाळा अत्यंत राग आला
क्रोधाच्या ज्वाला त्याचे दोन्ही भवयांचे सजातीयांची द:खट स्थिति अवलोकन करून
मध्य प्रदेशी स्पष्ट दिस लागल्या. रागामळें व देवकीला मच्छा आली आहे. असे पाहन
ता ज निःश्वास टाकात हाता त्या ( नि:श्वास कंसाचा नाश करण्याचे हेतून पराक्रमी व
रूपी ) वायने पेटलेल्या व कृप्णाविषयीच्या बलिष्ठ अशा अच्यत कृष्णाने सिंहाप्रमाणे
असुयारूपी धूमान यक्त आलेल्या कंसाच्या वेगाने उडी मारली व (क्षणाधात) तो
मानसाय्रीने॑ त्याचे अतःकरण जणं काय सभास्थानाच्या मध्यभागीं कंस बसला होता
प्रज्वलित झाले. त्याचे आष्ट फरफरत होते; तेथे आकाशांत वायन जोराने उडवन दिलेल्या
कपाळाला घाम आला होता आगि तांडा- मेघाप्रमाणे जाऊन थडकला. तो इतक्या
वर रागाची लाळ छटा दिसत होती, त्या- तडाकयानें गेळा की, त्यांन आखाड्यांतन उडी
मुळ त्याचे शरीर जणं काय तांबड्या सये- केव्हां मारली त देखील कोणास समजले
कळ
निंबाप्रमाण भासत होते. ज्याप्रमाणे वृक्षांच्या नाहीं जेव्हां कंसाच्या समीप गेला,
पणोवरीलळ दंवाच बिट बालरवीच्या किर- तेव्हां तो कोर्ठे गेळा हं पारजनांच्या लक्षांत
णांच्या स्प्शोने शोभायमान दिसतात, त्याप्र-
मारणे रागानं लाल झालेल्या कंसाच्या मखा
वरीळ स्ेदर्निद संदर दिसत होते. शेवटीं
क्रोथावि्ट होऊन कंस्रांने आपल्या आति
भयंकर सेवकांस आज्ञा केली कीं ( सेबक
जनहा, ) या रानवट गापांना सभास्थानांतन
हांकन द्या. ह पापी दरात्मे माझ्या दृष्टीसमोर
नको आहेत. माझ्या राज्यांत गोपांना रहा-
ण्याचे कारण नाही ( त्यांनीं राहे नये. )
माझ्या वाईटावर असठेल्या या. दृष्ट नंद
आलेँ.यमाच्या पाशांत सांपडून व्याकळ झालेल्या
कंसाला देखील कृष्णप्रम आकाशांतूनच
आपल्या समीप आला असें वाटलें
नंतर कृष्णाने पारिघासारखा आपला
बाहू लांब करून भर सभेमध्ये कंसाचे कॅ
वरले. कृप्णाने आपल्या हाताने कंसाचे
मस्तकाला स्पर्श कारितांच त्याचा हिरे लावठेळा
कांचनाचा मकट खाढीं पडला. केसाचा केश-
कलाप कृष्णाने घट्ट हातांत. घरतांक्षणींच
त्याची सवे हाळचाळ बेद पडून तो अत्यंत
ह्म ) शू ि
ी) री १...
ह, > ति
(१ र्त ू) ह.
१ ७ "%. अ. 'श
र गडू शर
४ 1
र हँ डर
॥ र )
कि अ टो ७११ “क वी
ू. 21 अ तो. र
| णी 1. त तीशी. १ ह
0 पत भ >
११७. 7 ३५४ |
पुरा 2
-><
स्श्द
व्यक
शान वसुदव देवकीची मट वताच त्यानीं त्यानां आडिंगन दिड
: विप्णापत अर १" पष्ट २६७.)
ऱ्च्
! विष्णुपवे. ] हरिवंश. २६७
पाकुळ झाला. केस धरल्यामुळे तो मृतप्राय केल्यावर कमललोचन श्रीकृष्णाहा मोठा हषे
॥ठेल्या मनष्यासारखे नि:श्वास टाकं लागला 'झाला. त्या योगाने त्याचें तेज द्रिगागित झाले. क॑
हर काय सांगावे £-कृप्णाच्या मखाकडे साला मारल्यानंतर कृप्णानं वसदेवाच्या पायांवर
ण्याची देखीळ कंसाची छाती झाली नाहीं. लोटांगण घातले. नंतर यदनेंदनाने मातेच्या
य्राच्या कणीमर्धील कंडळे गळन पडलीं; पायांवर डोकें ठेविले. तेव्हां तिन॑ आनंदाति
क्षःस्थळावरील हार तुटून गेला; बाहू लोब- रेकाने स्तनांतून वाहणाऱ्या दुग्धाच्या भारांनी
ळं लागले; सर्वागावरील भषणं ठिन्नावाच्छित्न त्याला स्नान घातलं, आपल्या तेजाने चम-
पाठीं; उत्तरीयवसत्र अंगावरून खालीं सरून कणार्या कृष्णाने सवे यादवांना त्यांची पदवी
:या योगाने त्याचा कंठ आंवळून गेला. व त्यांचें वय यांस अनुसरून पायरी पायरीनं
पारांश, कृष्णाच्या तेजाने घेरून जाऊन कशल प्रश्न केळे. इकडे धमात्म्या बलरामाने
तो गोंधळन गेळा. ( ठोकांस पाडा दिल्या- कंसाच्या सनामा नामक पराक्रमी भावास
पुळे ) स्वतः पॉडेस पात्र झालेल्या कंसाचे बाहबळानं निमिषाधीत यमलाकाची वाट दाख-
जोरानं केस धरून कृष्णाने त्याला प्रेक्षा- विली. याप्रमाणं, सवे शत्रच निदेलन केल्यावर
मंदिरांततन बाहेर ओढून रंगभमीवर आ- उभयतां वीरांनी क्रोधाचा उपशम केला. हा
णिळे. महातेजस्वी कंसराजाळा जोराने ओढीत वेळपर्यंत त्यांना गोकलांतच रहावे लागलं होतं
नेल्यामळे त्याच्या देहाची भमीवर परंत आतां मदितांतःकरणाने त्यांनीं आपल्या
वण रहात गेली. याप्रमाणे थोडा वेळ त्याच्या- पित्याच्या गरहामध्ये प्रवश केला
शीं खेळन कृष्णाने त्याची फरफट काढ
7१४४४५ 0४00 शशश “त क“ ८यशशपणाणी0त0 0000000 पसन कापता टी > >>“. नध पकेह मॅम वीड हातीच नर)
काढन त्याचा प्राण घेतला. नंतर त्याने अध्याय एकातिसावा,
त्याचा देह जवळच फॅकन दिला. सखोपभागा >
मध्ये रुळलेल्या त्याच्या देहाची अशी माती कंसाच्या स्रियांचा विलाप,
होऊन तो भळीने भरून रुक्ष झाळा. डार वेशपायन सागतात:-आपला पांते कंप
पुरुषाला अयोग्य अशा रीतीनं त्याला मरण . एखाद्या पुण्यक्षय झालेल्या ग्रहाप्रमाणे (मरून)
आलें, त्याचे नेत्र मिटलेळे असन मस्तकावर भर्मावर पडला आहे असे पहातांच, त्याच्या
मकुट नव्हता त्यामळे अव्यवस्थित झालेले सवे स्त्रिया त्याचे भावती गोळा झाल्या. मगराज
त्याचे तोंड पाकळ्यांशिवाय कमळ दिसतं मत होतांच हरिणी जशा शोक करूं लागतात
तद्वत् विशोभित दिसत होत. कंसाला त्याप्रमाणे आयदाय संपल्यामळें भामेपाति
बाणापासन इजा झाली नाहीं किंवा लढाईमध्ये असलेला आपला पाते भमीवरच निश्चेष्ट पड
मरण आले नाहीं; केवळ केस ओढून त्याची ठेला पाहून सवे स्त्रियांनी मोठा आकांत
इतिश्री झाल्यामळे वीराची गति त्याला मिळाली मांडला. “: हायरे देवा, आमचा सवेस्वी घात
नाही. त्यांच्या मांसांत खोळ घसन एकाएकीं झाठा. हे महाबाहो, त॑ आजपर्यंत वीरार्चे त्रत
त्याचा प्राय हरण करणारे केशवाच्या अबाधित पाळळेस. तं मत झाल्यामळं आम्हां
नखाम्रांचे ओरबाडे त्याच्या सवे अंगावर स्पष्ट वीरपल्न्यांच्या सवे आशा नष्ट होऊन आम्हां-
दिसत होते. ला कोणीही मार्येच राहिळे नाही. ही तुझी
कंसाळा मारून मार्गातील सर्वे कांटे नाहीसे कायमची शेटवली अवस्था पाहून हे राजशादळ्ा;
२९८
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय ११.
आम्ही सवे आधवांसह दीनस्वराने हंबरडे
फोडीत बसला आहो. हे विभो, आमचा महा-
बलिष्ठ नाथ त॑ आमचा परित्याग करून पंचत्व
पावल्यामळं आम्ही पाळेंमळे तटलेल्या वेलीं-
प्रमाण निराधार झाढा आहा. रतिसखाच्या
लालसेने कोपयक्त होऊन आम्ही लतांसारख्या
भमीवर ठोळं लागलो म्हणजे ( आमची सम-
जत करून ) आम्हांठा शयनस्थानां आता
कोण बरें घेऊन जाईल? हे सोम्य, तज्ञ ह
आल्हादकारक निःश्वासवायने पणे असलेलं
अनपम संदर वदन सये निर्मळ कमलाप्रमाणं
जाळीत आहे. कंडलांवाचन ओके झालेले तज्ञ
कान पर्वाध्रमाणे मनोहर दिसत नाहीं
नेहमीं कंडलांना आवडणारे तज्ञे ते कान माने-
खालीं दडन गेळे आहेत. हे वीरा; उश्या
मस्तकावर अत्यंत सशोभित दिसणारा तझा
सर्यंतल्य तेजस्वी व नानाविध रत्नांनीं विभषित
असलेला मकट कोठे र गेला ! त इहलांकचा
त्याग करून गेलास. आतांया तुझ्या अत:पुरा
ला शोभिवंत करणाऱ्या हजारा दीन स्रियांचे स-
मूहाने काय बरें करावें! साध्वी स्त्रियांची पति-
सुखलाल्सेविषयीं कधींही निराशा होत नाहीं व
पद्ची देखील अशा ख्रियांचा त्याग करीत
नाहोंत. परंत त॑ मात्र आम्हांला टाकन गेलास!
खरोखर काल हा सर्वात बलिष्ठ आहे ! त्याचं
विध्वंसाच काम क्रमाने चाललेल आहे
म्हणजे शत्नचा कदेनकाळ परंत तुलाही त्यानं
स्ववश॒ करून टाकल, ( तव्हा कालापुटे कोणाचे
चालळावयाचं नाहीं, हंच खरे.) आह्मी
दुःखाला सकथा अयोग्य आहो; कारण, तुझ्या
१ कंस कृतीने असुर असला तरी रूपानं फार सुंदर
होता. ,
२ कमलाला जोपयत खालून जलाचा पुरवठा आहे
तोंपर्यंत ते सूय किरणानी शुष्क होत नाही,ह्मणून निर्ज-
ल असे येथें म्हटलें आहे,
बरोबर आम्ही आतांपावेता सुखांत वाढलो. हे
प्रियकरा, आतां आम्ही विधवांनीं अनाथ अव-
स्थेत दिवस कसे कंठावे बरें! पतित्रताधमीची चाड
असणाऱ्या स्त्रियांचे पति हेच देवत होय. त्यांना
पतीवांचन अन्य गति नाहीं. पण सवोपहारी
शिरजोर कालानं (तळा ओढन नेऊन) आमची
गति नाहींशी करून टाकली. सांप्रत आम्हांला
वेधव्यदशा प्राप्त झाही असन आमर्चा अत
करगे शोकाने पोळन गेलीं आहेत. ( फार
काय सांगावे ) आम्ही शोकसागरांत बुडून
गेलां आहो. तजवांचन आतां अशा स्थितींत
आम्हीं कोणाचा आश्रय करावाः आजपयत
तजबरोबर आम्ही काळक्रमणा केली. नेहमीं
तझ्या अंकावर बसन आम्हीं क्रीडत होता
परंत एका क्षणांत आम्हांला तुझा वियोग झाला
माणसांचे जीवित खरोखर क्षणभंगर आहे. हे
मानद(आह्मांस मान देणाऱ्या), तझी विपन्नावस्था
झाल्यामळे आम्हीही म्रतप्रायच झाला आहा
ज्या अर्थी एकदम आम्हां सवेजणींवर वेधव्या
ची कऱ्हाड कोसळली आहे, त्या अथी एकाच
प्रकारचें दप्कृत्य आमचे हातन घडळं अतस्तावे
असे आम्हांला वाटते. आम्ही कामवासनेने
पळाडळो असतां स्वर्गातील सुखोपभोग तूं
आम्हांला इहलोकी प्राप्त करून दिलेस. आम्ही
सवजणी तजवर कामासक्त होतो. असे असतां
[तं आम्हांला टाकून कोठें चाललास ? हे देव-
तल्य प्रभो, आम्हां अनाथांचा तं नाथ आहेस;
हे मानद नृपाठा, करंरींसारखा आमचा करुण
विलाप ऐकन तरी आमच्याशी बोल. हे महा
भागा, आपल्या स्त्रियांना व बांधवांना दुःखसा
न: >
१ कवि ह्या पक्षाचे करणस्वराची उपमा नहमा
विढापाला देतात,
२ विष्णुपवे, ] हरिवंश. २९९
थीं २ ह» ! क्क च्छ
घरठीस, त्या अथी हे कांता; परलोकी करीत. याप्रमाणे नानाविध रीतीनं तुझा
आमच्यापेक्षा सुंदर स्त्रिया असाव्यात असं देवतुल्य पराक्रम शत्रूच्या प्रत्ययास आलेला
वाटते. हे दातृत्वशाली वीरा, तुझ्या भाया असतां, तुझ्यावर हे प्राणांतिक संकट करस
आतेस्वराने रुदन करीत असतांही मूर्च्छा बरें आठे? तूं आमचा नाथ कालवश झाल्या-
टाकून तूं कां बरे जागृत होत नाहीस? | कारणाने आतां “विधवा हा शब्द आमचे कपाळी
मरणोत्तर पुरुष आपल्या स्वतःच्या बायकांना आढळा. उन्मत्त झालेल्या कृतांताने आम्हांला
सोडून निरपेक्षबुद्धीनं परलोकचा रस्ता शहाण्याचें वेडे केळे आहे. हे नाथा, तुळा
सुधारतात, त्या अर्थी त्यांची परलोकयात्रा जर आम्हांठा विसरून परलोकी जावयाचंच
अत्यंत खडतर आहे असे दिसते! खरोखर होते, तर “ जातो?” एवढं स्वमुखानं सांगण्याला
स्रियांनी शूर पतींशीं लन करण्यापेक्षा. मुळींच | तुला काय बरें श्रम पडत होते प्रियकरा,
त्यांचें लयन न झालेळे चांगळे. कारण, शूर पुरुष आमच्यावर कृपा करा. आम्ही भ्याला असून
स्वर्गीय स्त्रियांना फार आवडतात व त्यांनाही तुमच्या पायांवर लोटांगण घातळें आहे, तरी
स्वगेलोकच्या स्त्रिया अत्यंत प्रिय वाटतात. आतां आपला परलोकचा प्रवास पुरा करून
हाय! हाय ! तुझ्यासारख्या रणवीराळा एका- महाराज परत फिरा. वीरा, त आज तृण व
एकीं ओढून नेऊन अदृश्य कृतांताने आमच्या धूळ यांवर कां शयन केलें आहेस जमिनी-
सवांच्या अंतरात्म्यावर भयंकर घाय घातला वर शयन केल्यामुळे तुझ्या श्वरीराला त्रास
आहे. तूं जरासंधाच्या सेन्याचा नायनाट होत नाहीं काय? आम्ही जण काय निद्रा-
करून युद्धांमध्यें यक्षांना देखील पादाक्रांत वर्स्येंत असतांना ( संकटाला तोंड देण्याची
केलेलें आहेस; असं असतां एका य:कश्चित् आमची तयारी नसतांना ) एकाएकीं आमच्या-
मनुप्याने हे एश्वीपते तुला कर्स मारिले : इंद्रा वर हा प्रहार कोणीं केला? सर्वे स्रियांवर
बरोबर तुझ भनुर्युद्ध चाललें होते. तेव्हां हा भयंकर प्रसंग कोणीं आणिला ? पतिमरणा-
देवांना देखीळ तुला मारण्याची छाती | नंतर जिला जिवंत राहून जन्मभर रडत बसा-
झाली नाहीं; असे असतां एका सामान्य वयाचे असेल तिने आतांही पाहिजे तर रडावे,
माणसाने तुझा वध केला ६ आश्चये नव्हे आपल्याला जर पतीबरोबर सहगमन करा-
काय? कांहीं केळे तरी खवळावयाचा नाहीं वयाचे आहे तर अर्स रडत बसण्यांत काय
अशा सागराला देखील बाणांचा वर्षाव करून हंशीळ आहे?”
तूं लुळ्ध केलेस. वरुणाळा मिंकून त्याचीं सवे इतक्यांत, कंसाची दीन माता कांपत कांपत
रत्ने हिरावून घेतलीस; इंद्राने बरोबर जळ_ त्या ठिकाणीं आली व माजं बाळ कोठें आहे
केळी नाहीं तेव्हां प्रजाहितासाठी बाणांनीं माझा विसांवा कोठें गेला असे मोठ्याने
मेघांस वश करून त्यांचेकडून जोराने पाऊस आक्रोश करीव विचारू लागली. निस्तेज चंद्रा-
पाडळास. तुझ्या पराक्रमामुळे चात झालेले प्रमाणे गतप्राण होऊन पडलेल्या आपल्या
सर्वे राजे तुझ्यापुढे हात जोडून उभे रहात व पुत्राला पाहून तिचे दय विदीण झाले.
उत्तम उत्तम रत्ने व प्रावरण तुला नजर वारेवार तिचे चित्त भ्रमण करुं लागले.
१ येथे * जगतीपठे ? असा पाठ आहे. पण ह्या पञ्राच्या मुखाकडे पाहून व सुनांचा आते-
पेक्षा, ' जगतीपत्ते ! हा लेखी पाठच आह्यास पटतो. स्वर ऐकून टी हायरे, माझा सवेस्वी घात
२७० श्रीमन्महाभारत, [ अध्याय ११,
ननतय "१00? 0?0े१0?ने?४0२?”१े?”२”ॅ”?१ॉ?३१ॉ?े१११णाणा णणणण0२११2?0?0ी२फो0टाप)? "पपा प पपपातापपपणणीपणप पप >>>“ मनोन), दमडी चर रड 1 पणाची तकनिकी सी. क
झाला ” असे म्हणत कंसमाता मोठ्याने ' म्हणन कृष्णाकडे जाऊन कंसाच्या प्रेतसंस्कारा
विळाप व आक्रोश करूं लागली. पुत्रप्रेमान विषयीं विज्ञप्तिकरा. (प्रतिपक्षांपेकी एकजण)
व्याप्त झालेल्या कंसमातेने पुताचे दीन वदन । मरेपर्यतच वेर धमसत असते. त्यांतील एकाची
अंकावर घेऊन, “ अरे माझ्या बाळारे ” ' समाप्ति झाली म्हणजे ते विझून उभयपक्षांत
असे करुण व आते स्वराने ओरडण्यास आरंभ शांतता नांदते. तेव्हां आतां प्रेतसंस्काराच्या
केला. ती आणखी म्हणाली “' शारांचे ब्रीदाने : तयारीला लागा. मत झालेल्या देहाकडे काय
चालणाऱ्या व सजातीयांच्या आनंदाला भरती | बरे दोष आहे? "
आणणाऱ्या माझ्या पुत्रा, त॑ इतक्या लवकर याप्रमाणे, आपल्या भाज पतीशी भाषण
आपली इहलोकची यात्रा कां संपविलीस १ केल्यानंतर द:खानं होरपळलेल्या कंसमातेनं
बाळारे;, तं त्रतस्थ नसतांना उघड्या जागीं आपले केस तोडण्यास आरंभ केला व (पुनः पुन:)
कां बरे शयन केळे आहेस £ वत्सा, पुत्राच्या मुखाकडे पाहून ती ओक्सा बोक्शी रडू
तुझ्यासारखे सुलक्षणी पुरुष ममीवर कधींही लागली. ती ह्मणाली “ राजन् , सखांत वाढलेल्या
शयन करीत नाहींत. राक्षसांची सभा भरली या तुझ्या भार्योनी आतां काय बरं करावे! तुझ्या-
असतां, (९ त्रेतायुगामध्ये ) महाबलिष्ठ सारखा उत्तम पाते मिळन देखील यांचे मनो
रावणान पुढील उदार काढल ते. रथ विफल झाले! सरोवरांतील पाणी आटन
उद्गार सव सज्जनांना पूणपणे संमत होऊन ते जसे शष्क होते त्याप्रमाणं कृप्णाच्या अंकित
बसले आहेत. ( तो म्हणाला ) मी महापरा- राहन दिवस कंठणाऱ्या या तुझ्या रोड वृद्ध पि-
क्रमी असून देवांना देखीळ भिकळे आहे. त्याकडे मळा पहावत देखीळ नाहीं. बाळा, मी
परतु मला माझ्या जांधवांपासनच माठ व, तझी आईंना? मग तं माझ्याशी कां बरं मोन
अनिवाये भय आहे. माझ्या सुबुद्ध पुत्राची घरळें आहेस? व आपल्या प्रियजनांस सोडून
ज्ञातिजधूंवर मोठी ममदा होती. परंत अखेर ते परलोकचा बिकट रस्ता कां सधारलास :
रावणाप्रमाणे ज्ञातिबेधच त्याच्या घाताळा तं नयपट॒ असन माझं सवस्व होतास. पण मी
कारण झाले! पाडस मृत झालं असतां हरिणी | अभागी असल्यामळ सवोपहारी कृतांतानं तळा
जशी आक्रोश करते त्याप्रमाणे, कंसाची माझे जवळन ओढन नेळे. हे कल्समदायसंर
माता ( एकसारखी ) रडत होती. ( थोडा क्षका, मानमरातज व देणग्या देऊन तूं आपलेसे
वेळ ज्ञातांच ) ती शून्यहृदय झालेल्या आपल्या करून टाकलेळे व तुझ्या गुणांनी संतुष्ट झाळेठे
वृद्ध उग्रसेन पतीस म्हणाठी. “ हे सदाचारी तुझे सारे भृत्य सपरिवार आज तुझ्यासाठी
राजा, इकडे ये. वज्ञाच्या आघाताने पवेत शोक करीत आहेत. हे आजानबाहो प्रतापी
जसा खालीं पडावा, तद्वत् ह्या तुझ्या नरा- नरशादला, सचेतन हो आणि या अंतःपुरां-
धीश पुत्राने वीरासारखं या ठिणाणीं भूमीवर तील स्त्रियांचे, मथुरानगरीचे व ( तुझ्या मत्यु-
रायन केले आहे.त्याच्या मुखाकडे एकवार अव- मळे ) दीन झालेल्या जनांचे संरक्षण कर.
लोकन कर. महाराज, हा आपला पुत्र कालवश & याप्रकारे अत्यंत आर्त होऊन कंसस्ियांचा
होऊन प्रेतरूप झाला आहे. याची उत्तरक्रिया ठांबळचक विलाप] चाळू असतां सूये अस्तास
आतां आपणांला केली पाहिजे. राज्ये वीरांनींच गेला. त्या वेळीं संध्यारागामळे सर्योबिज तांबर्डे-
भोगावी. आपण आतां पराभत झालेळे आहो लाल झां
२ विष्णुपवे. ] हरिवंश, २७१
-----५-५५-५४ 0000000000 एर 00 णणणण
अध्याय बत्तिसावा, लोकांनाच स्वर्गेळोकाची प्राप्ति होते स्वगैवास
स: मिळणे हे पुण्यकमोरचे फल आहे; परंतु इह-
उग्रसेनाच समाधान व अभिषेक लोकीं जो यश संपादन कारितो त्याला येथेच
आणि कंसाचा प्रेतसंस्कार. स्वगेवास आहे. लोक सखी असले, प्रजा धमेनिष्ठ
वेशपायन सांगतात:--( नंतर ) दुःखार्त | असली,आणि अधमीचरणाकडे कोणाची प्रवृत्ति
झालेला उग्रसेन कृष्णापाशीं गेला. पत्नशोकाने | नसली म्हणजे राजेलोकांना अनीतीचा डाग
होरपळन गेल्यामळं विषप्राशन केलेल्या मन- | लागत नाहीं. दष्टवृत्तीच्या लोकांना कृतान्त
प्याप्रमाणे त्याचे नाकांतन उप्ण श्वास निघत | यथायोग्य प्रायश्चित्त भोगावयास लावतो.
होते. तेव्हां यादवांसहवतेमान पश्चात्तापबद्धीनं धमाने वागणारांस पारळाॉकिक सख मिळते
कंसघाताच्या पापाविषयीं कृप्ण गहामध्ये धमपरायण मनप्याचे देव अत्यंत काळजीनं
विचार करीत बसठेला आहे असे त्याच्या रक्षण करतात. दप्कृत्ये करणं सुलभ असल्या-
दृष्टीस पडळ. कंसाच्या स्रियांचे करुणाप्रचर कारणाने, दराचारी लोकच जगावर पुष्कळ
नानाविध विलाप श्रवण करून कृष्णाचे मनाला | आढळतात; म्हणन कंसाला मीं मारलं ही
उद्गेग वाटल्यामळे यादवसमाजांत तो स्वतां- चांगढी गोष्ट झाली असं समजा, याला मारून
लाच बोळ लावन घेऊं लागला. अरेरे, म्यां याच्या विपरीत कमाचा मीं समल उच्छेद
मखानं रागाचे भरांत दृष्ट कृत्य करण्यास केला आहे तेव्हां आतां शोकात झालेल्या
प्रवृत्त होऊन कंसाचा वध केला आणि त्या- . कंसस्त्रियांचं, पारजनांचे आणि मथरा नगरी
योगे मी त्याच्या सहस्रावधि स्त्रियांना वधव्य-' तील शिल्पिजनांचें समाधान करा
पंकांत ळोटण्यास मात्र कारणीभत झालां., गोविंद याप्रमाणे जोळत आहे तो यादवांना
यांच्या भत्योठला मी मारल्याकारणाने या. बरोबर घेऊन उग्रसेन त्या ठिकाणीं प्राप्त
स्त्रिया आतेस्वराने आक्रोश करूं. लागल्या, झाला. लेने त्याने मख खाली केलं होते
स्रियांचे करुणस्वर ऐकून य:कश्चित् (सामान्य ) आपला पुत्र पापी होता व त्याचेकरितां आपण
पुरुषालाही दया आल्यावांचन रहात नाहीं. कृप्णाकडे चालला आहो. या भावनेने तो
अनभिज्ञ स्रयांच्या नुसत्या विलापाने ( प्रत्यक्ष ) साशकमुद्रेनच तेथे आला होता. तर्थापे,
कृतांताळा करुणा उत्पन्न होऊन तो देखील यादवसमाजामध्ये कमलनयन कृप्णाला उद्देशून
शोकसागरांत अडन जातो. कंस पापी व तो दीन व सलज वाणीने बोलला. बोलतांना
सजञनद्वेषी असल्याकारणाने त्याचा वध करावा त्याचा कंठ दाटन आल्यामळे त्याचे मखांतन
हें मी पर्वीच ठरविळे होते. निटेय, मंदबश्धि स्पष्ट शब्द उमटेतना
व पापवृत्तीच्या मनष्याचा केश न देतां वध ( उग्रसेन म्हणाला ) “ क्रोधवश होऊन
करणें हच श्रेयस्कर होय. ज्याचा लोक द्वेष तं माझ्या पुत्राला मारलेस. शत्रची यमधमा
करितात त्याला जिवंत ठेवणें योग्य नाहीं. च्या दिशेकडे ( दुलिण ) पाठवणी केलीस
कंस ( तर बोलन चाळून ) पापी होता. स्वघमे पाळन कॉर्त मिळविलीस. आगि
सज्ञनांना त्याची वतेणक पसंत नसून त्याचा आपले नांव भलोकीं गाजवन सोडळेस. (अलो-
सवे लोक धिःकार करीत. अशा माणसाच्या किक कृत्य करून ) सजञनांमध्ये तं आपला
प्राणांविषयीं कोण दया करील? तपोनिष्ठ | मोठेपणा प्रस्थापित केलास. ( तूझ्या सामथ्यो
२७२ श्रीमन्भहाभारत. [ अध्याय १२.
खा प्रत्यय आल्यामुळें ) तुझे शत्र तुला आतां क्रणांतून मुक्त व्हावे एवढाच माझा हेतु आहे
चळचळा मिळे लागळे आहेत. यदवंशाची कृष्णा, इतकीच तला माझी विज्ञप्ति आहे
( पुन्हां नीट ) स्थापना होऊन त्वत्पक्षीय मजवर हा अनग्रह कर आणि या दीन
लोकांचीं मुखे अभिमानानं प्रफलल झालीं आहेत. कंसाची उत्तरक्रिया होऊन त्याला सद्वति
तुझा प्रताप सामेत राजांमध्ये देखाल विख्यात प्राप्त होडईळ असे कर. ”
झाला असन आतां राजे लोक तुझ्या भजनी हे उग्रसेनाचे भाषण ऐकन कृष्णाला मोठा
लागतील, पुष्कळजण तुझा स्नेह संपादन कर- विस्मय वाटला व उग्रसेनाचे समाधान करण्या-
ण्यासाठी झटतील. प्रजाजन तझे धोरणानं साठीं तो म्हणाला: “ हे तात, आपण जे
चालतील. द्विजाति तें स्तोत्र गातील. आतां बोलळलांत, तं प्रस्ततचे समयास उाचि
संधिविम्रहकलेमध्ये चतर असलेले मंत्री तझ्या तच आहे. राजशादेला, आपल्या कळाला व
आंकित होऊन रहातील. कृष्णा, हत्ती, अथव, शीलाला साजतील असेच उद्गार आपल्या
रथ व पदाति या चतरंग दळांने यक्त असलेले कं- तोंडन निघाले. गत गोष्टीला कांहीं उपाय
साचें अव्यय सेन्य तं आपल्या ताब्यांत घे.कृष्णा, नाहीं. हे जाणन तम्ही यथायोग्य बोढठत आहां
येथें ज॑ कांही धन, धान्य; रत्ने, वस्तरप्रावरणे, ( आपला पुत्र ) कंस जरी प्रेतत्वास पावला
( दास ) दासी, सुवणे, वाहने, किंबहुना यच्च- आहे तरी राजाला साजेळ अशा रीतीनेंच
यावतू द्रव्य असेल ते सगळं तं ज्या पुरुषांची आपण त्याचा प्रेतसंस्कार करूं. आपले जन्म
( राज्याधिकारावर ) योजना करशील त्यांचें थोरकलांत झाळे असन जे आपल्याला जाणावयाचें
च आहे. हे शत्रुनाशका यदुनेदना गोविंदा, ते पणेपणे अवगत आहे. मग ललाटी असेल तें
तू जी अलोकिंक कृति केलीस, त्या योगाने कधींही चकत नाहीं ह॑ आपण कां बरें लक्षांत
यादवी नाहींशी होऊन एथ्वीवर सखसमाधान 'घेत नाहीं £ खजा, स्थावरजंगम भतमात्रे पवे-
नांदू हागेळ, यादवांचे सवे सुखदुःख तुझ्यावर जन्मांत जीं जीं कर्मे करितात, त्यांचें बरे
अवलंघन आहे वाइट फल योग्य काढीं ( जन्मांतरी ) त्यांना
हे वक्तृश्रेष्ठ वीरा, आम्ही दीन झालेले भोगावेच लागते. (त्यावांचून सुटका नाहीं,) हे
होक काय श्रांगतों ते ऐक. गोविंदा, हा जो नृपभ्रेष्ठा, विद्वान , श्रीमान् , उदार, संदर,
दुराचारी कंस तुझ्या कोपानलाने दग्ध होऊन त्रह्मनिष्ठ, नीतिमान , दीनवत्सळ, असे इंद्रादि
येथें पडला आहे त्याचा प्रेतसंस्कार तुझ्या अष्टदिक्पाठांसारख जे महान् पराक्रमी राजे
प्रसादाने व्हावा ( एवढेंच आमचे मागणं आहे ). होऊन गेळे त्यांनाही कृतांत काळाने स्ववश
कालवश झालेल्या कंसाची ओध्वेदोहेक क्रिया करण्यास सोडले नाही. तसच, जे धार्मिक,
आटोपल्यानंतर पत्नी व सकल स्नुपा यांसह- चतुर, प्रजापालनदक्ष, निग्रही व क्षात्रधमाचे
वतमान अरण्यामर्ध्ये पशंबरोबर वास्तव्य अभिमानी राजे होते त्यांनाही मरण चकटें
करण्याचा माझा मानस आहे. कृष्णा, प्रेतसं- नाहीं. ही गोष्ट आपण टक्षांत घेतली पाहिजे.
स्कार केला. म्हणजे बांधवजन मृताच्या देहधारी जीं शुभाशुभ कर्मे करितात त्यांचे
छोकिक क्रणांतून मुक्त होतात. म्हणून कंसाला | : ४ छयाड पड (वरन मसा आह पल
चितेवर ठेवल्यानंतर विधिपूवेक शेवटचा अभि | त्यापेक्षा लेखी व कलकत्ता पाठ * मेद ? हाच आह्यास
देऊन व जलांजालि समब्षेण करून त्याच्या । पसन वाटतो.
हरिवंश.
डाभाशुभ फल त्यांना ठरल्या वेळीं केव्हां तरी ' सुताला मारले, यदुकुलाला त्याने कालिमा
मिळाल्यावांचन रहात नाहीं. हे सवे अदृश्य आणल्यामळें त्याचा अनजांसहवर्तमान नाश
मायेचे खेळ आहेत. हिचे सत्य स्वरूपाचा झाला. मनसोक्त विहार करणाऱ्या हत्तीप्रमाणें
देवांना देखील बोध होणे दरापास्त आहे. गाडे व गराखी यांचेबरोबर मी वनामध्ये
लोक मायेला भळतात यार्चे कारण तरी । ( पर्वेवत्) मोठ्या आनंदाने संचार करीन
कर्मच आहे मला राजा होण्याची मळींच इच्छा नाहीं. हे
हा जो कंसाला मत्य आला त्याचें कारण मी पुनःपुन शपथपुरःसर सांगतो. आतांमी
तरी केसाचे पवसंचित होय. त्याच्या नाशाला तम्हांला विनंति करतो त्याप्रमाणे मात्र तम्ही
मी कारण झालो नाहीं. काळ व त्याचें पर्वकरमे ' वागा
या दोन कारणांनींच त्याला मृत्यु आठा. हे नपब्रेष्ठा, तू यदुकूळाचा अग्रणी व प्रभु
आबा उसग्रसेना, सयेचंद्रासद्धां जी अखिल आहेस. हणन तंच राजा हो. ही गोष्ट मला
स्थिरचर साधि आहे तिला देखील केव्हां तरी मान्य आहे. स्वराज्यावर त॑ स्वतःस
२ विष्णुपवे, ] २७१३
ल्य हा आहेच. लय झाल्यानंतर कालांतरानं
पुनः ती उत्पन्न होते. ( हा सष्टिकम रहाट-
गाडभ्याप्रमाणं चाल आहे. ) सारांश, काल
हा भतमात्राचा लय व उत्पत्ति करण्यास टपन
असलेला आहे. (म्हणन) भतमारत्रे सवेस्वी का-
लाच्या अधीन आहेत ( असे म्हणतात्त खरं
आहे. ) नराधिपा स्वतःच्या कमदोपान तझ्या
अभिषेक करून घेऊन विजय संपादन कर
मी ह्मणता. यापासन जर तला ट:ख होत
नसल व जर तझ्या मनात मला सतष्ट
करावयाच असेल तर मा तला हे त्मेच राज्य
परत अपण करीत आह, त्याचा स्वीकार करून
चिरकाल राज्य कर.
वेदीपायन सांगतात:--कृपष्णाचे बोलणं ऐ
पुत्राला मरण आले. मी त्याला मारल नाहीं. कन उग्रसनानं कांहीएक उत्तर दिल नाहीं. त्या
काळानं त्याचा घात केळा, त्याच्या मत्यला | यादवसमंत लेने त्यांन आपले मव खालीं घातल
मी निमित्तमात्र झाला हे खर, पण काल होते.नंतर धमंवत्त्या गोविंदाने उग्रसेनाला (राज्य)
देखील पराधीन असल्यामळे त्यालाही निमित्त अभिषेक केला. श्रीमान् व महातेजस्वी उग्रसे
रण लागतेच, त्यावांचन तो काय करणार?
राजन् , काल हा सवात बलिष्ठ असन
त्याची गति कोणाला कळण्यासारखी नाहीं
परात्पर परमात्म्याला ओळखणारे जे समदशी
पुरुष आहेत, त्यांना मात्र ती कळते. जिच्या
योगाने सवे कांहीं कालाच्या तडाक्यांत सांप-
डत तीच कालाची ( अगम्य ) गति होय
असो. तर हे ताता,आतां मी ज॑ तम्हांला सांगतो
तयाप्रमाण वागा. मला राज्य घेऊन कांहीं
करावयाचे नाहीं , राजा, मला कसलीही इच्छा
नाहीं, राज्यलोभाने मीं कंसाचा वध केला
नाहीं. ढोकहितासाठीं व कीतीसाठीं मी तुझ्या
हरिवंठा ८.३५.
नाचे डोकीवर राजमकट ठेवल्यावर त्याने
कृष्णासहवतमान कंसाची उत्तरक्रिया केली
देव ज्याप्रमार्ण इंद्राच्या मागून जावे त्याप्रमाणे
कृष्णाची आज्ञा शिरसावंद्य मानन प्रमख
यादव मथरानगर्रीच्या रस्त्यांतन उग्रसेनाच्या
मागन चालले होते
रात्र संपून सर्योद्य होतांच यट पुंगवांनी
कंसाचा अंत्यावाधे उरकला. कंसाचा मृतदेह
कलपरंपरेस अनसरून शिबिकेमध्ये , घातला
आणि नंतर शास्त्राक्त रीतीने त्याचा अंत्य
विधि करून प्रेतसंस्कार उत्तम प्रकार करण्यांत
आला. राजपुत्र कंसाचे प्रेत यमनानदीच्या
२७४ श्रीमन्महामारत. [ भघ्याय २१.
यालाच कभोतपकलाधामलाटवळ वक वमवाकाचयधककक जात तयकयाकय सकळा कदेकाादाकावधवळतधमकलाधीकॉटडककाेवचळ मीता तताकादळवडडा त रवालकमााशकमाक सभा भता कव सकसयादयाचयात का ताया
उत्तेरकडील तीरावर नेल्यानेतर विधिपवेक शव- | निवेदन केल्यानंतर ते त्याची सेवा करू
टचा अम़ि देण्यांत आला. त्याचप्रमाणे कृष्णा- लागले. त्या काशीकर गरूनेही त्यांना शिष्य
सहवर्तमान सवे यादवांनी कंसाचा आजान- म्हणन ठेवन घेऊन केवल विद्या शिकविल्या
बाह बंध जो सनामा त्याचाही (यथाविधी ) त्या वीरांनी कोणतीही गोष्ट एकदा
प्रेतसंस्क्ार केला. प्रेतत्वास पावलेल्या उभयतां ऐकिली म्हणजे ती त्यांची बिनचक पाठ होई
बंधस ' अक्षय सद्वति मिळो ' असे पुनः पुन: ।( त्यांची धारणाशाक्ते विलक्षण असल्यामळे)
ह्मणून वृष्णी व अधक इत्यादि यादवांनी त्यांनी अवध्या चोसष्ट दिवसांत सांगवेदांच
कांजालि दिल्या. नपोत्तम उपग्रसेनानें व कृप्णानं | अध्ययन केले. पुढें थोडक्याच अवधींत, गरूनं
कंसाच्या नांवाने दहा काटी मवणाचीं नाणीं त्यांना धनर्वेदाचे चारी खंड व अखिल शास्त्रांचा
ब गाई,रत्न, वस्रे आणे मोठाले गांव ब्राह्मणांना | उपयोग कसा करावा त॑सरहस्य पढविठे
दान दिले. “ या दानाने मतांच्या आत्म्यांला | त्यांची अलाकिक धारणाशाक्त पाहन हे वार
सद्वति मिळो ” असे शब्द उच्चारून विप्रांना म्हणजे प्रत्यक्ष सये व चंद्र परथ्वीवर ( विद्या
दार्ने वांटण्यांत आलीं शिकण्याकारेतां ) आले आहेत अस सांदी
मतांना तिलांजाळे दिल्यानंतर उग्रसेन व पनीला वाटं लागठे. शिवाय पवकालीं त्यांचे
त्याचे मागन शान्यहृदय झालेले यादव मथरा- समोर देवश्रेष्ठ विष्ण प्रत्यक्ष येऊन उभा राही
नगरात परत गल
अध्याय तेहतिसावा.
---:०:->
रामकृष्ण गरुग्रहीं जातात व विद्या
_ संपादन करून परत येतात.
'व त्याचे हे उभयतां महात्मे शिष्य यथा
|विधि पजन करीत, हा चमत्कार त्याचे
दृष्टीस पडला होता 1
, राजा, बलरामासह सव
| करून कृतकृत्य झाल्यानतर, कृप्णान सांदा-
पाने गरूला प्रश्न केला “ गरुवये, मा आप-
विद्या संपादन
वशपायन सांगतात:--पुढे बलरामासहव- | ल्याला कोणती गुरुदक्षिणा देऊ ? ”
तेमान महासमथ कृप्णाने ( कांहीं काल
पयत ) यादवांच्या मथरानगरातच सखानं
स्तव्य केले. क्रमाक्रमाने कृप्णाला योवन-
दशा प्राप्त झाली व राजलक्ष्मीचे तेज त्याचे
देहावर झळकं लागल. याप्रमाणे रत्नांच्या
खाणींनीं खचलेल्या मथरेमध्ये त्या बाराचे
दिवस मोठ्या आनंदान चालले होते.
या स्थितींत कांहीं काल लोटल्यावर उभ-
यतां रामकृष्ण अवंती नगरींत रहात असले-
ल्या काह्मीकर सांदीपॉने नामक गरूपाशी
धनवेद शिकण्याकरितां गेले. उभयतां रामकृष्ण
सदाचारसंपत्न व निरभिमानी होते. गरूला
आपले गोत्र ( कलशील ) व झालेले अध्ययन
|
शिप्योत्तमांचें सामथ्ये पाहन मदित झाल-
ल्या सांदीपनीन उत्तर केल “ आाळांना, माझा
दत्त नामक पत्र समद्रांत बडन मरण पावला
आहे. ता परत यावा अशी माझी इच्छा आहे
मला एकलता एकच पत्र झाळा होता, परंत
तीर्थयात्रा करीत असतां प्रभासतीथाचे ठिकाणी
त्यालाही एका मत्स्यान मारून टाकले. हे
कृप्णा, तो त॑ मला परत आणन दे.
रामाचा होकार मिळतांच कृष्णाने “ ठीक
आहे!” असे म्हणन समद्राचा मार्ग सघारला
कांठावर येऊन पांचतांच तेजस्वी हरीत
१ दीक्षा, २ संग्रह, ३ सिड व ४ प्रयोग-हे थनुव
दाचे घार खंड समजाव
२ विष्णपवे, ] हारवश. २७५
“म तकनचनयावकाडश्हितयाततकीणा पालाकाधामााळाााााकाााडवबातबंयाडचाा चान ववाावमकधधामाडाााावणाडेकाीककिधनयाचमाधायवााभाीधीममदडडयोधाआाधभनमहडभभाडलाकाळाआाविकाधीनमाकााळयामामोमन्याधाधाधीदामधजयाधयकाककाणाचााडाधकायमयारेचकाडड म वायोनयाय कायक: य य म कलमा क मटाले मकन
जलामध्ये प्रवेश केला. लागलीच हात जोडन
समद्र कृष्णापुढं प्रत्यक्ष येऊन उभा राहिला
तेव्हां कृष्णाने त्याला विचारलें “' सागरा,
सांदीपानि-गरूचा पुत्र कोठें आहे? ”
समद्राने उत्तर केलें. “ माधवा,
पंचजन नामक महादेत्याने मत्स्यरूप घेऊन
गुरुपुत्राचा वध केळा. जलांतून त्याला ओटून
घेऊन पचजनान त्याला खाऊन टाकल,”
मग पुरुपोत्तमाने पंचजनास शोधून काढून
युद्धांत व अस््रकलत तरबेज होऊन सवे धन-
घरांमध्ये अग्रगण्य झाले
उदारधी व आत्मानुभवी कृष्णाने, सम-
| वयस्क व समरूप गुरुपुत्राला रत्नांसहवर्तेमान
'सांदीपनीच्या स्वाधीन केल्यावर
त्या कार्शा-
कर वबदमतालठा आपला फार दिवस नाहांसा
झालला पत्र परत [मळाला म्हणन अत्यानंद
आला. त्यानं रामकृष्णांची पजा केळी
नंतर, वसटेवाचे ते त्रतशील व शार पुत्र
त्याला ठार तथांपे अच्युताला कांही अस्त्रविद्या संपादन करून व गरूचा निरोप
गुरुपुत्न मिळाला नाही. पंचजनाचा वध घेऊन परत मथरेस आले. त्या वेळीं, उग्र-
केल्यामुळे जनादेनाला एका उत्कृष्ट शंखाची सेनादिक आबालवृद्ध यादव, शिल्पकार, मंत्री,
मात्र प्राप्ति झाढी. भळोकीं व स्वगात हा शंख प्रधान, पुरोहित सवे प्रमदित होऊन त्या यट
पांचजन्य नांवाने माहीत आहे कुमारांना सामोरे आठे. फार काय सांगावे,
नंतर पुरुषोत्तम यमलोकीं गेळा. लागठींच ' लहानथोरांसह सवे मथरा नगरी त्यांचे स्वाग-
यमधमे पुटे आला व त्याने त्या गदाधराळा वंदन ' तासाठीं पुढें आढी होती. नंदि-तयौदि वादच
केलें, “ गुरुपुत्न माझ्या स्वाधीन कर ' असे वाजत होतीं, सवे लोक जनादेनाची स्तति
कृष्णाने यमाला सांगितलं; परंत ते त्याला न करीत होते, सवे राजमार्गावर पताका लावल्या
पटल्याकारणानं उभयतांचे तेथे घनवोर यद्ध होत्या, इंद्रोत्सवाचे वेळीं जसे लोक अत्या-
जुंपले. शेवटीं अच्युत पुरुपोत्तमाने यमधर्मांचा नंदांत असतात, त्याप्रमाणे, कृष्ण गरुगृहा-
पराभव करून त्याचेपासून तरुण गुरुपुत्र परत हून परत आला त्या वेळीं प्रत्येक घरामध्यं
्रेतळा. मग (यमसदनास गेल्यामळं ) बरेच आनंद नांद लागळा. राजमागामध्ये प्रमदित
टेवस नाहींसा झालेला पुत्र गरूच्या घरीं | झाळेळे गवई यादवांना अत्यंत आवडणारी
कृष्णाने परत आणन पांचविळा कृप्णस्तृतिपर गीतं गाऊं लागले. “ महा
याप्रमाणें महासमथे कृष्णाच्या प्रभावाने विख्यात बलराम व कृष्ण गुरुगृहाहून आज
सांदीपनीचा प्रेतत्वास पावलेला पत्र फारा-
दिवसांनीं पववतू देहधारी होऊन परत आला
हा अगम्य व अलोकिक अद्भत चमत्कार पाहन
सवे प्राणिमात्रांना अत्येत आश्चये वाटले
अशा प्रकार पांचजन्य शंख, गरुपुत्र आणि
अमल्य रत्नं प्राप्त करून घेऊन जगत्परभ माधव
परत आला. यमदतांच्या डोक्यावर देऊन
जा बहुमोल रत्ने कृष्णाने बरोबर आणली
होती तीं सवे त्याने गरूला अपण केलीं
पुढ लवकरच; उभयतां रामकृष्ण गदा-
परत आले आहेत, म्हणन सवीनीं आज इष्ट
मित्रांसह निभेयपर्णे आनंदीआनंद करावा हो!
अशी दवंडी पटण्यांत आढी. गोविंद परत
आल्यामुळें, हे राजा, मथ्रेमध्ये जिकडे तिकडे
आनंदीआनंद झाला. कोणीही दुःखी अथवा
चिंताग्रस्त किंवा साशंक दिसला नाहीं. पक्षी
मधर किलबिल करूं लागले, गाई, घ्रोडे व
हत्ती यांनाही अत्यानंद झाला, सवे पुरुष व
स्रिया यांचीं मने आनंदाने प्रफुढ झालीं.
आल्हादकार्री वायु वाहूं हागळे, दाही दिशा
श्रीमन्महामारत. [ अध्याय १४,
२७९
कवडा .-“__->-
निमेल दिसे लागल्या. मंदिरांतील देवतांच्या यादवांच्या मथ्रानगरीत सखानं काळ चालला
सर्वे मर्तीवर आनंदाची छटा दिस लागली. पर्वी असतां त्याला हलकेहलके योवनावस्था प्राप्त
कृतय॒गांत जशी लोकांचे तोंडावर सवेतोपरी झाली व राजलक्ष्मीचे तेज प्रभच्या तोंडावर
सखासमाधानाचीं चिन्हे दिसत असत; त्या- झळकं लागले. चोहों बाजनीं रानावनांनीं वेष्टि
प्रमाणे कृष्ण मथरेशीं येतांक्षणींच, जिकडे लेल्या मथरंत प्रौतमनानं त्याचा अनिरुद्ध
तिकडे शुभ चिन्हे दिसे लागठीं, नंतर शुभ व संचार चाळ होता.
मंगलमुहूतीवर शत्रुंजय कृष्णाने अश्वरांमध्ये
बसन मथरेंत प्रवेश केला. सवे देव ज्याप्रमाण
इंद्राचे मागन जावे त्याप्रमाणं अरिंदम उपंद्र
मरणीय मथरानगरींत प्रवेश करीत अस-
तांना सवे यादवगण त्यांचे मागून
चाळले होते. ग्रामांत शिरल्यावर त्या यट न
टनांनीं वसदेवाच्या गृहामध्ये हर्षित चित्ताने
प्रवेश केला. त्या वेळीं हे चंद्रसयच उदय-
गिररीकडे निघाले आहेत असा भास झाला
असं होतां होतां कांहीं दिवसांनीं कंसाला
मारल्याचे वतमान दोघी मलींच्या तोंडन
जरासंधराजाच्या कानीं गेळे. ह वृत्त ऐकून
क्रू आलठेला पराक्रमी जरासंध विलंब न
करतां सवे यादव नाहीसे करून कंसाच्या
क्रणांतन मक्त होण्याचे हेतनें मोठं थोरल
पंडंग सेन्य बरोबर घेऊन ( मथ्रेवर चाल
करून ) निघाला. हेराजा, आस्त वप्राप्त या
नांवाच्या त्या मगघाधिप जरासंधाच्या दोन
रामकृप्ण हे रूपाने देवेंद्रासारखे असन अत्यंत सश्रोणि व सस्तनी कन्या होत्या. त्यांचे
तेजस्वी होते. गृहामध्ये आये योग्यस्थानीं
ठेवन दिल्यानंतर ते तेथे खर संचार करूं
लागले. ग्सदेवाच्या घरी उभयतां यदश्रेष्ठ
मोठ्या आनंदाने राहिळे असतां यादवांसहवते
मान ते महात्मे नानाविध फलपुप्पांनी ओथं-
बनलेल्या उद्यानांमध्ये आणि रवतकपर्वताच्या
समीप असलेल्या नद्यांमध्ये ( मनसोक्त )
विहार करीत. त्या नद्यांचे पाणी निमेळ असन
त्यांमध्ये बरींच कमळे फललेलीं हाती. शिवाय
त्या नदीतीरांवर कारंडव पक्षी मधुर गुंजारव
करीत (त्यामुळें ते स्थान फारच रमणीय वाटे)
याप्रमाणे, त्या एक घडणीच्या संदर मखा
च्या भावांनी उग्रपेनाच्या छत्राखाठी मथरानग-
रीमध्ये कांहीं कालपर्यंत मोठ्या मोजा मारिल्या
अध्याय चोतिसावा.
अवकळा ” हे क
मथुरेचा वेढा,
वेशषेपायन सांगतात ;-रामाजरोबर कृष्णाचा
वर जरासंधाचा जीव कीं प्राण असे. बाहद्रथ
जरासंधानं मथुरेथवर कंसाशीं या दोघांचीही ल्म
करून दिलीं होती. आपला पिता जो उग्रसेन
त्याला बंदिवासांत टाकून कंस या स्त्रियांसह
( यथेच्छ ) सखोपभोग घेण्यांत निमग्न असे
जरासंधाच्या जोरावर त्याने यादवांचा धि:-
कार करून राजपद मिळविले हं पवा तला
कथन केलेच आहे. आपल्या ज्ञातिबांधवांचा
उत्कषे व्हावा या बुद्धीने वसुदेव नेहमी उग्र-
सेनाचे हित पहाण्यांत दक्ष असे. परंतु कंसा-
ला हे त्याचें करणं पसंत पडले नाहीं. पुढ राम-
कृप्णांनीं मिळन दरात्म्या कंसाचा वध केल्या-
नेतर पुनः उग्रसेन राजा झाला. आणि भोज,
वृष्णि व अंधक हे त्याचेभोवतीं पूर्ववत् गोळा
झाले. ( यांचा पूवेवतू जम बसला. )
हा वृत्तांत अपल्या प्रिय कन्यांचे तोंडून
-_ स्शपपणा:ए?न?णाणण/ तणणणाा”२पा प१0१?ी?ण णाणाणणणीप?ण?”थण१?पी0िपा? णी”?
:: हे दोन छोक वांइकरांचे प्रतीत नाहीत.
१ रथ, अश्व, गज, पदाति, पण्य, धाल्यबाजार,
> वृद्दद्रथाचा पुत्र,
२ विष्णपवे, ] हरिवंश. २७७
नना पा" टांगा“ “-
ऐकल्यामळे बलिष्ठ जरासंधाचे मनांत मथ्रेवर अध्याय पसतिसावा.
चाळ करून जाण्याची प्रेरणा उत्पन्न झञाढी व तीहि
त्या वीरपत्नींच्या भाषणाने खवळन जाऊन यादवमागधांचे युद्ध
तो मथरंत येऊन थडकला. क्राधामळें अम्नी- वेशंपायन सांगतात:-मथरेच्या आस्तमंतात्
सारखा तो जळत होता. ( आपल्या हेतच्या ' पुष्कळ राजे तळ देऊन असळे आहेत हे
सिध्यथ ) त्यानं अटोकाट तयारी केली होती. ठागलींच कृप्णादि वृष्णींच्या दृष्टीस पडले
त्याने पादाक्रांत केलेले राजे आणि त्याचे त्यांना पाहून कृप्णाला अत्यानंद झाला व तो
( दृष्ट ) मित्र, आप्तसंबंधी व ज्ञातित्रांथव आप- जलरामाला म्हणाळा, “ देवतांचे हेत लवकरच
आपलीं युद्धाथे हुटहुटलेलीं सगळी सेन्ये बरो- सफल होणार यांत मला संदेह दिसत नाहीं
बर घेऊन जरासंधाचे मदतीस आले. ते सवे | कारण, हा जरासंध राजा आपल्या नजीक
मोठे धनधेर व पराक्रमी असून जरासंधाच्या येऊन भिडला आहे. तसेच, तीं पहा, वाय-
हितावांचन त्यांना दसरा त्यास नव्हता. 'गतीर्ने चालणाऱ्या रथांची ध्वजांग्रे येथन
करुषदेशाधिपति दंतवक्र पराक्रमी चेदि- हृगोचर होत आहेत
राज ( शिशुपाल ), कलिंगाधिप, महासमथे हे आये, विजयसंपादनाच्या लाल्ेर्न
पोंड, केशिराज सांकृति, राजा भीप्मक, भौम- येथवर आलेल्या राजांची उच व चेद्रासारखी
काचा पुत्र धनुधरश्रेष्ठ रकमी, वेणुदारि, श्रतवी, शुभ्र छत्रे किती संदर दिसत आहेत! अहाहा!
कथ, अंशुमान, अंगराज, बलवान् वंगाधिप, राजे लोकांच्या रथांवरून हीं जीं असंख्य
कोशलाधिप, कारिराज, दशाणांधिपाते, परा-. निमेळ छत्र फडकत आहेत ती पाहून आका-
क्रमी सखेश्वर, विदेहाधिपाति, मद्रराज, बलिष्ठ शांत हंसपंक्तिच ( जणं काय ) संचार करीत
त्रेगतेश्वर, महासमथे शाल्वपाति, बलिष्ठ दरद;, आहेत असं वाटते
यवनाधिपति वीयेशाळी भगदत्त, सोवीर देशचा खरोखर, जरासेध राजाने यद्धाला मोठी
रव्य, महाबलाढ्य पांड्य, गांघारराज, परा-: नामी वेळ शोधन काढली आहे. ( धनर्विदया
क्रमी नझजित, काऱ्मीरेश्वर गोद, दरदेश्वर, संपादन करून आल्यानंतर) आपलें यद्धकोशल
दुर्योधनादि पराक्रमी धतराप्टपुत्र आणखी कसोटीस लावणारा हा पाहेलाच यद्धभिक्ष
दसरे कित्येक महारथी बलिष्ठ (कृप्गद्रेपी) आपणास मिळाला आहे. असो; हे आये, आतां
राजे, जरासंधाच्या बरोबर आले होते. त्यां- मगघाधिपति येथे प्राप्त झाला आहे, याकरितां
तील रुक्मी याला नेहमीं कृप्णाजनांशीं यद्ध आपण उभयतां मिळन यद्धाला कसा आरंभ
करण्याची मोठी देष्या असे करावयाचा याचा विचार करूं. अगोदर यांचें
या सवे भपतींनीं गवत व सपेण जेथें मन- सेन्य किती आहे त॑ पाहिळे पाहिजे. ”
लक होतं असल्या झारसेन देशांत प्रवेश | इतके बोलन संग्रामोत्सुक झालेल्या कृष्णाने
केल्यानंतर ते सवे सेन्यानिशीं मथरेला वेढा जरासंधाचे सामथ्ये अजमावण्याचे हेतूर्न एक-
देऊन बसले - वार स्वस्थपणे त्याच्या सेन्याकडे दृष्टि फॅकली
मंत्रकुशळ अव्यय यदुवराने सवे राजांकडे
नजर टाकल्यानंतर मनाशींच विचार केला
५ हे जरी राजे आहेत तरी मानवी
२७८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १५,
राहत सवैनी अयाजावाकाामामानयाकायााडायकाडाकाभाायामाधाभाचामामायमाभाामाभमाधाआाडाधाताााभामाडाधाधाडामायाममाचामयायाकयाधाडयानाधायायानयाधाकभाणााययाकाजााडधानाकीामीभाडोनाशोीजाशााोलविडाशामाकतयाविधीळभयाभाशी कोकम नन लाकड क की
धमोनसार यांना मरण चकावयाचे नाहीं | चाळ असन ते थयथय नाचत होते. त्याच्या
शास््रांत सांगितल्याप्रमागे पवेकर्माच्या जोराने , पायदळांतीळ पुरुपसुद्धां बळामध्ये कोणालाही
यांचा ( यथाकाल ) विनाश होणारच. यांचं हार जाण्यासारखे नसन उंच होते व त्यांनीं
रण अवळ आल्यामळें मत्यने या नपभ्रेष्ठांना हातांत ढाळतळवारी लटकाविल्या होत्या
येथे यज्ञपशप्रमाणे खंचन आणले आहे असं जरासंधाच्या रथांचा मेघांसारखा प्रचंड
वाटते. ही पहा, यांचीं शरीरं स्वर्गोत्सुक 'धडघडाट चाढला होता. हत्तींच्या भडस्थ
आल्यासारखी उज्ज्वल भासत आहेत. या ळांतन मदाचे पूर वहात होते. अथ खिंकाळत
प्रबळ राजांच्या अगणित सैन्याच्या ओघाने हाते आणि पदाति मोठमोठ्याने सिंहनाद करीत
पीडित झाल्यामळें भमातेला त्यांचा भार असह्य ' होते. या कारणामुळें मथुरेसभोवताळचीं अरण्ये
होऊन “ भभार हलका कर ” अशी प्रार्थना व दाही दिशा दुमट्मून जाऊन, जरासंधाचे
करण्याकरितां तीब्रह्मलोकीं गेठी, ते खरोखर सेन्य सागरासारखं प्रचंड भास् लागळ. नाना-
योग्य माळे. सर्प प्रथ्वीवर हीं प्रचंड राष्ट्रीय देशच्या राजांचे सेन्य त्या ठिकाणीं गोळा झाले
मेन्ये पसरली असल्यामळे पाय ठेवण्यास जागा . असन त्यांतील सेनिकांचीं मुखे आनंदित
उर्ठेढी नाहीं. परंत थोड्याच अवकाशांत आलेली होती. ते एकसारखे दंड थोपटन सिंह
शेकडो नेरेंद्रांचा निःपात होऊन ही प्रथ्वी ' नाद करीत होते; त्यामुळे दाही दिशा टमदु-
ओस पडेल. ' मन जाऊन जरासंधाच्या सेन्याला जणकाय
वेशीपायन सांगतात:---यानंतर सहखावधि 'मेवसेन्याची शोभा आली होती. मथुरेसमीप-
राजांसहवर्तमान राजराजेश्वर महातेजस्वी जरा- ! आलेल्या त्या जरासंधाच्या सेन्यांत वायुगतीने
संथ कद्ध होऊन मथ्रेवर चालन आला. त्या चालणारे रथ, मेघांसारसे मत्त हत्ती, भरधांव
जलवानू व धतत्रत जरासंघाबरोबर हस्ती, अश्व, ' जाणारे अश्व, पक्ष्यांप्रमाणे पळणार पायदळ,
रथ, पदाति इत्यादि प्रचंड चतुरंग दळ होते. असे अनेक प्रकार असून, ते पाहिल हणजे
त्याचे सैन्य असंख्य असन त॑पहातांच हे ग्रीप्म करत सरतां सरतां मेघपंकिति जशा
सर्प उड्डाण करीत आहेत किंवा ( नभोमंड- । सागरावर लोटतात त्याप्रमाणे भास होई
ळांत ) मेघ हालत आहेत असा भास होई. . असो; याप्रमाणे जरासधादिराजांना संन्या-
त्याच्या सेन्यांतील संग्रामरथांना टंच व सह मथरेला वेढा देऊन त्या ठिकाणीं छावणी
धिप्पाड अश्व जंपळे असन त्यांची गति ठोकली. त्या सेन्याच्या छावणीची शोभा पार्णि-
जलद, शांत व अकंठित होती. हत्ती मेघां- मेच्या दिवशीं भरती आल्यानंतर समुद्राची
सारखे अजस्र असन मोठाल्या धेटा व सवणे- शोभा दिसते त्याप्रमाणे दिसत होती. रात्र
गांखला यांनीं ते अलंकृत झाले होते. शिवाय, ' संपून सर्योदय होतांच यद्धोत्सक झालेले
त्या हत्तींना उत्तम प्रतीचं संग्रामाविषयक शिक्षण राजे मथुरेवर चाळ करण्यास निघाले. केव्हां
दिळे असन त्यांना वळविण्यास त्यांचेवर एकदां यद्धांला सरुवात होते यासाठी उत्कं-
कृशळ महात असठेळे होते. घोडे देखील ठित झालेडे सवे राजे यमुनातीरीं बसून लढा-
मेघांसारखे प्रचंड असन जणं पांखरां- इंचा बेत करूं लागले, तेव्हां प्रल्यकाठी
प्रमाणे धांवत त्यांवर चतुर स्वार समुद्र खवळून जाऊन जसा भयंकर आवाज
आरूढ झाले होते. त्यांचे सिंकाळ्ण एकसारखे व्हावा त्याप्रमार्णे जिकडे तिकडे एकच गोंगाट
२ विष्णुपर्व, ] हरिवंश. २७९
सरू झाला. गडबड बेद करण्यारतां राजाची 'कारमीराधिप गोनर्द, करपेश द्रमराज, किंपुरुष
आज्ञा झाल्यामुळे वृद्ध कचकी “ बोळे नका” | आगि पवेतप्रदेशांतीळ अनामय, ३तक्यांनी
असे ओरडत त्या सभेमध्ये फिरू लागले. मिळन मथरेच्या पाश्चिम दरवाज्यावर चाल
त्यांचे हातांत वेताच्या काठ्या असन त्यांनीं करून जावे
कंचक व उष्णीष अशीं वस्त्रे परिधान केळी पुरुकलांतील वेणदारि, विटर्भाधिपति सोम-
होतीं. कंचकींच्या प्रयत्नाने सवेत्र शांतता कराज, भोजेश्वर रुक्मी, सर्याक्ष व मालवेश,
होऊन गडबड अगदी अंद झाली. ' अवंतिदेशचे विद व अनविद, पराक्रमी दंतवक्र,
सागरांतील मीन व मकर यांची हालचाल बंद छागालि, पुरमित्र, राजा विराट, कोरव्य,माळव,
झाली म्हणजे तो जसा शांत व गंभीर दिस ' शतधन्वा,विटरथ, भरिश्रवा, त्रिगत;, बाण आणि
लागतो त्याप्रमाणं जिकडे तिकडे शक झाल्या- . पंचनद इत्यादि वज्रासारख्या पराक्रमी व
कारणानं त्या राजसभेतील सन्य निःशळ्द व. टगयद्धकशळ राजांनीं मथरेच्या उत्तर बाजन
स्तिमित झाळे. योगाने वत्तिनिरोध केल्याप्रमाणे 'हछा चढवन शात्रना जेर करावं
क्षणार्धात सवेत्र सामसम होतांच, त्या सागरा-. उलक, केतव, अंशमान राजाचा बीयेशाली
सारख्या प्रचंड सभेमध्ये ब्ृहम्पतीप्रमाणे जरा- पुत्र एकळव्य, बहत्क्षत्र, क्षत्रधमो, जयद्रथ,
संध राजा बोलं लागला. “ लोकहो, हीं सव उत्तमाजा, शल्य, कारव, ककय, वोदिश, वाम-
राजसेन्ये विळेब न कारेतां पुद चालवन चोहां देव आणि सिनीदेशचा राजा सांकृति यांनीं
बाजनी मथरेला माणसांचा गराडा घाला. पर्वकडे मोर्चा बांधन वारे ज्याप्रमाणें मेघांना
तसेच अऱ्मयंत्रं ( गोफणगंडे ) सज्ञ करून पिटाळन लावतात त्याप्रमाणे शात्रेना पळवन
र फंकण्याची तयारी ठेवा. जमीन सवेत्र ' लावावे. राजा दरद, पराक्रमी चेदिराज आणि
सारखी करून तिजवर सडकन जलसिंचन ' स्वतः मी मिळन निकराने व सावधागरीने
करा; शिवाय चाप, प्रास व तीमर इत्यादिक ' दासिण आजच संरक्षण करता
आये सरसावन टाक्या, पहारी व कदळी । याप्रमाणे बिळंब न होतां चोहोबाजंनी
यांनीं त्वरित सवे नगरी खणन काढा. य॒द्ध- मथरेला वेढा पडला म्हणजे सवे नगरावर वज्र-
कलत जे राजे निपुण असतील त्यांचीं शिबिरं | पात झाल्याप्रमाणे कर्ठाण प्रसंग ओढवेल
एकमेकांपासन फार टर ठेवं नका. आजपासनच ' तात्पये, गदाधारी वीरांनी गदा घ्रेऊन
मथरेला आपल्या सेन्याचा वेढा देऊन यद्धाला परिघ पेलणारांनी परिघ घेऊन व बाकी-
सुरवात करा. राम व कृष्ण या नांवाचे वसु- च्यांगी आपआपली शस्त्रे ( असतील तीं ) सर-
देवाचे जे दोन गोकलवासी पुत्र आहेत त्यांचा सावन या मथरेळा जर्जर करून सोडावे
मी आपल्या तीक्ष्ण शरांनीं वध करीपर्यंत हे: ( अशी माझी आज्ञा आहे. ) आजच्याआज
युद्ध चालावयाचें आहे. मीं आपल्ह्या बाणांच्या ही उंचसखल नगरी तम्ही सर्वे राजे मिळन
वर्षांवाने आकाश देखीळ घेरून टाकीन, (मग एकसहा जमीनदोस्त करून टाका
या पोरांची कथा काय? ) मी आज्ञा करीन इतके बोलल्यानंतर जरासंधार्न आपल
त्या त्या ठिकाणीं सवे राजेलोकां तीं उभे राहन चतरंग दळ सिद्ध करून उत्तम प्रकारची
सांधे सांपडतांच मथरेवर हला चढवावा. व्यहरचना केली. आणि क्रोधाविष्ट होऊन
मद्गराज, कलिंगपति, चेकि तान व बाल्हिक, सवे राजेलोकांसहवतेमान तो यादवांवर चालन
२८०
श्रीमन्महामारत,
[ अध्याय १५
आकनराच्ही
गेला. त्यासरशीं, यादवांनींही शस्त्राख्र सरसा-
वून सेन्याची सिद्धता केली. जरासंधाच्या
सैन्याठा प्रतिबंध केला ( त्यावेळीं ) पवी
सरासरांचं यद्ध झाळ॑ त्याप्रमाणे जरासंधा-
च्या सेन्याचे व यादवांचे घनघोर यद्ध झालं
यादव थोडेच होते. जरासंधाच्या सैन्याला
मात्र सीमा नव्हती. या यादवमागधांच्या यद्धा-
मध्य रथाला रथ व हत्तीला हत्ती भिडन तमल
कंदन सरू झाले. अशांत वसदेवाचे उभयतां
पराक्रमी पुत्र मथरंतन बाहेर पडलले जेव्हां का
नरासंधाच्या सेनिकांच्या दृष्टीस पडले तेव्हां
त्यांची अगदीं गाळण उडन गेली. फार काय
सांगावं, हस्त्यश्वादे वाहन देखील भयाने मढ
झाली, क्रोधवश झालेले रामकृष्ण रथांत बसन
निघाळे तेव्हां हे दोन चिडलेले मकर, सेन्य-
तेव्हां प्रथम बलरामाने हल ( नांगर )
( आपल्या डाव्या ) हातांत घेतला. तो ध्वजा-
सारखा उंच व दिव्यमालांनीं युक्त असल्या-
कारणाने हा शेषच सरपटत चालला आहेकी
काय असे वाटे. नंतर उजव्या हाताने त्या
श्रीमान् सात्वतश्रेष्ठाने शत्रचा आनंद्दीप
मालवन टाकणाऱ्या सौनंद नामक उत्तम मसला-
यधाचा स्वीकार केला. मग वीयेशाली कृष्णाने
एका हाताने त्रेलोक्यांत अत्यंत संदर म्हणन
गाजलेले व मेघाप्रमाणे गडगडाट करणार शाद्ध
घनप्य उचलन घेतलें व त्या कमललोचनाचा
अवतारहेत देवांना ठाऊक असल्यांमळे
कामोदका गदा त्यांनीं त्याच्या दुसऱ्या
हातांत दिली.
याप्रमाणे आयंध घेऊन सज्ज झाल्यावर
रूपी सागराला खवळन टाकीत आहेत कीं ते पराक्रमी व विष्णातल्य रामकृष्ण पुनर्रापे
काय असा भास झाला
शात्रेबरोबर लढ लांगळे. ते रामकृप्णनामक
यद्ध कारितां करितां, आपलीं जनीं आयथें वसुदेवाचे ज्येष्ठ व कनिष्ठ या संज्ञेने प्रख्यात
हाती ध्यावी अशी एकाएकीं त्या महात्म्यांच्या असलेले सुरतुल्य उभयतां पुत्र दिव्य आयधं
मनांत प्रेरणा उत्पन्न झाली.त्याबरोबर य॒द्धांच्या हातांत धारण करून देवांसारखा पराक्रम
गर्दीत दिव्य,ठखलखीत,तेजःपुज व मजबत अशी
भलीं मोठीं आये मार्तमंत आकाशांतन खालीं
पडलीं, त्यांच्या पाताबराबरच हिंखर प्राणी त्या
ठिकाणीं आले, त्यामळे हीं आयथे रणांत
मरून पडलेल्या राजे लोकांचं मांस भक्षण
करण्याकरितां हपापलीं आहेत कीं काय, असे
वाटले, तीं दिव्य पुष्पमाळांनीं यक्त असन
त्यांच्या सचाराने आकाशागामी प्राण्यांना भय
वाटलं. आकाशांतन खालीं पडत असतांना
त्यांची प्रभा अत्यंत तेजःपुंज दिसली. सेवतेक
नामक हल, सोनंद नामक मसळ, सर्वात अग्र-
गण्य असलेलें शाळू धनप्य व कोमोदकी गदा
हीं चार विष्णूची तेजःपुंज आये, यद्ध चाल-
ळे असतां मध्येच त्या यढपुंगवांपाशी आपण
होऊन चालत आठी
करीत व शत्रंस मार्ग लोटीत परस्परांच्या आश्र
याने लढे लागले
शेषासारखा नांगर हातांत धरून पराक्रमी
बलराम क्राधांन रणामध्ये संचार करूं लागला;
तेव्हां तो शत्रूंना कदेनकाळासारखा वाटला. मोठ-
मोठ्या क्षत्रियांच्या सहखावधि रथांना त्याने
खचन पाडलं, असंख्य हत्ती व घोडेहि त्याच्या
क्रोधाला बळी पडले. हत्तींना नांगराच्या तडा-
क््यानें ( प्रथम ) वर उटवन व नंतर त्यांजवर
मसळाचे आघात करून बलरामाने रणामध्ये
जरासंधाच्या पवेतप्राय हत्तींचे जणं काय मंथ-
नच मांडळ त्या वेळीं त्याचें तेज अपवे दिसत
हात
शेवटीं यद्धांत बलरामाचे तडाखे खाऊन
जनेर झालेले क्षत्रियश्रेष्ठ थातीने जरासंधापाशी
२ विष्णुपवे. ] हरिवंश. २८१
आले; तेव्हां क्षात्रधमीत चतर असलला जरासंध रास भरते आणणारा श्रीकृष्ण सपणेचिन्हानं
ंना हणाला. “ रणामध्यं मिऊन तुम्ही पळ यक्त असलेल्या उत्तम रथांत बसन जरा
काढलात, त्या पक्षी धिक्कार असो तमच्या | संधाचे अंगावर गेला व लागलीच आठ बाण
क्षात्रत्वाळा. विरथ झाल्यानेतर पाठ दाखवन ' सोडन त्यांने त्याचा वेध केला. तसेच
रणांतन ने पळ काढतात, त्यांना भ्रणहत्येसा- जरासंधाच्या सारथ्यालाही पांच तीक्ष्ण बाणांनी
रखे धोर पातक लागते, अर्स ज्ञाते सांगतात. | विधन टाकन वीरशाली गोविंदाने, संग्रामभमी-
असं असतां, तम्ही कां जरे परत फिरतां ? वर इतके झाळ तरीही तडफड करणाऱ्या, त्या
धिःकार असो तमच्या क्षात्रवृत्तीला ! आतां जरासंघाचे घोडे मारून टाकले. जरासंध सेक-
माझ्या भाषणाने तरी तुम्हांला धीर येऊन टांत पडला आहे असे पाहातांच महारथी
त्वरित सगळेजण परत य॒द्धभमीकडे फिरा पाह. चित्रसेन व सेनापति केशिक यांनीं कृप्णावर
अथवा, तम्ही रथारूढ होऊन नसती यद्धाची शरसंधान केलें. आणखी तीन आण सोडन
मोज तरी पहा. हणजे मीच या उभयतां कशिकाने यद्धांत गन गलेल्या बलरामाला
गोपपुत्रांना यमसदनास पाठवता वेध केला, परंतु एकच बाण टाकन रामाने
जरासधाच्या या उत्साहजनक भाषणाने सवे त्याच्या धनप्याचे दोन तकडे ळे आणि
क्षजियांना मोठा 'बीर येऊन ते प्रफल मनाने थोड्याच अवधींत सवणेभपित शारांचा विविध-
शरवृष्टि करूं लागळे आणि पुनः पबेवत् यद्ध प्रकार वपोव करून सभोवारच्या अर््याच
मरू झाळे, कोणी संवणाच्या अलंकारांनी पराक्रमी शत्रंना जजर करून सोडल. त्यामळ
भषित झालेल्या घोड्यांवर बसन यद्धाच्या' चिडन जाऊन चित्रसेनांने त्याच्यावर नऊ
गर्दीत शिरले. कोणी मेघाप्रमाणे गडगड वाज- ' बाण सोडले. तितक््यांतच केशिकाने पांच व
णाऱ्या रथांवर आरूढ झाले. कित्येक माहतांनीं. जरासंधाने सात बाण सोडन त्यांनीं बलरामाला
चालवलेल्या मेघप्राय हत्तीवर बसन निघाले. विधून टाकिले. लागलीच श्रीकृप्णानं त्या
सवोनीं अगांत चिलखते चढवन हातांत तरवारी तित्रावर प्रत्यका तीन व बलरामाने पांच अस
घ्रेतल्या होत्या. तणीर पाठीवर बांधन त्यांनीं तीक्ष्ण बाण सोडले. नेतर पराक्रमी रामान
आपलीं धनप्ये सज्ज केलीं होती. तोमरादि चित्रसेनाचा रथ मोडून एकाच शाराने त्याच्या
आयुधे बरोबर घेऊन आपापल्या पताकांसह धनप्याचे दोन तुकडे केळे, आपला रथ व
सवे बीर रणांगणाकडे निघाले, तेव्हां त्यांचे धनप्य मोडन गेल्यामुळें जास्तच रागावून
मस्तकांवर छत्रे असन सेवकगण संदर चामरं वीरशाली चित्रसेनाने गदा हातांत घेतली आणि
वारीत होते. ज्याचा त्याचा सारथी ज्यांच बलरामाला मारण्याचे हेतने त्याच्या अंगावर
त्याचे बरोबर असन सवे राजे रथारूढ होऊन तो चालन गेला. चित्रसेनाच्या नाशासाठी
सवे इतमामाने यद्धार्थ परत फिरले, तेव्हां त्याचेवर बलराम बाण टाकीत असतां; त्याचे
खरोखर मोठी अवर्णनीय शोभा दिसत होती. धनप्याचा बलवान् जरासंधानें छेद करून
युद्धाविषर्यी पुनरपि लालसा उत्पन्न झाल्या- गदेच्या प्रहाराने रागाच्या आवेशांत त्याचे
मुळे मोठमोठ्या गदा व मदर हातांत घेऊन घोडे मारून टाकळे. इतक्यावरच न थांबतां
( जरासंधाचे ) बलिष्ठ योद्धे रथांमधन रण- पराक्रमी मगधेश्वर जलरामाच्या अंगावर धांवून
भूमीवर चमकं लागतांच, देवांच्या आनंदसाग- | गेला. तेव्हां तोही मुसळ घेऊन जरासंधावर
इहरिवश ८-३६,
२८२
की
श्रीमन्महामारत
[ अघ्याय ३९
न -:>>>>>>---->->----->्
घांवळा, आपल्या प्रतिपक्षाचा वध करावा हे प्राणांवव उदार होऊन शरसंधान करीत
अशी उभयतांची इच्छा असल्याकारणाने | दल्षिण बाजूर्चे संरक्षण करीत होते
त्यांचे भयंकर यद्ध जपले. बलराम मगधाधे-
पाशी यद्ध करण्यांत गंतळा आहे असं पाहून
चित्रसेन दसऱ्या रथावर आरूढ झाला. आणि
त्याने जरासंधाचे भोवती मोठें थोरळें गजसेन्य
व पायदळ आणन उभे केलें. नंतर त्या उभतां-
मध्ये मोठें तंबळ यद्ध झाले. जरासंधाच्या
सर्भावती मोठें थोरले सेन्य गाळा झाल्यानंतर
त्या महाबलाने रामकृष्णांच्या पुढें असलेल्या
भोजांवर हल्ला केला. त्या वेळीं खवळलेल्या
समद्रांतन जसा भयंकर आवाज निघतो त्या
प्रमाणे दोन्ही सेन्यांतत मोठा ध्वनि नित्रं
गला. हे राजा, वण, भेरी, मदंग व शंख
हीं अशीं सहस्रावधि वाद्ये दोन्ही दळांमध्ये
वाजं लागलीं व त्यामळे भयंकर ध्वाने होऊं
लागला. त्यांतच वीरांचा सिंहनाद व दंड
थोपटणे यापासन निघणारा आवाज मिसळन
गेल्यामळ॑ एकंदर ध्वनि अधिकच मोठा झाला
घोड्यांचे खर व रथांचीं चाके यांच्यापासन
उडणारी धळ वर उंच पसरली. ते यद्धांतील
वीर आपआपलीं शास्त्राक्न सरसावन व धनप्यं
सज्ज करून परस्परांच्या अंगावर ओरडत
होते. सहखत्रावधि रथी, वाहनं चालवणारे लोक;
पदाति व बलाढ्य हत्ती मार श्कडून तिकडे
धांवत होते. सारांश, जरासंधाचे वीर व यादव
यांचा जो दारुण संग्राम झाला, त्यांत उभय-
पक्षांनी प्राणांची आश्या ठेवली नव्हती.
हे भारता, बलदेवाच्या प्रमखत्वाखाटीं
शिनि, अनधाष्टि, बभ्न, विपरथू व आहक इत्यादि
यादववीरांनी, बरोबर अर्धे सन्य घेऊन
राजूच्या 'दासेणेकर्डाल तुकडीवर निकराने हला
कला. हे प्रभो, चदिराज, सवतः जरासंध;
शल्य, शाल्व व इतर उदीच्य वीयेशाली राजे
श्रीकृष्णाच्या आधिपत्त्याखाठीं बाकीच
अर्धे सैन्य घेऊन अवगाह, एथ, कंक, शत
ययुम्न व विदूरथ हे जोराने शत्रूच्या दुसऱ्या
बाजवर तटन पडले, राजेंद्रा, त्या बाजचे
रक्षण करण्याचं काम भीष्मक, महात्मा
रकमी, देवक, मद्रेशर आणि गुप्त सामथ्ये व
तेज यांनीं युक्त असलेले प्राच्य व दालिणात्य
राजे यांचेकडे सांपाविलेळें होत. उभय पक्षा-
च्या वीरांनी जीवाची पवी न करतां, वज्ञा-
सारख्या आवाज करणाऱ्या असंख्य शक्ति,
क्रष्टि, प्रास व आण सोडन यद्धाची शथं
केली. सात्यकि, चित्रक, श्याम, बीयेशाली
य॒यधान; राजा अधिदेव, मदर, इवफल्क,
सत्राजित् व प्रसेन हेही मोठ्या सेन्या-
निशीं जरासंधाच्या व्यहावर चाळ करून
गेळे व यादवांच्या ज्या तकडीचे आधिपत्य
मृद्राकडे सांपविठे होते तिकडे वेणदारि-
प्रभाते जरासंधपक्षीय बरेच राजांनीं आपला
मोचा फिरविला.
यि स क त पी र.
जरासधाचा पराभव व प्रयाण,
वरशंपायन सांगतात:---नेतर जरासंधाचे
महात व बरोबरचे राजे यांचे यादवर्वारांसह
वतमान भयंकर झगडे झाले. हे भरतत्रेष्ठा,
श्रीकृष्ण, आहुक, कथ, केशिक, चेदिराज व
दंतवक्त्र हे अनक्र्म, रुकमी, भीप्मक, वसुदेव,
बभ्न, गद व शंकु यांचेबरोबर युद्ध करुं
लागले. यादववीरांच्या सेनेचे जरासंधाबरो-
बर आलेल्या महात्म्या राजांच्या सेनिक
बरोबर सत्तार्वीस दिवसपर्यंत 'दारुण युद्ध
आलें, हे राजा, हत्तीशीं हत्ती, घोड्यांशीं
२ विष्णुपवे, ] हरिवंश. २८९
या वयावरासभळवाडजयापळयनधयवाधययाधताचयनयकमहाश2 ०0: ्य्याधाभाळध्ोधययाथयधमायातााधयकााधयाळयवमतावलाायामधावतनयतततयाकधायवाधबाकाचया्यकाीावयानाळो
कक टे हेणीणी”ीणीण?णी 0 ीणीण णी? पी0 पपटकापापशशणी "कापणी ऐटीशाशीालीकीणीशीशा शीण
घोडे, पदातीशीं पदाति व रथांशीं रथ मिड हत्तींप्रमाणे त्यांची झज सरू झाली. ती पहाव-
न योद्धे लढत होते. हे भारता, जरासंध व यासाठीं देव, गंधवे, सिद्ध, महर्षिव सहखावधि
बलराम यांचेमधील युद्ध इंद्रवृत्रांच्याप्रमाण अप्सरा त्या ठिकाणीं गोळा झाल्या. हे राजा,
अंगावर कांटा आणील असे भयंकर झाल. नक्षत्रांमळे आकाशाला जशी शोभा येते त्या-
रुक्मीन कृष्णावर असिकिरणांसारखे सयो- प्रमाणे देव, गंघवे, यक्ष व मर्हाष यांच्या आग-
च्या तेजासारखे व सपाच्या विपासारखे तोत्र मनाने भार्षेत झालेळें अंतरिक्ष दिवसा देखील
बाण सोडले परंत रुक्मिणीकडे लक्ष देऊन,
रुकमीला विशेष इजा न देतां श्रीकृप्णाने | मंडल करून रामावर चाळन गेला. बलरामानं
मोठ्या चातुयोने त्याच्या बाणांचे निवारण केळं. उजव्या बाजन त्याला प्रतिरोध केला. हत्ती
असो, एकंदरींत उभय सेन्यांचा फारच लढतांना दांतांचा प्रहार करून जसे दश दिशा
नाश झाला. राजा, मिकडे तिकडे मांस व दणाणन टाकतात, त्याप्रमाणें ते गदायद्ध
रक्त यांचा चिखल होऊन गेळा होता. चोहो | निपुण वीर गटदेनं परस्परांवर आघात करूं
बाजनीं असंख्य कंबेधे नाचत होतीं. त्यामळे | लागले, तेव्हां दाही दिशा टमटमन गेल्या
यद्वाच्या गर्दीत लढणारांची संख्या उगीच | जरासंधाच्या पायावर रामाने गदेचा प्रहार
फ॒गलेली दिसे केला तेव्हां पवताचे दोन तकडे होतांना जसा
होतां होतां बलरामार्न रथारूर होऊन आवाज होतो त्याप्रमाणं अशनिपाततल्य
जरासंघाला सपतल्य विषारी शरांनीं वेटून टाकले. "्वाने उमटला. उलटपक्षीं विंध्याचलाला ज्या-
आणि तो वीर मागधाच्या अंगावर चालन प्रमाणे वाय कांपवं शकत नाहीं त्याप्रमाणे
गेला. परंत राजा जरासंध आपल्या आठागामी गदाधरश्रेष्ठ बलराम जरासंधाच्या गदाप्रहाराने
रथाचे साहाय्याने त्वरेने मार्गे झाला, विविध 'बिलकुळ कांपला नाही जरासंधानं देखील
अस्त्रांचा परस्परांवर प्रयोग करीत ते मोठ्याने बलरामाच्या गदेचा तडाखा मोठ्या धेयाने व
आरोळ्या देत होते. शेवटीं, उभयतांची शस्त्रे आपल्या सामथ्योच्या जोरावर सहन केला.
सपन जाऊन अश्व व सारथी गतप्राण होऊन
पडले. याप्रमाणे दोघेही पराक्रमी वीर विरथ
झल्यामळे गदा घेऊन एकमेकांचे अंगावर
थांवळे त्या वेळीं भमि कपायमान झाली. हातां-
तीळ गदा सरसावन ते महात्मे उभे राहिले
तेव्हां ते शिखरयक्त पर्वेतांप्रमाणे दिसत होते
उमयतांहि गदायद्धांतील श्रेष्ठ आचाये म्हणन
जगांत प्रसिद्ध होते. त्यामळे त्या महाभज
गदायुद्धकुशल व महाबल वीरांचे चिडीच युद्ध
सुरू होऊन ते एकमेकांचे अंगावर धावं लागले
तेव्हां बाकीच्या ठोकांचें त्यांचेच य॒द्धाकडे
ढक्ष वेधून त॑ युद्ध करण्याचे थांबले.( त्यांचें
युद्ध एकीकडेच राहि. ) माजलेल्या दोन
एवटेंच नव्हे तर, गदायद्धांतील पॅचांची चांगली
माहिती असल्याकारणानं योग्य उपाय योजन
त्यानं त्याचे निवारणही केळे. हे अरिंदमा,या
प्रकारे ते महाबळ रणभमीवर लढत असतां
नानाविध पाविञर्यांवर फिरत होते. बराच वेळ
लढल्यानंतर ते दमन जात व ( थोडा वेळ )
स्तव्ध राहन विश्रांति ब्रेत. थोडा वेळ विसावा
घेतल्यावर पुनरपि यद्धास आरंभ करून पर-
स्परांवर प्रहार करूं लागत. याप्रमाणे पुष्कळ
वेळ त्या दोघां पराक्रमी वीरांची झटपट झाली
दोघांची बरोबरी झाली. कोणीच य॒द्धपराडमख
झाला नाहीं. जरासंध गदायुद्धांत विशेष कुशल
आहे असे अनभवास येतांच; वीयवान् रामाने
२८४ श्रीमन्महामारत. [ भघ्याय १७.
रागाने गदा खालीं ठेवन आपले दसर श्रेष्ठ राजधानीची वाट धरली व त्याचेबरोबर
आय॒ध ज॑ मसल तं हातीं घेतल. कद्ध झाठे- | आठेल्या राजांनींही तोच क्रम स्वीकारला. हे
ल्या बलरामाने अत्यंत भयंकर व अमोध असे कुरुशादला, जरासंधाचा जरी वरीलप्रकारे
मसल ( जरासंधावर टाकण्याकारेतां ) तयार | पराजय झाला तरी त्याला आपण जिंकलं
करतांच सस्वर व सवे लोकांस ऐकं येईल अस यादव समजले आहींत. तो राजा खरोखर
अशी आकाशवाणी अंतारक्षांतन उमटली, ज्याने फार बलाढ्य होता, यादवांनी एकंदर जरासं
आपल हढायधं सरसावळं आहे अशा बलदे-
वास उद्देशून ती म्हणाठी, “ रामा, याला तं
संग्राम केला. परंत एकाही
वेळीं त्या परा%मी वीरांना त्याला समरांत
मारू नका. मागधावराळल तझा राग शात ॥जकता आलं ताहा. हं बादूमता, जरासंधाचे
कर. याला कोणाचे हातून मृत्यु यावयाचा आहे
त मळा माहीत आहे. म्हणन तं आपला हात
आटोपावास हं बरं. थोडक्याच अवधींत
मागधाचा वध होईल.
ही वाणी ऐकून जरासंभाचे मन एकदम
व्याकुळ व उद्विम़् झाळे व बलरामानही
त्याचेवर प्रहार केला नाही. उभयतां: बलराम
व जरासंध यांनीं यद्ध बंद केळ व इतर राजे
आणि वृष्णी यांनीं त्यांचच अनकरण केल. हे
राजश्रेष्ठा, पुष्कळ दिवस एकमेकांवर प्रहार
करण्यांत उद्यक्त होऊन त्यांनीं जे भयंकर
यद्ध मांडळ होते, त आतां समाप्त आलं
पुढ॑जरासंध राजा पराभत होऊन परत
फिरला. इकडे सयेही अस्तास गेला. यादवांनी
रात्र पडल्यानेतर जरासंधाचा पाठलाग केला
नाहीं, केशवाच्या आश्रयछत्राखाठीं त्या महा-
वीरांचा हेत सिद्धीस गेल्यामळ त्यांनीं आपले
सेन्य एके ठिकाणीं करून मादित मनाने मथ-
रंत प्रवेश केला. आकाशांतन जीं आयध
पडलीं होती तीं ( देखील कार्यभाग सरल्यावर
आलीं तशीं) गुप्त झाली.
जरासंध राजानं खिन्न मनानं आपल्या
कक
१ सांप्रवै बलरामाने मुसळ उचललें असून मूळांत
: समुद्यत-हलायुधं ' असेच शब्द आहेत, तेथे निरुपाय
आहे. कदाचित् 'ज्याने आपलें हलायुध नेहमी उचललेलं
असते ! असे म्हटल्यास चालेल,
एकंदर वीस अक्षीहिणी सेन्य असून ते सवे
यावेळीं त्याचेकारेतां गोळा झाले होते.हे भरत-
श्रेष्ठा, यादवांची संख्या थोडीच होती ह्मणून
आजपर्यत इतर राजांची मदत घेऊन जरासं-
धान यादवांना पुष्कळ वेळां निकले.परंतु शेवटी
कृष्णाच्या कृपाळत्राखाठीं अटोकाट प्रयत्न
करून युद्धामध्ये यादवांनी जरासंधाचा वर
सांगितल्याप्रमाणं पराभव केला. आणि महाप-
राक्रमी यटुपुंगव सुखाने मथुरेंत नांदू ढागळे,
अध्याय सदतिसावा.
हयेश्राजाची कथा व यादवांची उत्पात्ते
वेशीपायन सांगतात:--यादवांच्या मथ्रा
नगरीत महासमथ कृप्ण बलरामासहवतेमान
सुखाने नांदत असतां, कालक्रमान त्याला
योवनावस्था प्राप्त होऊन राजलक्ष्मीचे तेज
प्रभच्या अगावर झळकं ढागले. मोठ्या प्रीतीने
तो अरण्यांनीं वेष्टिलेल्या मथरंत संचार करी
कांहीं काळ लोटल्यावर, प्रतापी जरासंध
राजाळा पुनरपि कंसाच्या निघनवृत्ताचे
स्मरण झालें. दोघी कन्यांनीं पुन: युद्ध करण्या
विषयीं त्या राजाचे मन वळविले. यादवांनी
आजपर्यंत जरासंधाळा सतरा वेळां लढाया
दिल्या, परंतु त्या वीरांच्याने थुद्धांत जरा-
१ द्वेच दोन शोक ३४ वे अध्यायारंभींद्दी आहेत!
२ विष्णुपव. ] हरिवंश, २८५
संधाला मारवले नाहीं. म्हणून पुनः चतुरंग राजाला प्राणांपेक्षांही प्यार वाटे, त्या सुश्रो-
दळ बरोबर घरेऊन अठरावी लढाई देण्याची । णीर्चे जन्म देत्यंद्राच्या कुलांत झालं असल्या-
श्रीमन्मगधेश्वराने तयारी केली. कृष्णाला कारणानें तिळा इच्छेस येईल त॑ रूप धारण
मारून कंसवधाचं उद काढतां आलं नाहीं | करतां येत असे. ती रूपानं अंतरिक्षांतीठ
यामुळें लज्नित झाळेळा जरासंध कृप्णाच्या | रोहिणीप्रमाणे सुंदर असून एकनिष्ठ पतित्रता
वधाचा हेतु मनांत धरून पुनः मोठ्या सेन्या- होती. सारांश, त्या कामिनीर्ने इक्ष्वाकुकुलां-
निशीं मथुरेच्या अनुरोधाने निघाला. तो श्रीमान् तीळ अत्यंत पराक्रमी हयश्वे राजाला (आ-
व बलिष्ठ राजग्ृहेधर जरासंध राजा इंद्रा- पल्या गुणांनी ) अगदीं लुब्ध करून टाकलें होते.
सारखा पराक्रमी होता. :_ माधवा, विश्वासानं ज्येष्ठ बंधूच्या राज्यांत
जरासंध राजा पुनः मथुरेकडे येत अस- वास्तव्य करीत असतांना कोणे एके दिवशीं
ल्याचें वतेमान समजतांच त्याच्या भयाने हयश्वाला त्याच्या ज्येष्ठ भात्याने राज्याच्या
त्रासळेळे यादव पुन: एकत्र जमून (त्याच्या ) |बाहेर घालवून दिले, तेव्हां त्याने ताबडतोब
प्रतिरोधाचा विचार करूं लागले. तेव्हां वि- अयोध्येचा त्याग करून अगदीं भोडा परि-
कद्रु नामक एका राजनीतिनिपुण व महा- वार बरोबर घेतला आणि कालाचा (प्रति-
तेजस्वी यादवाने उग्रसेनाच्या देखत कमल- कूळ) ओघ ओळखन तो कमलनेत्र हयेश्
लोचन श्रीकृष्णाला उद्देशून पुढील भाषण वनामध्ये भार्येसहवतेमान सुखानं जाऊन राहिला.
केळें “बा गोविंदा, या यदुकुलाची उत्पत्ति, कमलनयना मधुमती एके समयी भ्रात्या-
कशी झाली हे मी तुला सांगतो, ऐक. नंतर कडून राज्यभ्रष्ट आलेल्या आपल्या पतीला
प्रस्तुत काय करावयाचें ते मी सांगणार आहे, म्हणाली “ नरस्रेष्ठा, इकडे या राज्याविषयींची
तंही ऐकून ठेव. साधो, माझे बोळणें तुला | आशा पार सोडून द्या. वीरा, आपण उभयतां
युक्त वाटळ तरच तूं मीं सांगता त्याप्रमाणे माझा पिता मधुदेत्य त्याचे घरीं जाऊं या.
वाग. सर्वज्ञ व्यास क्रपींच्या तोंडून यदु- (माझ्या पित्याच्या राज्यांत ) इच्छिळेलीं फलं
वेशाच्या उत्पत्तीची हकीकत मला जशी कळली 'व पुष्पं देणाऱ्या वृक्षांनी भरलेले “ मधुवन'
आहे, तशीच साग्र मी सांगणार आहे. . नांवाचे अरण्य आहे; त्या ठिकाणीं जाऊन
मनृच्या वंशांत पूर्वी इक्ष्वाकु राजाच्या स्वर्गळोकीं गेल्याप्रमाणें आपण उभयतां
पोटी, हयेश्व नांवाचा विख्यात इंद्रासारखा (यथेच्छ ) क्रीडा करुं. हे राजा, माझ्या
पराक्रमी राजा होऊन गेला. इंद्राच्या शची- पित्याचे व मातेचे तुम्हांवर पूर्ण प्रेम असून
प्रमाणेच त्याची मधुमती नांवाची प्रिय भायी मला सुख व्हावे या बुद्धीने माझा भ्राता लवण
होती. ती मधु नामक देत्याची मुलगी होती. ' तुम्हावर फारच ममता करितो. कोणत्याही
योवनादि गुणांनी ती संपन्न असून रूपाने प्रकारचें नियंत्रण न रहातां स्वराज्याप्रमाणे
तिच्या बरोबरीची स्त्री या भूतलावर तरी सांप- | आपण उभयतां तेथे जाऊन नंदनवनांत देवांचे
डणे अशक्य होते. ती सवेदा राजाच्या जोडपे जसे रहाते तसे राहू. राजश्रेष्ठा,
मनाप्रमाणे वागत असे, यामुळें ती नेहमीं तुमचे कल्याण असो! स्वगेळोकाप्रमांणे आपण
१ : राजगृह ' हें मगध देशांतील राजधानीर्चे नांव
हशी पाटण्यापासून अजमासे वास योजनांवर होतो.
२टदै श्रीमन्महाभारत, [ अध्याय १७,
राज्यमदाने धंद झालेल्या आपल्या गर्विष्ठ प्रकारचा आचार ( शास्त्रामध्ये सांगितला )
भ्रात्याचा आपण त्याग करूं. खरोखर, आहे, त्याप्रमाणे त॑ कालाकडे दृष्टि देऊन
सांप्रत आपण सेवकासारखे दुसऱ्यांवर अव- आपले वतैन ठेव, ययातीच्या यदुपुत्रापासून
बन राहिला आहो. हे आपलं जिणे अत्यंत उत्पन्न झालेल्या यादववशांत तझा वंश पुढे
निंद्य आहे. धिःकार असो या आपल्या द मिळन जाईल. त॑ जरी सयेवशांत उत्पन्न
स्थितीला! वीरस्रेष्ठा, चला तर आपण दोघे झाला आहेस तरी तझा वंश॒ सोमवंशाची
माझ्या बापाच्या घरा जाऊन राहू. र एक शाखा होईल. बाबारे, असा माझा मनो
ज्येष्ठ भ्रात्याविषयींची हयेश्वाची सरळ दय आहे कीं हा माझा उत्तर प्रदेश तुला अपण
भावना जरी सटलेली नव्हती, तरी सखोप-| करून मी लवणालय समद्राच्या तीरी तप-
भोगासाठीं हपापठेल्या त्या राजाला पर्त्नीचें श्वयो करण्याकरितां जाणार आहे आणि आपल्या
भाषण फार मानवले, आणि कामवासनेने वंशाची वृद्धि करण्यासाठीं लवणासहवतेमान
ग्रासलेला तो पुरुषश्रेष्ठ हयेथ्व राजा तत्काळ या माझ्या उत्तम प्रदेशाचे तं पालन कर. ”
त्या रूपवती भार्येसहवतेमान मधपुरास गेला हयेश्वाने “ ठीक आहे” व्य म्हणन मभ
तेथें देत्येंद्र मधुन प्रेमाने त्याला म्हटले, नगर आपल्या स्वाधीन करून बेतले, मधुदेत्य
: जा हयेश्वा, तझे स्वागत असो. तुझ्या दर्शनानं | ही नंतर वरुणाल्य नामक तपोभमीकडे निघून
मळा फार आनंद झाला आहे. राजेंद्रा, मध-
वन खेरीज करून माझे हें जे राज्य आहे
त॑ सर्वे मी तुळा अर्पण करितो. तूं आतां
येथेच वास्तव्य कर, या वनांत हा लवण
तुला ( सवे प्रकाची ) मदत करील. शात्रंना
मिंकण्याचे कामी तो तला योग्य सछामसलत
देइल. या समद्ध राष्ट्रच त ( योग्य रीतीनं )
पालन कर. या राज्याच्या सीमेवर समद्र
असून येथें गाइ विपुल आहेत. येथील जमीन
पिकाऊ असन वस्ती प्रायः गोळ्यांची आहे
बाबारे, या ठिकाणीं तूं राहिलास म्हणजे येथे
या किल्याचे टोलेजंग डोंगरी शहर बनेल
आगि राजांचे वास्तव्य होऊन हा देश म्हणजे
एक मोठे सराष्ट्रच बनन जाईल. समद्राच्या
सीमेपयत सगळी भमि सपीक व आरोग्य--दायी
असल्यामळे या ठिकाणीं आनते नामक विस्तत
राष्ट्राचा उदय होईल. !
राजा, हे सर्वे कालांतराने होणार आहे
परंतु, मळा ( मात्र ) त॑ भविष्य आजच
समजून चुकळें आहे. राजाचा जो उत्तम
गेला. इंद्रतुल्य व महातेजस्वी हयेश्वाने दिव्य
गिरिवरश्रे्ठावर आपल्या निवासाकारेतां एक
नगर बसविलें. थोडक्याच अवधींत हयेश्वाचं
आनते राष्ट्र सुसंपत्न होऊन गाई वगेरंची
त्यांत समृद्धि झाली. त्याच्या सुपीक राज्यांत
प्रदेश पाणथळ असल्याने उत्तम प्रकारचीं धान्ये
पिकं ळागन पुष्कळ शहरें उदयास आलीं व
नगरांना तटबंदी झाली. लतावेली व वर्न यांनीं
अळंकृत झालेल्या आपल्या समद्ध राज्याचा,
राष्ट्रवृद्धि करणाऱ्या हयेश्व राजाने; राजधमोने
( पुष्कळ दिवस उत्तम प्रकारे ) कारभार केला
त्याची सवैतोपरी कीर्ति होऊन प्रजांना देखील
त्याच्या कारभारापासन संतोष झाला. महात्म्या
हयेश्वाच्या न्यायीपणाच्या वागणकीर्न त्याचे
राज्यांत कसलीही गडबड न होतां राष्ट्रांत
अवश्य असणारे सवे गण तेथें उदयास आले
राजाला योग्य अशा आचारामळे त्याची कीर्ति
होऊन शिवाय त्याने उत्तम वागणुकीने व
न्यायीपणानें राज्यकारभार हांकल्यामुळें कुलाला
साजेळ अशी संपत्तीही त्याला प्राप्त झाली
२ विष्णुपवे. ] हरिबंश. २८७
(कालांतराने ) त्या सुशील, सुबद्ध व पुत्रेच्छु जल्क्रीडेच्छु पराक्रमी राजावर धम्रवणे सर्पे-
राजाला मधुमतीपासुन यदु नामक महाकीर्ति- राजानें एकाएकीं झडप घातली व त्वरेने
मान् पुत्र झाला. तो महातेजस्वी यद् ( हलके | त्याने त्याला जलांतीळ मोठ्या सर्पपुरांत ओढन
हलके चंद्रकलेप्रमाणे ) वाढ लागला. त्याचा नेलं, तेथील स्तंभ व गरृहद्रारं मणिमय अपन
आवाज दुंदुभीसारखा असून तो सवे राजलक्ष- मोत्यांच्या माळांनीं त्यांना विशेष शोभा
णांनी संपन्न होता. शत्रना दनेय असलेला आणलेली होती. शभ्रवणे नानातऱ्हेचे शंख,
हयाचा राजल्क्षणयुक्त पुत्र यदु, हा पूणपणे रत्नांच्या राशी, कोवळे अंकुर व पानं यांनीं
आपल्या महाविख्यात पुरु नामक पवेजा- गच्च भरलेले वृक्ष, इत्यादिकांनीं त॑सर्पपुर
सारखा होता. महात्म्या हयेः्थाला एवढा एकच संपन्न व सशोभित दिसत होतं. समद्राच्या
परथ्वीपाति, ओजस्वी व संदर असा पुत्र होता. उदरांत रहाणारे असंख्य पन्नगश्रेष्ठ तेथे इकडे
धमेनिष्ठपणांत जगामध्ये अप्रतिम कीर्ति मिळ- तिकडे वावरत होते. चंद्रासारख्या तेजःपुंज व
वन हयेश्वराजा दहा हजार वर्षे निप्कंटकपणें कनकवणे स्वस्तिकाने त्या नगराला फारच
राज्य केल्यावर स्वगेवासी झाला शाभा आली होती. जमीनीवर जशी नगराची
पित्याच्या निधनानंतर महात्म्या व श्रीमान् रचना करतात त्याप्रमाणे समद्राच्या निमेळ
यदूला प्रजांनीं राज्याभिषेक केळा. ( एहिक ) उदकामध्ये त पन्नगनगर वसलेले होते. सपे-
क्रमानसार (त्याच्या भाग्योदयाची वेळ येऊन ) राजाबरोबर जातां जातां अशा स्वरूपाचं
तो सयांप्रमार्णे वमवास चढ लागला. तस्करा- सपेपुर त्या राजश्रेष्ठाच्या दृष्टीस पडलं. नंतर
दिक सवे प्रकारचीं भये नाहीशी करून त्या असंख्य सपेस्त्रियांनीं भरलेल्या त्या अगाध;
इंद्रतुल्य यदने या प्रथ्वीचं ( उत्तम प्रकारें ) स्वच्छ व मेघतल्य नगरामध्ये राजा यदनं
पालन केले. या यटपासन उत्पन्न झाल्यामळं प्रवेश केला. जलामध्येंच तयार केलेल मण्यांचं
आपणा सवांना यादव ही संज्ञा प्राप्त उत्तम आसन त्याला बसण्याकारेतां देण्यांत
झाली आहे आल. त्या आसनावर कमलाच्या पाकळ्या
असो; एके समयी, तारकायक्त चंद्राप्रमाणे उत्तम रीतीने पसरल्या असून शिवाय कमल-
आपल्या गणसंपन्न स्रियांसह जलक्रीडा करावया- सूत्रांचेंच त्यावर अस्तर घातले होते. त्या श्रेष्ठ
करितां तो यद् महासागरांत गेला. तेव्हां त्या पन्नगासनावर यदुराज स्थित झाल्यावर साव
धान चित्ताने धम्रवण सपेराज त्याला हणाला
१ हा प्रकार माठा घोटाळ्याचा आह. कारण, साम- “राजा, या श्र्ष्ठ वंशाची स्थापना करूत
(५ यव या राधाचा पज “हे ब तुझ्यासारखा तेनसवी रानदुत नि
पुत्र हाऊन यादवांचा पूवजही हाता ! याचे समाधान करून तुझा पता स्वलाका गला. यदुपुगवा,
० या नमी कोत्या
निमित्ताने मित्रावरणांन पोरग पुनः जन्म येऊनही आपले तेशांची तुझ्या नांवाने स्थापना केढी. या
पाहेलेंच वासष्ठत्व योगबलाने चालू ठेविले, तश्ांतलाच वेशात अनेक राजे जन्मास यावयाचे आहेत;
हा प्रकार समजावा प्णज तांच यद् साम व खय दान्दा ह्मणन या वशाठा राजाचा खाण असेच हटळ
ह वंशांत जन्मूज़ त्यांन योगबलाने आपलें एकत्व कायम पाहिन. विभो, या तुझ्या वंशांत देव, कषी व
राखेले, आह्याला यांचे समाधान सचत नाही
म. ह. मो, ' उरग हे मनष्यरूपाने तुझे अव्यय पुत्र हझणन
२८८ श्रीमन्महाभारत [ अध्याय १८
न्यासा विवश
न्न
जन्मास यावयाचे आहेत. नपश्रेष्ठा, योवनाश्वा- ( नवोढा ) भायोचं ( पितृवियोगाबद्दल ) समा-
च्या भागेनीच्या पोटी माज्ञ्यापासन या पांच | धान केळं आगि नंतर तेथन मोठ्या संतोषानं
सदाचारसंपन्न मली जन्मास आलेल्या आहेत. | आपल्या नगरास तो परत गेला. ”
यांचें त॑ धमात सांगितठेल्या प्राजापत्य विवाह
विधीर्न पागिग्रहण कर. मी तुला वर देतो
वरप्रदानास तं योग्य आहेस अशी माज्ती
खात्री आहे. भाम, ककर, भोज, अंधक,
यादव, दाशाहे व वृष्णी अश्या तझ्या वंश- वैशंपायन सांगतात:--'“या गोष्टीला बरेच
जांच्या सात शाखा प्रख्यात होतील. दिवस लोटल्यावर त्या पांच नागकन्यांपासन यद
इतर्के ओलून धूम्रवणोनें त्या इंद्रतुल्य राजाला महाबाहु,मुचकुंद,पद्मवणे, माधव, सारस
यदूळा संकल्पपूवेके हातावर उदक घ्राळून व राजा हरित, असे पांच कुलदीपक व पराक्रमी
आपल्या अविवाहित कन्या अपेण केल्या. पुत्र झाले. जगतांतील पंचमहाभतांसारख्या
शिवाय त्या पन्नगश्रेष्ठाने संतुष्ट होऊन आपल्या आपल्या पराक्रमी पुत्रांकडे पाहन अतुल
कन्यांस ऐकं येईल अशा रीतीने त्याला पुढीळ पराक्रमी यटला मोठा संतोष झाला. ते वयांत
वर दिला. “ हे सन्मान्य राजा, आपापल्या आल्यावर पांच पवेतांसारखे दिस लागल
मातापितरांचे गणधमे घेऊन या माझ्या म्टी- आपल्या सामथ्यांच्या अभिमानाने प्रेरित
पासन तला पांच पुत्र होतील. माझ्या वर | होऊन एके समयीं ते आपल्या पित्याला
२.» ./५/४४/*४%५४०/ ४४४४-४४
अध्याय अडतिसावा.
यदचे वंशज व त्यांचे पराक्रम,
प्रदानानं तझ्या वंशांत जे राजे उत्पन्न होतील
त्यांना इच्छिलीं रूपे घेतां येऊन जलांत संचार
करण्याचें सामथ्ये प्राप्त होईल. ”
पांच कन्या व शिवाय (उत्तम ) वर
म्हणाले, “बाबा, आम्ही आतां वयांत आलो
असन आमचे सामथ्येही अचाट आहे;
तमच्या हकमान आतां आम्ही कोणती काम-
गिरी करावयाची त्याबद्दलची आम्हांला सत्वर
यांची प्राप्त झाल्यावर लागळीच यडराज आज्ञा मिळावा, अशी आमचा इच्छा आहे.”
चेद्राप्रमाण जळांतन वर आला. त्या पांच
स्त्रियांच्या मध्ये स्थित असतांना तो राजा पांच
तारकांनी युक्त असलेल्या चंद्रासारखा ( शोभि-
वंत) दिसत होता. त्या नृपश्रेष्ठाने विवाहवेष
असल्याने दिव्य माळा धारण करून उटी
लावलेली होती. त्याच स्थितींत अंत:पुरांत
जाऊन त्यान आपल्या अय्नीसारख्या तेजस्वी
१ यंदूचा बाप हृयंश्र हा योवनाश्वाचा भाऊ असल्यानें
या सपकन्यांचा आई ती हर्यश्वाचीही बहाणच झाली
अथात् यदूला ह्या मुलां आतेब/हहिणी झाल्या. तेव्हां
हा सपिडांचौ (विवाह शास्त्रानापेद्ध आहे. तर्थाप, दश
स्थांत मामेबहीण चालते त्यांतलेंच हे समजावे,असे नील
कठ हणता. किवा हा यावना्व दुसराच कार्णा मानावा
असेंही सुचविता.
आपल्या व्याघ्रासारख्या पराक्रमी पुत्रांच्या
सामथ्याचें कोतक वाटन त्या नपशादलाला
मांठा आनद झाला व तो म्हणाला, “ मच-
कन्दाने विंध्य व क्रक्षवानू या पवतांच्या सभा
वतीं यत्नपवेक पवेतांचेच आश्रयाने दोन शहर
वसवावीं, पद्मवणाने तर्सच विलंब न करितां
सह्याद्रीच्या वर दक्षिणेकडे एका नगराची
स्थापना करावी. त्याच पवतावर चेपक वक्षांनी
अलंकृत झालेल्या पश्चिमेकडील संदर प्रदेशांत
सारसाने एका रमणीय नगरीची योजना
करावी. आजानबाह हरिताने हिरव्या उद-
काच्या सागरामधीलळ सपेराजाच्या द्ापाचे
पालन करावे आणि माझा ज्येष्ठ पुत्र जो
२८९
महाबाहु व धमेज्ञ माधव त्याने योवरा ऱ
स्वीकार करावा व येथेच राहून आपल्या
नगरीचे रक्षण करावें. ”
याप्रमाणे पित्याची आज्ञा होतांच, राज-
लक्ष्मीने संपन्न व अभिषेक होऊन चामरयुक्त
झालेले ते दिक्पालतुल्य चारी राजपत्र आप-
आपल्या आदिष्ट दिशेने नगरं वसविण्याकरितां
रमणीय स्थलांचा शोध करीत निघाले,
विंध्याद्रीच्या मध्यभागी मोठमोठ्या शिला-
खंडांनीं आवत झालेल्या नमेदातीरावरील प्रदे
शांतील स्थान आपल्या कायोसाठीं राजप
मचकुंदाने पसंत केलें, नंतर त्यांने तेथील
जागा साफसफ करून मोकळी केळी. नदीला
सेत बांधन सव प्रदेश सारखा केला. चोहो-
बाजनीं पारेखा तयार केल्या; त्यांत विपुल
जल होते. नगराच्या वेगवेगळ्या भागांत
त्यानं देवाल्ये बांधन, राजमार्ग, माणसें
जाण्याचे मार्गे, उपवनें व चव्हाटे तयार कर-
विळे. सारांश, थोडक्या अवधींत त्या नृप-
श्रेष्ठानं आपली नगरी संपन्न करून तिला
-पपापनालयशशाशशी”0ी”२0”0)ी00ी0तीती रील दामामाडकाकामाकाचाकळजाकाशकानयामामााधणामाजाणयधामाजआााभाचायालाकामााधयावाधानयााधवामधयाजायानधधाळयो्शााधावचााडााचळचााजववाावावाााकाळाायाभाणयकामानजाजायळाभाशडाडधाााययाांवकााावडकानबडचाधाावाडायकडडलाबालीाधामीायाडीवाबा ण “५. टप ला??? 0?किक१?0ी?0?0?”0”0!0॥0
क्रक्षवान् परवेताच्या समीप व नमेदेच्या निरा-
मय तीरावर मचकंद राजाने स्थापिली होती
असो; पुढें तो धमीत्मा देवांनींच उपभोगण्यास
योग्य असलेल्या या दोन्ही शाभ व समद्ध
नगरीचे शास्त्रोक्त राजधमोने परिपालन
कर|त राहला,
सह्याद्रिच्या पठारावर वेणानंदीच्या तीरी
तरु व लता यांनीं निबिड असलेल्या प्रदेशांत
राजांप पद्ववणे याने एक उत्तम नगर वसविले.
त्या ठिकाणीं दाट झाडी असल्यामुळें मोकळा
प्रदेश थोडा होता. ही गोष्ट लक्षांत घेऊन
त्या राजानं तेथे एक संपणे उत्तम राष्ट्रच
वसवन त्याची रचना मोठ्या थोरल्या प्राकारा-
प्रमाणें केली. त्याने त्वष्ट्यासारख्या कोश-
यानें वसविलेल्या नगराचे नांव करवीर असून
त्या सबंध राष्टाला पद्मावत असे म्हणतात.
सारसाने क्रोचपुर नामक मोठं रमणीय व
सर्वतोपरी उत्कृष्ट असे नगर बांधिल, त्याच्या
नगरांत चंपक, बकळ व अशोक इत्यादि वृक्षां-
ची समाद्धि असन तेथील मत्तिका ताम्रवणाची
इंद्राच्या अमरावतीची शोभा आणिली, स्वतः- होती. त्या नगराच्या सभावारचा विस्तत व
च्या हिमतीने बसविलेल्या नगरीला त्या देवा- समृद्ध प्रदेश ' वनवासी! या नांवान प्रासद्ध
सारख्या पराक्रमी राजश्रेष्ठाने माहिप्मती असे असन त्यांत सवे क्रतेमप्ये फलपुष्पे येणारे
शभ नांव दिल. ही नगरी क्रक्षवान् पवेताच्या
आश्रयाने वसलेली असन मोठमोठ्या
शिलांचे हिळा चोहॉकडन संरक्षण आहे,
म्हणून माहिप्माते असत अन्वथेक नांव हिला
प्राप्त झालं आहे. त्या धमोत्म्याने विध्याद
क्रर्षबानू यांच्या पायथ्याशी दसरी पुरिका
नांवाची अमरावतीसारखी फारच शोभिवंत
नगरी वसविली. त्या नगरांतही शेकडा उप-
वने, बाजारव चव्हाटे यांची रेलचेल होती
पुरिका नगरी देखील (माहिष्मतीप्रमाणेच )
१ माहध्मतिरमहान-अरम ( शिला )-वती, माठ
मोठ्या दगडांनी घरलला
हृरिवश €---३७,
वृक्ष पुष्कळ असल्यामुळे तो (सहाजिकच )
फार संपन्न होता
यदचा चोथा पुत्र हरित समुद्रद्वीपाचे
परिपालन करूं लागला, त्या द्वोपांत असंख्य
रत्ने भरलेठीं असन तेथील स्रियाही संदर
असल्यामळे त्या द्रीपाठा मोठी शोभा आढी
होती. त्याच्यापाशी मदर नामक विख्यात
घीवर होते. ते समद्रांत जसे कांही सदेव बडी
दिलेळेच असत. ते जळांत नित्य बड्या मारून
हरितास शंख आणून देत. त्याचे दुसरे
कित्येक धीवर होते ते नेहमीं दक्षतेन प्रवाल
"३ देवांचा कारागार,
२९० श्रीमन्महाभारत. [ अध्याय ३८.
व अंजन यांचे माणे आणि तेजस्वी मोत्यं | घेतलें, लवण निपुत्रिक मत झाल्या-
गोळा करीत. आणखी निषाद जातीचे लोक कारणाने भीमराजा हाच मधंदेत्याच्या कन्येचा
होते, तेही होडक्यांत बसन सागरांतील जळज वंशज म्हणन शाखत्राक्त वारस होता
रत्ने मोठ्या मेहेनतीने जमा करीत. त्या सवे सबब त्यांने ही मथरा नगरी आपले
लोकांची नित्य मत्स्यमांसावर उपजीविका असे. स्वाधीन करून घेऊन तेथेंच वास्तव्य
रत्नद्वीपांत रहाणारे वाणी लोक त्या लहान नंतर कश हा (अयोध्येचा) राजा व लव
होड्यांततन जमविलेलीं सवे प्रकारचीं रत्ने हा यंवराज असतांना भामाच्या अधक नामक
घेऊन नोकांच्या साह्यान॑ दरदेशीं जात व पुत्राने मथ्रेचं राज्य केळे. अधकानंतर त्याच्या
( तेथें रत्ने विकन ) तेथन अलोट पेसा आणन रेवत नांवाच्या पुताने राजपद भोगेलं. रम-
( यक्ष ) जसे कबेराला त्याप्रमाणे हरिताला | णीय पर्वेताशेखरावर रेवताला क्रश नामक पुत्र
त्या द्रन्यानं संतृष्ट करीत झाला. समद्राच्या समीप असलेला हा पर्वत
याप्रमाणें इक्ष्वाकवंशापासन यदवंश निवरा- रेवतक हणन प्रथ्वीवर प्रासिद्ध आहे. रेवत-
लेला आहे. यदच्या चार पुत्रांपासन त्याच्या राजाला तेथें पुत्र झाल्यामुळें त्या पवताला रेवत
पुनः चांर शाखा झाल्या राजांचे नांव मिळाठेळ॑ आहे. रेवताचा पुत्र
पुढें कालांतराने यदश्रेष्ठ माधवावर राज्याचा (जो क्रक्ष तोच ) महाविख्यात विश्वगर्भ
भार सापवन यटराजा इहलोकी देह ठेवन , राजा होय. या श्रेष्ठ राजानं प्रथ्वीवर मोठा
स्वगवासी झाळा. माधवाला सत्वत नांवाचा ' नांवलीकिक संपादन केला. केशवा, त्यांच्या
वीयेवान् पुत्र झाला होता. तोही सात्विक वृत्तीचा
सहूणसंपत्न असन शिवाय राजाला अवश्य
असणारे गण त्याच अंगीं पणे होते. सत्वता-
नंतर त्याचा पराक्रमी पुत्र भीम बापाचे गादी
वर बसला.सात्वताचे व भीमाचे आपण( यादव )
वंशज असल्यामळे सात्वत व भेम या नांवानीं
आपण संबोधिळे जातो. भीम राजा ( आनते
देशावर ) राज्य करीत असतां, राजा रामचंद्र
अयोध्येचे परिपालन करीत होता. त्याचा कनिष्ठ
बंघ जो शत्रधच त्याने लवणाला मारून मध-
तिघी अत्यंत रूपवती भायोपासून विश्वग्भ
राजाला वस, बभ्न, सषेण व वायिवान् सभाक्ष,
असे चोघे दिक्पालांसारखे तेज:पुंज पुत्र झाले
यदवशांतीळ या चारी वीरांनी प्रतिदिक्पाल
अशी कोति मिळावली. कृष्णा, या जगांत ज्या
ज्या राजांना संतति झाली त्या सवानी या
यादव वंशाचा विस्तार करण्याच्या कामी हातभार
लाविला आहे. शर हे दसर नांव धारण कर
णाऱ्या वसराजाळा वसदेव नांवाचा पराक्रमी
पुत्र व कुंती आणि श्रतश्रवा या नांवाच्या
वनाचा उच्छेद केला. सुमित्रेच्या आनंदसागरास दोन तेजस्वी कन्या झाल्या. ह्या वसूचा मित्र
भरती आणणाऱ्या प्रभु शत्रन्नानं मधवनाच्या ) राजा कंतिभोज यांने दत्तक घेतल्याने त्याचे
जागीं आपल्या मथरानगरींची स्थापना केली. ताब्यांत गेल्या.त्यांतील कंती तर भर्मावर संचार
राम, भरत व समित्रेचे लक्ष्मण आणि शत्रन करण्याकरितां आलेल्या देवतेसारखी असून
यांचे अवुतारकृत्य समाप्त झाल्यानंतर भीम- पांड्ची राज्ञी झाली. दुसरी कातिमती कन्या
राजाने त॑ वेप्णवस्थान प्राप्त करून श्रतश्रवा चेदि देशचा राजा दमघाष याची
१ यदूच्या पांच पत्रांयेकी एकानें मूळ वृक्ष कायम त्ता माढा
ठेवला, बाकीच्या चारांपासन चार क्लाखा झाल्या कृष्णा, मीं पूर्वी कृप्णद्रेपायनांचे तोंडून
२ विष्णुपवे, ] हरिवंश. २९१
८-५“
यदुवंशाच्या उत्पत्तीचा इतिहास जसा ऐकिला | शक्य नांही. मळा वाटते कीं, या वेळीं आपले
तसाच आतां निवेदन केला आहे. हे श्रेष्ठ- सेन्याचा ढढाईचे गदीत नाश होऊन शात्र
वंशोद्धारका, आमच्या नामशेष झालेल्या आपल्याला पुरे खेंचणार. आणि शेवटी या
कुलांत तू स्वयंभसारखा आमच्या कल्याणा- | नवीन उदयास येणाऱ्या राष्ट्राचा व त्यांतील
कारेतां व जयप्राप्तीकारेतां उत्पन्न झाला लोकांचा सवेस्वी नायनाट होणार. आम्ही
आहेस. तूं सवोधारी व सवेज्ञ असून राज्यलोभाने ज्या लोकांना मिंकळें तेच सर्व
देवांची गुह्य देखील तुला अवगत आहेत. तू आतां आह्मां यादवांत फूट पाडण्याची इच्छा
एक सामान्य पुरवासी असं म्हणून तुझे सत्य- करीत आहेत. तेव्हां अशा समयीं जें करणे
स्वरूप (जरासंधापासून ) दडवून ठेवतां येणे योग्य दिसेल तेच करावें अशी माझी सचना
आम्हांला शक्य नाहीं. विभो, जरासंध आहे. राज्यकारणामळ॑ आपण राज्याच्या
राजाशी सामना देण्यास तूं समर्थ आहेस व | घोंटाळ्यांत पडलो असतां जरासंधाच्या भयाने
आम्ही देखील तुझ्या सांगण्याप्रमाणे वागण्यास जजेर होऊन पळत सुटलेले राजे आपणास
तयार असून युद्धाच्या तयारीने सज्ज आहो. | खास सोडून जातील, केशवा, वेढ्यांत सांपड-
परंतु बलवान् जरासेध हा सव राजांचे शिरा- हे नागरीकही भयाने गांगरून गेल्यानंतर
1000000000 आरी वी अपार आपल्याला म्हणतील कीं, यादवांच्या आप-
आहे. उलटपक्षी आपलो सामग्री अगदीं अल्प साती दुहीनें आमचा मात्र सर्वैस्ती नाश
आहे. आपल्या नगरीला एक द्विस देखील माळा. कृष्णा, हे मारे मत तुझ्यावर मासा
वेढा सहन करण्याचें त्राण उरढेलें नाहीं. भरवसा असल्यामुळे तुळा सांगण्याचे मी
कारण, हिला तटबंदीचा आश्रय नसून आपली दाष्ट्य केलें. तुळा उपदेश करून चीड आण-
माऱ्यसामग्री व जळण हीं संपुशंत आढी त्यासाठीं मीं बोललो नाहीं. मी विज्ञपिरूपाने
आहेत. मभुरेच्या भोवतालच्या खंदकांतील माझे म्हणणे तुझ्यापुढे मांडळे आहे. कृष्णा,
जळ निमेळ केळेळे नाहीः दरवाजांवरची अ अशा स्थितींत आपल्याठा हितकर होईल
हत्यारें नाहींतशी झाली आहेत; शिवाय तेंच तू कर. तू आमच्या सेनेचा नायक असून
ऱ्याच दूरवर तटबंदी व भिती उभारणे न आम्ही तूं आज्ञा करशील त्से वागण्यास तयार
आहे. त्याचप्रमाणे आयुधागारें म्हणने ला. आहों. या विरोधाचे मूळ तृंच असल्यामुळें
खानेही दुरुस्त केले पाहिजेत व त्याकरितां तूं आपले स्वतःचे या संकटापासून रक्षण कर.
त्यांच्या निती पुष्कळशा विटा घाठून भक्कम वि
केल्या पाहिजेत. पूर्वी कंस फारच बलिष्ठ
असल्यामुळें त्याचे कारकार्दीत लोकांनी मथुरे- आध्याय एकुणचाळिसावा.
च्या रक्षणाची विशेष तजवीज कधींच केली नाहीं. म
साप्रत कंस मृत झालेढा असून आपलं
राज्य बाल्यावस्थेतच आहे. कारितां, कर वसूल परथुरामाची भेट.
करण्यासाठी गांवांना तगादा बसतो तो जसा वेशपायन सांगतात --विकदरर्च भाषण
सहन करतां येत नांही, त्याप्रमाणें आपल्या ऐकून घेतल्यानंतर, महाविर्यात वसुदेव संतुष्ट
मथुरेला आतां जरासंधाचा हल्टा सहन करणं मनार्ने पुढीलप्रमाणे बोलला.
429 9४ &/0%/७ /४/१ ७ १-९
२९२
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय १९,
: कृष्णा, ज्याला संधि, विग्रह, यान,आसन
द्वेधीभावा व आश्रय या पडिध राजनी
तीच सप्रमाण व्याख्यान कारेतां यत, त्याच-
प्रमाणे ज्याला राजकारणांतील गढमसलतींच
पणे रहस्य समजते, असला पुरुष ( राजकारण-
दृष्टीनं )प्रति राजाच समजावा. ( आणि आपला
विकठ्र हा असा पुरुष आहे. ) ह्या बद्धिमंतानं
जं कांहीं सांगितलं, त॑ तत्त्वाला धरून आणि
हितकर असे आहे. यदसश्रेष्ठा, विकद्रनं सत्य व
जगताला हितकर असेच राजधमे आपल्याला
सांगितले, आतां तला ज हितकर वाटेल त कर.”
तद्विषयक समथेन ऐकन घेऊन नंतर पुरुषो
त्तमार्न एकाम्राचित्तान योग्य उत्तर केळ
व चा डच पदती आमी
वतेमान जीव वांचविण्यासाठीं येथन निघन
जाता. येथन निघन मी व बलराम उभयतां
सह्याद्रीने यक्त असलेल्या अक्षय व शोभिवंत
दक्षिणप्रदेशामध्ये प्रवेश करूं. त्या ठिकाणीं
गेल्यानंतर करवीर वक्रोंचया दोन नगरांचे व
गोमंत नामक पवेतश्रेष्ठाचे आम्ही दर्शन करूं
आम्ही मथरेतन निघरन गेलां असे कळतांच
तो जयाने चढलेला राजा जरासंध नगरीत न
शिरतां गवोर्ने आमचा पाठलाग करील. सह्या
दरीच्या वनांपयत तो राजा अनयायांसह
आह्यांला धंडीत येईल व॒आह्यांला धरण्या-
दामेणापथाकडील यात्रा आह्यांठा व यादवांना
श्रयस्कर होऊन मथरापुरीला, पुरवासी जनांना;
“ साप्रत्च्या वराचे कारण, शत्रचा पराक्रम, | कंबहुना या आमच्या देशाला त्यापासन फार
वेराचे मूळ नाहींस करून संकटपरिहार कर-
ण्याची न्यायाची याक्ते, दबेलानं मार्गे पाय
ध्यावा अशी शास्त्रोक्त आज्ञा, इत्यादि हेत, क्रम,
न्याय व शास्त्र यांस अनसरून प्रस्तत प्रश्नाच्या
सवे बाजंचा भावी कायोवर नजर देऊन
जो तुम्हीं विचार सांगितलांत, तो सवे मी एकला
आतां मी त्यावर उत्तर देतो त॑ ऐकन त्याचा
तम्ही विचार करा. राजधमांप्रमाणं राजान
नीतीन वतोवे, ( अर्स शास्त्र आहे.) संधि, विग्रह,
यान, आसन, दुही व आश्रय या सहा गोष्टींचा
राजाला नेहमीं विचार करावा लागतो. शहाण्या-
न बळवंताच्या संनिध कधी राहूं नये (दुभेलानं )
प्रातकल काल आला आहे असन ओळखतांच, सम-
थोळा भिऊन पलायनाचा अवलंब करावा
आणि ज्याचे अंगी शाक्ते असेल त्याने बलि-
छाशीं सामना द्यावा. (अशी नीति आहे व
ती योग्य आहे.) ( तीस अनसरून) याच क्षणी
मा समथे असतांही दबंलाप्रमाण बलरामासह
१ या छोकाचे वांदकर वदक्षयांनी कलल अथ आम्हास
घित्य वाटतात,
शुकर्डा राष्ट्रे त्यांना वाटेंत लागलीं.
सख लागेल. शत्र हातचा सटल्यावर जयाकांक्षी
राजे स्वस्थ न बसतां; परराष्ट्रांत त्यांचा पाठ-
लाग करीत जातात. कारण, शात्नचा नि:पात
केल्यावांचन त्यांना चेन पडत नाही
इतक झाल्यानेतर,महाशक्तिमान् व पराक्रमी
राम व कृप्ण हे उभयतां यात्काचितूही न बाव-
रतां खुशाल दलषिणापथाकडे निघून गेले.
इच्छेस येतील तीं रूपं घेऊन दाण दिशेच्या
अनुरोधानं सुखानं मार्गक्रमण करीत असतांना
दालषणा-
पथाकडे सह्याद्रीच्या रमणीय पठारांवरून जात
असतां त्यांना अत्यंत आनंद वाटला. शेवटी ते
वीर सरळ मागोला लागले, पुढें थोड्याच अव-
धींत ते सह्याद्रीच्या सात्निध्यानं शोभिवंत
दिसणाऱ्या व यदुवशीयांनी अलंकृत केलेल्या
करवीर नगरापाशीं येऊन पांचले. तेथे गेल्या नं-
तर वेणानर्दांच्या तीरावर एक फार विस्तार-
लेला जनाट व मोठा वटवृक्ष त्यांचे दृष्टीस
पडला. त्या वृक्षाच्या खालीं मंदराचलावर सूये
ज्याप्रमाणे देदीप्यमान दिसतो त्याप्रमाणे तेज
२ विष्णुपवे. ] हरिवंश, २९२३
पुंज दिसणारा अपरिश्रांत व अब्यय भार्गवराम समद्राची सामा मागग हटवन पाश्चिमसमद्राच्या
बसला होता, त्याचेही त्यांस दर्शन झाठें. त्या तीरावर सह्याद्रीच्या निबिड अरण्यांत त॑ एक
जटिल क्रर्षीचें तपोबळ कडकडीत असन त्यांन मोठा थोरला विस्तत देशच निमाण केला आहेस
खांद्यावर परश व अंगावर वल्कले धारण केलीं पित्याच्या वधाचे उद्टे काढण्यासाठी, तं काते
होतीं. ता गोरवण असन अगश्निशिखेसारखी वीये सहस्राजनाचे सहस्र बाहरूपी अरण्य
त्याची आकृति होती. तो तेजाने प्रति सया- | आपल्या परशनं तोडन काढलंस. तं आपल्या
सारखा असन त्यांने ( आपल्या अवतारकालीं ) परान दष्ट क्षात्रेयांचा वध केल्यामळं
सवे प्रथ्वी निःक्षत्रिय केली होती. त्याच्या जे रक्ताचे पाट वाहिले ते अद्याप ओले असन
अप्रातेम गांभीयोमळं हा देहधारी सांगरच त्या कारणानं ही वसंधरा सांप्रतही रक्तमय
आहे कीं काय असं वाटे. त्याचा त्रेताशिवि- दिसत आहे
स्तार समारोपामळे कमी पडला होता तरी सारांश, पथ्वीवरील क्षत्रियराजांना ज्यानं
यथाकालीं अभि प्रदीप्त करून तो हवन करीत आपल्या रोषास बळी दिले, तोच तं रेणकेचा
असे. त्रिकालजलस्नानाने त्याचें शरीर आद्रे पुत्र परराम आहेस हे मी जाणतो. रणा-
दिसत असन तो आद्य देवगुरूप्रमाण ( तेजस्वी) मध्ये ज्याप्रमाणे तृ हा परश धारण केला
दिसत होता. रामकूप्ण तेथें आले त्या समयी | होतास तसाच तो अद्यापिही आहे. ह्मणून, हे
टघाची केवळ अरणी ह्मणजे उत्पत्तिस्थानच । विप्रा, तला कांही गोष्ट विचारावयाची आमची
अशा आपल्या सवत्स व पांढऱ्या शुभ्र, होमाथे इच्छा आहे; ती ऐकन निःशंकपणे तूं त्याच
दध काढावयाच्या, कामधेनला महेंद्रागेरीकडे योग्य उत्तर आह्यांला दे
तो घेऊन जात होता. त्याचे दर्शन घेऊन) रामा, यमनातीराला शोभा देणारी मथ्रा
स्थानस्थित अर्म्नाप्रमाण दिसणारे उभयतां परा-| नगरी ही आमची जन्मभामे होय. हे मनि-
क्रमी वसुदेवपुत्र त्याच्या पायांपाशीं जसले. श्रेष्ठा, आम्ही दोघे यादव आहो. कदाचित्
नंतर वक््तृश्रष्ठ व व्यवहारचतुर कृप्णानं त्या तला ही गोष्ट माहीतही असेल. यदुश्रेष्ठ १
क्रषिशादेलाला मधुरव नम्र शब्दांनी प्रश्न केला. त्रतघारी वसदेव हा आमचा पिता होय
“६ भगवनू, आपण जमदस्तिपुत्र भागेवराम कंसाच्या भयान शंकित झाल्यामुळे जन्मा-दा-
आहां, हे मळा ठाऊक आहे. आपण सवे क्रपीं- रम्य आम्हांला व्रजामध्ये ठेवन तेथेंच आमचें
मर्ध्ये अग्रगण्य असन (अवतारकालीं ) क्षत्रिय- संवधेन करण्यांत आलं. पुढे आम्ही जेव्हां
कुळांचा (अनेक वेळां ) नायनाट केला आहे. मोठे झाल्यावर प्रथम मथुरेला आढो तेव्हां
तसेच, भागेवा, एक शीप्रगामी बाण मारून भरसभेमध्ये आम्हांवर उठलेल्या कंसाचा
तुम्ही समुद्र मार्गे हटविला व बाण ज्या ठिकाणीं आम्ही स्वपराक्रमाने वध केला, नंतर त्याच्याच
पडला तेर्थ श्पोरक नांवांच नगर वसविळ. पित्याची पुनरपि राजस्थानी योजना करून
त्या नगराचे क्षेत्र पांचार्शे धैनर्ण्ये लांब व| आम्ही आपला गरं पाळण्याचा धंदा पृवेवतू
पांचशे बाण रुंद इतकें आहे. खरोखर बाणाने सुरू केला. परंतु जरासंधानें आमच्य़ा नगरीचा
अ रोध करून आमचा ( विनाकारण ) पिच्छा
पुरविला. आमचे त्याच्याशीं अनेक वेळां
संग्राम होऊन आम्हांला नेहमीं सिद्धीही
पककळयळक कका
१ आहवर्नाय, दक्षिण व गाहपत्य यांचा समारोप
केला होता, ओतां कायमचे अभिहोत्र ठेविले नव्हते
२ पांचशे थनुष्ये, थनष्यस ४ हात
३ पांचशे बाण, बाण २ हात.
५-<<<<<><<<<<---:->--.:::.नूवतचचचचवकव-ळळज---कद:>>>:<>>-५४-४॥ शय 0 000000नलयणयर् यण टीशशतशश शशी
२९४ श्रीमन्महाभारत, [ अध्याय १९,
मिळत गेली. पण अखेर, हे धतत्रता, आमच्या कृष्णा, या पुरींचा शागाल-नामक राजा
प्रजेचे व प्रिय नगराचे संरस्षण व्हावे या हेतर्ने, आहे. तो नेहमीं फार रागांत असतो
जरासंधाच्या प्रचंड उद्योगास भिऊन, कृताथे त्याला दसऱ्या वीरांचा उत्कषे सहन
न होतां किंबहुना सामन्याला तोंड देखील होत नाहीं. हे गोविंदा, तुझ्या कुलांत
न देतां, चिलखत, आयथें किंवा रथ यांवांचेन उत्पन्न झालेल्या व या नगरीचे राज्य
पायीच आम्ही दोघे मथुरेतून पळून आल करणाऱ्या तुझ्या सवे दायादांना त्या राजाने
आहो. सांप्रत आमच्यापाशी सेन्याचें वगरे द्वेषामळें मारून टाकिळ. तो अत्यंत गविष्ठ,
साधन कांहींएक नाहीं. सेनेची सवे जळवा- मत्सरी व संयमरहित असन राज्याच्या व
जुळव ( यापुढें ) आम्हांस करावयाची आहे. ऐश्वयोच्या धुंदीनें फार चटून गेला आहे
म्हणन हे मनिसत्तमा, आम्ही तुझ्या चरणां-
पाशी आलो आहो. करितां आम्हांला उत्तम
प्रकारची मसलत सांगून तू आमच्यावर
कृपा कर. ”
रेणुकानंदन जो परशराम त्यानं ह राम-
कृप्णांच॑ निष्कपट भाषण श्रवण केल्यानंतर
त्यांना धर्माला धरून प्रत्यत्तर दिलि. तो
म्हणाला, “* सवेशक्तिमान् कृष्णा, तुम्हांला
मसळत सांगण्याकरितां तर शिप्य बरोबर
ब्रेतल्याशिवाय मी केवळ एकटा पश्चिमसम-
द्राच्या तीरावरून आतांच येथ आल. कमल-
नयना, गोकलांतील तज्ञ वास्तव्य आणि तेथं
व॒मथरेमध्ये तं दरात्म्या कंसाचा व इतर
दानवांचा केळेला वध, इत्यादि सव हकीकती
मळा विदित आहेत. वरानना पुरुपोत्तमा,
तुझा व बलरामाचा जरासंधाशीं विरोध चालला
आहे, हे जाणनच मी येथे आलो आहे
कृष्णा, तू॑ जगताचा अन्यय प्रभु व पाळक
आहेस हँ मी ओळखतो. देवांचा कायाथं
सिद्धीस जावा एवढ्याच करितां तू वस्तुत
बाळ नसनही बालत्व स्वीकारिळ आहेस, तिन्ही
लोकांत तुला माहीत नाहीं अशी एकही गोष्ट
नाही. तथापि भक्तीने मी ज कांहीं तला
सांगता ते ऐकन घे. गोविंदा, पुरातन कालीं
तझ्याच पवेजांनीं हं करवीरपुर व त्या भांव-
तालूचं राष्ट्र वसविळें, महाविर्यात वसदेवपुत्रा
प्रत्यक्ष पोटच्या पोरांशींही तो नेष्ठयोने वागतो
म्हणन नरोत्तमा, तुह्मी या दष्ट राजाच्या
अमलांतील भयंकर करवीर नगरांत रहावे हं
संमत नाहीं. आतां कोणच्या ठिकाणीं राहून
तुह्मी उभयतां शत्रुतासकांनीं बलाने उम्मत्त
झालेल्या जरासंधाशीं युद्ध करावे तें मी
तुम्हांला प्ांगतो ऐका. आतांच्या आतां आपल्या
बाहुबलाने ही पुण्यकारक वेणा नदी तरून
जाऊन या देशाच्या सीमेवरील दुर्गम गिरी-
वर आपण निवासाकरितां जाऊं. त्या रम-
णीय पवेताचे यज्ञगिरे अस नांव असन तो
सह्याद्रीचीच एक दरवर गेलेली शाखा आहे
तो मांसभक्षक व धोर कम करणारे चोर
यांचे निवासस्थान असन त्यावर नाना
प्रकारच्या वक्षवेळी उगवतात. त्या परवेतावररील
तरु प्ष्पित झालेळे आहेत त्यामळं तो चित्र-
विचित्र दिसतो. त्या पवेतावर आजची रात्र
काढन नेतर दसरे दिवशीं आपण खटांग नामक
नदी ओलांडन पुढे जाऊं. ती नदी मोठ्या
पर्वेतापासन खालीं पडत असन निकषग्रावांनी
अलळेकृत झाठेढी आहे व तिचा धबधबाही
गंगेसारखा आहे. त्या नदीच्या प्रपातापाशीं
तपोवन असल्यामळे त्या तपोवनाला अलंकार-
भूत असलेला तो धबधबा पाहून नतर आपण
"0४ णणाणी १?0१ी?ै!0॥॥0ी?000 ण 0000 ती
१ सोनें, चांदी घांसण्याचे कसाशचे दगड हे बहुधा
नद|तळूच ,असतात
२ विष्णुपवे, ] हरिवंश. २९५
थोडी विश्रांति घेतल्यावर पुढल्या पववतावर मला अंतदेष्टीने आतांच प्रत्यक्ष दिसत आहे.
आरोहण करूं. तेर्थे त्या पवेतावर तपश्चयी कृष्णा, यादवांचा व तदितर राजांचा मोठा
करीत बसलेल्या मानाहे असनही मानाची घनघोर संग्राम होऊन मांस व रक्त यांचा
इच्छा न करणाऱ्या तपोधन विप्रांचे दशन भमीवर चिखल पडेल, असा देवी संकेत आहे
केल्यावर पुढें जातां जातां शवटीं आपल्याला तो संग्राम चाळ असतां, चक्र, हल, कामो
रमणीय व अत्यत्तम असे क्रोंचपुर लागेल दकी गदा व सोनेद मशळ हीं विष्णचीं चार
कृष्णा, त्या नगराचा महाकपे नामक विख्यात | आये कालासारख्या मताच्या रूपान प्रक
राजा तझ्याच कलांतील असन सदा धमेरत होऊन काळवश॒& झालेल्या राजे लोकांर्च
असतो. त्याची प्रजा वनचर लोकांची आहे. ' रुधिर प्राशन करतील. कृष्णा, तो संग्राम
परंत त्या राजालाही न भेटता आपण पर्ढेंच चक्रमशल या नांवार्न प्रख्यात राहील. पर
जाऊं. सयास्त होडेपर्यंत आनडह नामक मेश्वरी संकेताने, व त्यास अनसरून कृतांत
तीर्थापर्थंत मजल गांठन नंतर तेथेंच आपण ' काळाच्या आज्ञेने, तो घडन येत असल्यामुळे
सवे मिळन विश्रांति घेऊ. तेथन मार्गस्थ * काळाचा आदेश ' असेही नांव त्या संम्रा
झाल्यावर आपण सह्याद्रीच्या दरीतील प्रख्यात माला प्राप्त होईल. त्या वेळीं, हे सरजनका
गोमत नामक गिरीवर गमन करूं. त्या पर्वे- करृप्णा, संम्रामामध्ये तझे विष्णरूप उत्तम
ताळा अनेक शिखर असन त्यांतीलच एक 'प्रकारं व्यक्त होऊन सवे देवांच्या व रिपृंच्या
फार उंच व पक्ष्यांना देखील दलेध्य असे आहे. दृष्टीस पडेल. ( तं त्यांना विप्णरूप दिस
त्या शिखराभांवतीं नक्षत्रांचे वेष्टण असन शील. ) कृष्णा, ती गढा व बरेच दिवसपयत
त्या ठिकाणींच देव विश्रांति घेतात. ते शिखर जरूर न लागल्यामळें माग पडलेल चक्र हा
हणजे स्वगांच्या सोपानासारखे असून गग- आयुर्धे व स्वतःचं विष्णुरूप, देवांच्या जय-
नाद्रीप्रमाणे उंच आहे. तो गोमंत गि प्रति प्राप्तीकारेतां त॑ धारण कर. त्याचप्रमाणं हा
मेरूच आहे. त्यावर विमाने उतरतात 'होकत्रष्टा बलराम, भयंकर हल व रिपंचे
या सर्वोत्कृष्ट महाझुंगावर तुह्यी उभयतां तेज- दमन करणारं मशल, ही आयुधं देवांच्या
स्वी व देवरूपी भ्राते सखानं संचार करा. ह्मणजे शत्रेचा नि:पात करण्याकारेतां आपल्या
त्या नगाम्रावरून नक्षवराज चंद्र, अपारद्रीपांना हातांत धारण करा, वासदेवा, प्राथवांचा भार
भपविणारा व ऊरमिमंत समुद्र, आणि सूय हलका करण्यासाठीं या लोकां राजांबरांबर
यांचें उदयास्ताचे वेळी तम्हांठा दशन होईल. तझा हा पहिला संग्राम होईल असे देवांच्या
गोमत पववताच्या शिखरावर वनचरांसारखे बोलण्यांत आले होते. याच वेळीं; आयुध,
सेचार करून तह्यी दगेयद्धाच्या पद्धतीने विष्णरूप, लक्ष्मी व तेज यांची तुला प्राप्ति
जरासंधाला निकाल, शेलाचा आश्रय करून होऊन तं शत्रेच्या सेन्यांचा धुव्वा उडवशील
तुझी निकरान युद्ध करीत आहां असं दृष्टीस गोविंदा, ' भारतीय-युद्ध ' म्हणून शस्त्रांच्या
पडतांच जरासंधाचे हातपाय गळतील. शेल- योगाने झालेल्या ज्या भयंकर संहाराला भूमी
युद्ध करण्याचे कामी त्याचा निरुपाय होईल, वर नांव मिळणार आहे त्याचा या संग्रामा-
तुझी निकारानं यद्ध करूं लागतांच तम्हांला पामनच ओनामा व्हावयाचा आहे. केशवा,
थोड्याच अवकाह्यांत आये प्राप्त होतीळ, हें | म्हणन तं आतां उत्तम व श्रेष्ठ अशा गोमत
२९६
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ४७,
नामक पवेताच्या अनुरोधाने जा. जरासंधाशीं
होणाऱ्या यद्धांत विजयश्री तलाच माळ
घार्लीळ. होमधेनूचे हे अर्तासारखें दुग्ध प्राशन
त्यांचे शेंडे मेघमंडलाला चिकटले होते. मदो
न्मत्त हत्तींनी आपले अणकचीदार दांत दग-
डांवर घांसल्याकारणाने त्याचे ओरखाडे
करून तह्यी मार्गस्थ व्हा. ( चला ) तमचे तेथील शिलांवर हृग्योचर होत होते. पक्षि
कल्याण असो !
* २-२
अध्याय चाळिसावा.
गोमंतवणेन,
वैशंपायन सांगतात:-परशुरामाच्या (आज्ञ
प्रमाणें ) त्या धेनचं दग्ध प्राशन केल्यानं
ते यदपुंगव सामथ्ये व दप यांनीं यक्त झाले
नंतर ते वक्तृश्रेष्ठ दोघे यादव भागेवरामासह-
मदायांच्या किलबिलाटांने तो प्रतिनादित
झाला होता. त्यांतरी आणखी दरींतन खालीं
पडणाऱ्या जलप्रवाहांचे ध्वनि उमटत होते
गवत व वृक्षपल्धव यांच्या योगांने त्याचा पृष्ठ
भाग अगदीं झांकन गेला होता, त्यांतच नील
मण्यांच्या राशी असल्याने तो आकाशाप्र
मारणे बहुवणे झाला होता. त्या पवेताचे अंग-
भर धातंचे रस जिकडे तिकडे माखलेले होते
अनेक शिखरे व वरून वाहणारे झरे यांनी
तो भषित झाला होता. देवांच्या मनोहर सम-
वतेमान गोमंत पवेताचे दशन घेण्याकरिता
जामदश्तीने पवी वणिलेल्या मागाने तेथन दायांच्या संचाराने तो भरून गेला होता
निघाले. त्यांची गति मत्त हत्तीसारखी होती. मनाकाप्रमाणे तो इच्छेस येईल तिकडे गमन
देवांमुळे स्वगे ज्याप्रमाणे शोभिवंत दिसतो | करण्यास समथ असून त्याच्याचसारखा उच
त्याप्रमाणे, तीन अश्नींसारखे असलल्या त्या ' होता. त्याचीं शिखर विशाल असन पाय
तिघांच्या ( जामदाश्रे, बलराम व कृष्ण ) थ्याच्या चारी आजंनीं जलाघांचा वेढा पडला
संचारानं तो मार्ग अत्यंत शोभिवंत दिस होता. कानन, दऱ्या व शिखर यांनीं तो यक्त
लागला. मानवी गतीनं चालतां चालतां अखेर | असन श्वेतवणे मेघपटलांनीं त्याला फार शोभा
देव जसे मंदराचलापाशी जाऊन पोचतात; तसे आढी होती. पनस, आम्रातक, आम्र, वेत्र,
ते सायकालीं गोमंत पवतासमीप येऊन पोचले, कांचन व चंदन इत्यादि वृक्षांनी तो व्यापलेला
त्या पवतावर नानाप्रकारचे वक्ष असन लता- असन त्यावर तमाल व एला या वृक्षांची व
घेलींनीं तो संदर व चित्रविचित्र दिसत होता. मिऱ्याच्या वेलीची बने लागन गेली होतीं
अनेक अग्रू वक्षांनीं त्याचा एष्ठभाग झांकून पिंपळीच्या वेलींमळे तो मलिन ( काळसर )
त
गेला असन मनोहर मयरांच्या संचारानें तो दिसत होता व इंगादि वृक्षांमळे त्याला वचिबर्य
नानावणानीं यक्त झालासा दिसत होता
आलें होते. जिकडे तिकडे राळेचे वृक्ष
भ्रमरांच्या समदायारना ता ( पणपणे ) व्यापला
( देवदार ) लागन गेळे होते. उंच उंच सुरू-
होता, त्यावरील वृक्ष दगडीच्या अडचणींत च्या बनांनीं व नानाप्रकारच्या चित्रवनांनी
उगवले होते. मेध्र दृष्टीस पडतांच त्यावरील त्या पवेताचा प्रष्ठभाग झांकन टाकला होता
मयरांनीं मत्त होऊन टाहो फोडण्यास सुरु- सज, निंब, अजुन, पाटलीची बट, हताल,
वात केली होती, त्या कारणाने तो दमटमन तमाल व पुन्नाग इत्यादि विविध वक्षांनी
गला हाता. त्याचा शखर आकाशाला जाऊन त्याला माठा शाभा आणला होती जलाघात
भिडली अमन वृक्ष इतके उंच होते कीं, जळज कमल व भमिभागांवर स्थलज कमले
२ विष्णुपवे, ]
हारवश.
२९७
दाट उगवलीं होती. वक्षांचे असंख्य समदाय हेंच
त्या पवेताचें भषण होते. जंब, जंबल, कट, कंदल,
चंपक, अशोक, बकुळ, बिल्व व तिंदक
इत्यादि संदर संदर वृक्षांचे त्या पवेतावर
वपुल्य असन कुंज व नागपुष्प यांनीं तो
सवे बाजनीं फार शोभिवेत दिसत होता. हत्ती व
हरिण यांचे त्यावर मोठाले कळप असन
त्यामळे त्या पवेताच्या सोंदयात अधिकच भर
पडलेली होती. सिद्ध, चारण, राक्षस, गंधवे
व गुह्यक यांनीं त्या पल्षियुक्त पवेताच्या ग॒हा
व्यापून टाकल्या होत्या. तेथील शिलातलांवर
प्रायः विद्याधरांचे थवे बसलेले असत. सिंह
व्या्र यांच्या आरोळ्यांनीं नेहमीं तो प्रेत
दमदमन जाई. त्यावरून एकसारख्या जलधारा
वहात असल्याने चंद्रकिरणांनीं तो फार शोभि-
वंत दिसे. देव व गंधवे हे त्या पवेताचें नेहमीं
त्याच्या शिखरांवर ओपधी चमकत होत्या.
कित्येक वानप्रस्थाश्रमी लोक तेथें येऊन राहिले
होते. सारांश, तो सुवणीच्या कृत्रिम काननां-
प्रमाणे रमणीय दिसत होता. त्याचा पायथा
विशाळ असन शिखर उंच होर्ते; त्यामळं
पृथ्वी व अंतरिक्ष या दोहोमर्ध्ये बडी मारून
तो पवेत बसला आहे कीं काय असे वाटे
असो; अशा त्या रमणीय व परवेतांतील
अग्रगण्य गोमंताचलापाशीं येऊन पोचल्यानंतर
त्या देवतुल्य तिघांस ते स्थान वास्तव्य कर-
ण्यास फार पसंत वाटले. गरुडासारखे ते
पराक्रमी असल्यामळ पक्षी ज्याप्रमाणे आका-
शांत उड्डाण करतात त्याप्रमार्ण, पवताला
स्पर्श न करितां, वेगाने त्यांनीं त्या गिरिश्रे
पावर आरोहण केलें. देवांप्रमाणे पवेताच्या
उत्तर शिखरावर चढन गेल्यावर त्या ठिकाणीं
वर्णन करीत. त्यावर संदर अप्सरा देखील त्यांनीं मनाने निर्माण करावें इतक्या थोड्या
राहिल्या होत्या. दिव्य वनस्पतींची लहान- अवधींत एक गृह तयार केले
मोठीं फळे त्यावर गळन पडलीं होती. या
पवेताळा इंद्राच्या वज्ञाचा प्रहार कसा तो
माहित नव्हता. वणवा किंवा झझावात यां-
पासनही त्याला भय नव्हते. प्रपातांपासन निघा-
लेल्या नद्यांची शोभा अपवे होती. (वन )
श्रीला खलळावट आणणारीं, आननाच्या आका-
मग रामकृष्ण त्या ठिकाणीं सखानं स्थित
झाळे आहेत, असे पाहन महामाते जामदग्न्य
परशरामाने योग्य व स्पष्ट भापण करण्याचा
उपक्रम केला. तो ह्मणाला “ बा सवेशक्तिमान्
कृप्णा, मी आतां डापोरक नगराला परत जाता
संग्रामामध्ये देव जरी लढावयास आले तरी
तमचा पराजय केव्हांही व्हावयाचा नाही
राचीं कानन, जल व शेवाल, यांच्या योगानें |
त्या पवेताचीं शिखर सोंदयोनं ओथंजलेलीं गोविंदा, तकी माझ्या मागन ( शपोरकपुरा
दिसत होतीं. पुष्कळ संदर ठिकाणीं हरिण | पासन गोमंतचलापर्यंत ) आलां, त्यामळे माझ्या
स्थित झाले होते. बाजच्या शिला या मेघां- मनाला जो संतोष झाला आहे त्या योगाने या
प्रमाणे मनोहर दिसत होत्या. तरुण स्त्रियांनी | माझे जनाट शरीराला देखील फायदा झाला
परिवेशित असल्याने पाते जसा संदर दिसतो आहे. ज्या ठिकाणीं तह्यांला आय॒धप्राप्ति होईल
त्याप्रमाणे संदर दऱ्या, गहा व॒ज्यांतीळ | असा परळीकांत ठरलेला देवांचा संकेत आहे,
भामे वृक्षाच्छादित झाली आहे अशा पुप्पयक्त | तेंच हें ठिकाण मी तुम्हांस दाखवन दिले
वनराजी, यांच्या योगानें तो पवत शोभिवंत | ” (१5
द्सित होता कांही ठिकाणी तो. ख्रीसहित येथे * समय: सांपरायिक: ! याचा '* युद्धासंबंधीं
ह् हा | हत | सक्ेत' असा अर्थ करण्यास हरकत दिसत नाही. पण
असलेल्या पुरुषापमाण खदर आदसत हाता, | नालकंठानें पारलोकिक असा केला आहे
हरिवंश ८-३८,
२९८
श्रीमन्महामारत.
[ भघ्याय ४१.
आहे. हे देवाधिंदेवा वैकुंठवासी कृप्णा, तुझी
देव देखील स्तृति करतात. गोविंदा, सवे लोकां-
साठीं मीं सांगतों त्या तात्विक वचनाप्रमाणं
वाग. कृष्णा, मनष्यांच्या हितासाठी जगा-
मध्ये मनष्यावतार धारण करून भभार हरण
रण्याचें म॑ त॑ प्रस्तत अलौकिक सत्कृत्य
आरांभेळें आहेस, त्याचा हा सांप्रत प्राप्त
झालेला जरासंधाबरोबरचा सामना मुख्य
भाग होय व तो कालाच्या ओघानेच प्राप्त
झाला आहे. केशवा, म्हणन त्या वेळीं तं.
सखाची जोड करून देण्याकरितां, अविलेंबे
करून तूं युद्धास सिद्ध हो. नारायणा, तूं
विश्वात्मा असन तंच ज्या अर्थी माझा सत्कार
करीत आहेस त्यापेक्षां तज्ञ्या सत्कारांतच
चराचरांसह सवे जैलोक्याकडन माझा सत्कार
झाला असे मी समजतो. महाबाहो, तझ्या
कायेसिद्धीसाठीं मी यत्न करतो. राजांबरोबर
तुझे कांतारामध्ये युद्ध होईल तेव्हां नेहमी
माझे स्मरण कर. ”
सदाचारी कृष्णाला उद्देशून याप्रमाणे भाषण
आयघधसामग्री व रणककश स्वरूप स्वसाम- केल्यावर जामदग्न्याने त्याठा जयप्राप्तीसाठी
थ्योनेंच धारण कर. एका हातांत चक्र व! आशीवोद दिले. आणि नंतर तो अभीप्पित
दुसऱ्या हातांत गदा अशीं [1
सरसावन तं यद्धाचे ठिकाणीं उभा राहिलास
म्हणजे तझे पुष्ट अशा अष्टभजांनीं यक्त अस
लेळें स्वरूप पाहून [ प्रत्यक्ष ] इंद्र देखील
मिऊन जाईल. हे मानदा, तं अखे धारण
केठींस म्हणजे आजपासन पथ्वीवरील राजांची
स्वगे लोकची यात्रा सरू झाली असे समज-
ण्यास मळींच प्रत्यवाय नाहीं. हे वक््तश्रेष्ठा,
आजानुबाहु गोवदा, आतां विल्ञ न करतां
रथावर स्थित होण्याकरितां गरुडाला हांक
मार. स्वगेवासी होण्यास उद्यक्त झाळेले रण-
वीर व यद्धोत्सक राजे दर्योधनाच्या अधीन
होऊन बसळे आहेत. पथ्वीपाते राजे आतां
मरून जाणार हं लक्ष्यांत येऊन चकल्यामळे
वेधव्यावस्थेंतील वेष अगोदरच धारण करून
ही एकवेणीधरा पृथ्वी | केशसंस्कार न
कारेतां ] तुझी वाट पहात [ बसली ] आहे
हे अरिमदेना गोविळ, तं मनप्यरूपाने अव-
तरून युद्धास ठाकलास हणजे [ कर ] ग्रह व
नक्षत्र यांनीं ग्रासठेळे राजे पराड्मख न होतां
] आयुर्धे दिशेन निघून गेला.
अध्याय एकेचाळिसावा.
बलरामाचे सुरापान, जरासंधाचें
गोमताचळाकडे आगमन,
वेशपायन सांगतात:---जमदग्नीचा पुत्र
परशराम तेथन निघन गेल्यावर उभयतां यद
कळदीपक इच्छेस येईल तीं रूपं घेऊन गोम
ताचलाच्या रमणीय शिखरावर ( निभयपणे )
वावरू लागले, त्यांच्या वक्ष:स्थलांवर वनमाला
लोंबत होत्या. उभयतांच्या शरीराचा वणे
नील (राम) व श्वेत (कृष्ण) असून ते आका
शस्थ मेघांसारखे दिसत होते. त्यांनीं नील व
पीत वस्त्रे परिधान केलीं होतीं. पवेतावरीठ
घातंच्या रसाने त्यांनी आपली शरीरं माखली
होतीं. अशा प्रकारें गिखरावर वास्तव्य करून
ते क्रीडेच्छु तरुण वीर पर्वेतावरीळ रमणीय
वनांमध्ये हिंडत असतां नक्षत्रराज चंद्राचा
उदय व इतर ग्रहांचे अस्तोदय त्या गोमेताच-
आनंदाने मत्युला कवटाळतीळ. म्हणन हे लावरून ते निरीक्षण करीत असत
कृष्णा, दानवाचा [ने:पात करण्याकारंतां, नर
द्वांना स्वगेलोक दाखविण्याकरितां व देवांना ।
एके समयी नगतुल्य पराक्रमी व श्रीमान
सेकषेण कृष्णाला बरोबर घेतल्यावांचन एकटाच
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
२९९
न्यिवि२किडश माची यमक मवीडम डड जा अ हहे ड्डिकिकेकेकडथनन्न््न् ल्क का ््क्क्काक््क्क्क्क््कम््क्क्क्््क्ाश्काकाााकाकाभळ्यकशककाकााताकशकका
त्या शिखरावर हिंडत असतां, फुललेल्या
कदंब वृक्षाच्या संदर छायखालीं स्थित झाला
तेथे बसला असतां मंद सगध वायची सखदाय-
क झुळुक मधून मधून त्याचे शरीरावरून जात
होती. वायचा याप्रमार्णे तो आस्वाद घेत बसला
असतां, मद्याच्या गंधाने यक्त झालेली वायची
झुळुक त्याचे शरीराला स्पर्श करून त्रागेद्रि-
चंद्राची प्रिया कांति, व सवात श्रेष्ठ असलेली
कमलः्वजा देवी श्री, अशा तिघी प्रियभाषिणी
देवस्त्रिया येऊन उम्या राहिल्या. त्यांतील
देवी वारुणी बलरामापुद॑ हात जोडन उभी
राहिली आणि मदिरेच्या मदान धंद झालेल्या
त्याला उद्देशन हितवचन बोलली
ती म्हणाली:--।। हे दिवीश्वरा बलदेवा,
यापर्यंत आली. त्याबरोबर मद्याचा वास दैत्यांच्या सैन्याचा त॑ आतां निःपात करण्यास
येऊन वारुणीपानाची त्याला त्वरित उत्कट समथ आहेस. ही मी तझी संदर दयिता वारुणी
इच्छा उत्पन्न झाली. आदल्या दिवशीं जो तझ्यापुढे उभी आहे. हे विमलानना, पाताला-
मद्य पिऊन मत्त झालेला असतो त्याचे तोंडाळा मध्ये शेषरूपाने तू यावचेद्रदिवाकरो गुप्त
जशी दुसरे दिवशीं कोरड पडते, तसे बलळरा- होऊन राहिला आहेस, असे समजन क्षीणपुण्य
माळा झाळे व त्या विभला पर्वी अमृतप्राशन स्त्रीप्रमाणं मी प्रश््वीच्या पाठीवर भटकत आहे
केल्याचे स्मरण झालं. मग मदिरापानाच्या कांहीं कालपर्यंत फलांमध्ये असणाऱ्या केस
इच्छेने ग्रासलेल्या त्या बलरामाने ती मदिरा | रांचे ठिकाणीं व हस्तस्पशे न झालेल्या पुप्प-
मिळण्याच्या ब॒द्धीन कदंबवक्षाकडे दृष्टि फंकली, गच्छयक्त अतिमक्तलतांमध्ये मीं वास्तव्य केळं
पावसाळ्यांत त्या वक्षाला फलांचा बहार आला परंत सख मला फार प्रिय असल्याकारणानं अखेर
असतां, त्याच्या ढोळींत मेघांचे ज॑ जल सांठळें मी आपले स्वरूप अतहित करून पावसाळ्याचे
होते ( त्याचा गळन पडलेल्या पुष्पांशीं संयोग आरंभी तझी चातकासारखी मागेप्रतीक्षा करीत
होऊन ) त्याचे संदर मद्य बनन राहिले या कदंबवृक्षावर ठीन होऊन राहिल. अनघा,
होते. मदिरातृष्णेन पछाडल्यामळे आत झाल्या- अमतमंथनसमयीं माझा पिता जो वरुण त्याने
प्रमाण पुनः पुन: त्याने त॑मद्य प्राशन केळे मळा जशी तुजकडे पार्ठविळी होती, त्याप्रमार्ण
आणि त्यामुळ धुंदी येऊन त्याच्या चर्येत सवोग-संपत्तीने युक्त करून पुनरापे आज
अंतर पडळ. उन्मत्त झाल्याकारणाने त्याचे पाठाविली आहे. क्षरिसागरांत असतांना जशी
नेत्र किंचित् घरमारूं लागले व मख शारत्का-
लीन इंदुसारखे फिरू लागले. कदंबवक्षा-
च्या ढोलींत उत्पन्न झाल्यामळं त्या मर्तिमती
वारुणीला कादंबरी ह॑ नांव पडले, हीच वारुणी
देवांच्या अमृताची जननी होय. याप्रकारे
तुझ्या उपभोगाची मी इच्छा करीत होते तद्वत्
पातालांतही तुझाच समागम व्हावा अशी
माझी इच्छा आहे. तेच स्वामी मळा संमत
आहेस. निष्पाप अनंता, तं जरी आतां माझा
त्याग केलास, तरी मी तुला सोडणार नाहीं
कृष्णाचा ज्येष्ठ भ्राता कादंबरी पिऊन धुंद देवा, तुझ्यावांचून इतर कोणाचाही आश्रय
झाल्यामुळे अस्पष्ट पण मधुर वाणी बोलूं
छागळा. ती कानीं पडतांच, मतिमती मदिरा,
कत नना कका, अम अामतळळेबतहर.& कळकळ माळ जळ डलनाटमनप-
१ वाजपेय, सोत्रामाणि इत्यादि यज्ञामध्ये हिच्या
आसादाने स्वर्गात अमृतपानाची प्राप्ति होते, म्हणून; ही
भमृताची जननी होय असें हटले आहे,
रण्याची माझी इच्छा नाहीं. '' वारुणीच्या
नंतर आदिपद्य व पद्मांकयक्त दिव्य कणे
षण आणि समद्रांतन गमन करण्यास देखी
योग्य असलेलीं नीलवण रेशमी वसते, हीं परि
१ बलराम हा शेषाचा क्षवतार हणून,
३०० श्रीमन्महाभारत. [ अध्याय ४१.
८ 2 पपा शी?ी00 “0 ४५
धान केलेली कांति बळरामासमीप आली. तेथें आळा. त्या वेळी राहचे तावडीतून सुटलेल्या
मदान तिच्या श्रोणी किंचित् नम्र होऊन हालत शशीप्रमाणे, रामाला फारच आनंद झाला ते
होत्या व तिचे नेत्र तारवटले होते. नंतर त्या. दोघे घरांत असल्याप्रमाणे तेथे परस्परांशी
मोठ्या त्वरेने त्याच रस्त्याने चालला होता
जयजयकार करून हंसत हंसत पुर्ढील अथपृरणे या त्या तयात रि
उद्गार काढले, “ रामा,मादरप्रमाणे मीही तुज- माळा धारण केली असन उटी लाविठेली
वर स्वगुणासह अनुरक्त झाढ आह. खरखर . होती. देत्यांनी केलेल्या शस्त्रप्रहाराचें चिन्ह त्याचे
तू सहस््रशीर्ष प्रभु चेद्रापेक्षांही श्रेष्ठ आहेस. अगावर दिसत होते. त्यावरून तो नकताच
नंतर, नेहमीं श्रीविष्णच्या वश्षःस्थळाळा ' कोठें तरी संग्राम करून परत चालला होता
अलंकृत करणारी पह्मालया देवी श्री रोहिणे अस [दिसत हांते. (व तंच खरं होते कारण, )
राचे ठिकाणीं आपल्या दिव्य शयना-
याच्या वक्षःस्थलावर शभ पुप्पमालप्रमाण य >
विराजमान झाली. बळरामाच्या उरःस्थली. 1. 7 ण (विरो
स्थित झालेली ती कमल्हस्ता व कमलमखी
हातांत एक निमळ माळ घेऊन त्या प्रकपे
णाला हणाली, “' देवाधिदेवा रामा, वारुणीच्या
योगाने अळकृत झालेला व मी आणि कांति.
यांच्याशी यक्त झालेला तं चंद्रासारखा स्त्रियांना
फार मनोहर दिसतोस.तझ्या सहस्र मस्तकांवर |
जो स॒योप्रमाण शोभे, तो हा तज्ञा मकट मी
वरुणलोकाहून तुझेसाठीं आणला आहे. देवा,
हे वज़भूषित व कनकमय एकच कुंडल, आदि
पद्य; पद्माक्ष नामक दिव्य कणेभपण, समद्र
तरण्यास यांग्य अशी हीं निळीं रंशमी व
चनाचा पुत्र ) देत्याने त्याचा किरीट चोरून
नेला. तो किरीट परत मिळविण्यासाठी भर
समद्रामध्ये देत्यसमदायांशीं मोठ्या शोयोगे
गरुडानं यद्ध केले, शेवटी श्रीविप्णचा किर्राट
त्यांचेपासन परत मिळवन पाहतश्रेष्ठ गरुड
देवांचें गह म॑ अतरिक्ष त्यांतन वेगाने विष्ण-
लोकीं चालला होता. तो आपला स्वामी विष्ण
दसऱ्या कांहीं कायासाठी गोमंतपवेतावर आलेला
' आहे असं त्याच्या दृष्टीस पडले. त्या वेळी
'त्याच्या स्कंथावर क्रीवष्णचा किरीट झळकतच
' होता. शलराज गोमतपवताच्या शिखरावर
ग्या का : विष्ण किरीटाशिवाय व ज्याच्या योगाने तो
गण समु तून काढढल्या ठसठशात , वसा ओळखतां येईल अर्स कांही न कारितां
व ढाळदार मोत्यांचा हा हार, हीं तशीं जनीं.
८", मनुष्यरूपाने बसला आहे, अस पाहून पालि
भुषणे मीं मोठ्या आदराने बरोबर आणिली :
श्रेष्ठ गरुडाने त्याचा भाव ओळखिला आणि
आहेत, त्यांचा स्वीकार कर. महाबाहो; भपणे
घाळन अ ट्ट अ पं ' मोठ्या आनंदाने त्याम विष्णच्या मस्तकावर
ह इट करण्याचा आता | आपल्याजवळचा किरीट अतरिक्षांतन खाली
समय आलेला आहे
टाकला. तो किरीट उपेंद्राच्या बरोबर
तिघी देवास्रेयांचा बलरामाने स्वीकार करतांच रु"्णाचा रामाशीं एथ संयाग असल्यान म्राद्मसा वाटती
तो शारदीय चंद्रासारखा त्तेज पुंज द्सिं लागला तथापि कोणालाहि प्रिय संगमापेक्षा बंशमक्ततेचा आनंद
अधिक असतो, ह्मणून लेखी पोर्थातील ' ग्रहमुक्त
नेतर सजल मेघाच्या कांतीने युक्त असलेला कृष्ण | हाच पाठ येथें धेतला आहे,
२ विष्णुपर्वे, ] हरिवंश. १०९
मस्तकावर बसला.मेरुशिखरावर माध्यान्ह समयीं आहे. खरोखर, हा आमचा समरांगणावरील
स्य जसा शोभिवत दिसतो त्याप्रमाणे किरीट- | पहिला अतिथि होय. दादा, आपण एकमेकांना
यक्त कृष्ण दिसं लागला सोड नये. तसेच जरासंध येथें येईतो यद्धा-
किरीट येथे चालत आढा हा गरुडाचा लाही आरंभ करूं नये. ( तसे करण्यापर्वी )
पराक्रम असला पाहिजे हे ओळवन कृष्णाचे त्याचे सेन्यबल किती आहे याचाही पण विचार
मख प्रफलल झाळें व तो रामाला ह्मणाला, केला पाहिजे.
£: आपण या ठिकाणीं जी संग्रामाची तयारी इतर्के बोळन कृष्ण संग्रामाची वाट पहात
केळी आहे, (त्यांत मुकुटाची आपोआप भर ' स्वस्थ बसला. परंतु त्या अवकाशांत जरासं-
पडली यावरून ) देवांच्या कायोसिद्धीचा समय 'धाचा वध करण्याचे इच्छेने त्याच्या सेन्याकडे
समीप आला आहे यांत संशय नाहीं. मीं नजर फेकून त्यानं त्याच्या बलाचा अजमास
क्षीरसागरामध्ये निजली असतां, इंद्रासारखें | केला. अव्यय यदवर श्रीकृष्ण जरासंधाबरो
दिव्य रूप घेऊन, वैरोचनाने ग्राहरूपार्न क्षीरो-| बर आलेल्या राजांकडे पहात असतां, स्वगीत
दर्धीतन हा माझा किरीट चोरून नेला होता, ' पर्वा ठरले होते, त्याचाच त्यानं पुनः आपल्या
तो माझा शषशयनावरून नाहींसा झालेला मनाशी उच्चार केढा. तो अस्ताः “ सुकृत
किरीट गरुडानें परत आणून माझ्या मस्तकावर । संपल्यामुळे, पूर्वकर्मानुसार ज्यांचा आतां
घातला. विनाश होणार आहे, तेच हे राज्याधिकार
राजा जरासंधही समीप आला आहे असें | भोगीत असलेले राजे होत. मला वाटते या
स्पष्ट वाटते. कारण, वायुगतीर्ने चाढणार््या 'न॒पश्रेष्ठांना मृत्यूने ( यज्ञीय पशुंप्रमाणे )
रथांचीं 'वजाग्र दिस लागलीं आहेत. हीं पहा, येथवर खेंचीत आणलें आहे. यांची शरीरें
विजिगीपु राजांची चेद्रासारखीं शुभ्र छत्रे ठोकरच स्वगोप्रत जाणार अशीं चिन्ह यांचे
व चिल्खर्ते घालन सज्ज झालेलीं सेन्ये झळकं देहांवर स्पष्ट दिसत आहेत. या नृपसिंहांच्या
[गढी आहेत. ओहो ! या पहा, आकाशां- सेनासमहाने पीडित झालेली वसुंधरा भार
तीळ हंसपक्तींप्रमाणे राजांच्या रथांवरील | सहन न होऊन स्वगेलोकी ( गाऱ्हाणे सांग-
विमल व शुभ्र लत्रपाक्तेी आपणांकडे येत ण्याकरितां ) गेठी, र्त खरोखर तिनं योग्यच
आहेत. तसच, ही जरासंधाचे योध्यांच्या झग- केठे. थोड्याच अवकाशांत असंख्य नरेद्रांनीं
झगीत शस्त्रांचे तेजाची प्रमा आकाशासारखी हे अंतरिक्ष भरून जाऊन पृथ्वी ( यांच्या
निमेळ दिसते आहे व ती निमेल प्रभा सर्ये- भारापासून ) मोकळी होईल.
प्रभेशीं मिश्रित होऊन दाही दिशा पसरली डड डड ली
आहे. असे वाटते! पण खरोखर, आतां अध्याय बेचाळिसावा,
होणाऱ्या संग्रामामध्ये राजे लोकांनीं आपली “0:
शस्त्रे मजवर फॅकिलीं म्हणजे ( मला कांही गोमंतदाह,
वैशंपायन सांगतातः---इतके झाल्यानंतर
महातेजस्वी राजाधिराज जरासंध 4 सेनाबलानें
युक्त असठेळे त्याचे अनुयायी राजे हे गोमंत
पर्वतासमीप येऊन थडकले. बलवानू व धृतवत
न होतां) त्या सवे शस्त्रांचा मात्र नाश होईल
हा जरासंध राजा अगदीं वेळेवर या ठिकाणीं
संग्राम देण्यासाठी आला आहे. याच्याशी
होणार्या युद्धाने आमची कसोटी व्हावयाची
१०९ श्रीमन्महामारत. [ अध्याय ४९
जरासंध राजा चालत्या मेघांप्रमाणेच जणं | समीप जमू लागतात त्यासारखे दिसूं लागले,
च्य 4 ७ च ढ ह्< लीं रि नीं
काय दिसणारे चतुरंग दुळ बरोबर घेऊन तेथ | जरासंधाचे आधिपत्याखाली सवव राजांनीं आपा-
आला होता. संग्रामासाठीं तयार ठेवलेल्या
त्याच्या रथांना अश्वशासत्रविदांनीं शिकवून
निपुण केळेळे उंच व रुंद पाठीचे घोडे जुंपळे
असून त्यांची गति अप्रतिहत होती. सुवणे-
शुंखला व मोठाल्या घंटा यांनीं अलंकृत केलेले
त्याचे हत्ती मेघतुल्य असून त्यांचेवर कुशल
महात आरूढ झाले होते. त्यांनाही उत्तम
शिक्षण दिळें असल्यामुळें युद्धासाठी ते अगदीं
घडपडत होते. त्याचे बरोबरचे घोडे वाय-
सारखे शीधरगामी असून पक्ष्यांप्रमाणें उड्डाण
मारीत आहेत कीं काय असं वाटे. ते घोडे
सारखे सिंकाळत असून उड्या मारीत होते
व त्यांच्यावर तरबेज स्वार आरूढ झाले होते.
त्याचे असंख्य पदाति हातांत खड्ड व ढाल
ब्रेऊन अंगच्या सामथ्योच्या जोराने पक्ष्यां-
प्रमाणें आपल्या सिंहनादानें आकाश दणाणून
टाकीत होते. त्यांची एकंदर तयारी पाहून हे
नुकतीच कांत टाकलेळे उडणारे सपेच आहेत
असा भास होई. रथचक्रांच्या खडखडाटाने,
हत्तींच्या मदधोषाने, घोड्यांच्या खिंकाळण्याने
व पदातींच्या भयंकर सिंहनादारने दाही दिशा
व गुहा दणाणून टाकीत राजा जरासंध
आपल्या सागरोपम सेन्यासह गोमंताकडे येत
आहे अस्ते दृष्टीस पडलें. त्या राजेलोकांच्या
सेन्यांतीळ योद्धथांना अत्यानंद झाला होता
त्यामुळें ते दंड थोपटून एकसारखा सिंहनाद
करीत होते. त्या कारणाने जरासंधार्च सेन्य
मेघसेन्यासारखें भासत होत. तसच, त्या सैन्यांत
पवनगतीने चालणारे रथ, मेघतुल्य प्रचंड
हत्ती, शुभ्र मेघांसारखे घोडे व त्वेषार्न चिड-
ठेळे पदाति एत्यादिकांची एकच गर्दी असल्या-
मुळें ते हस्त्य(थ)रथपदातियुक्त ( चतुरंग )
दळ ग्रीष्मक्रतूचे शेवटीं मेघसमूह सागरा-
पल्या सैन्यासह पर्वताला वेढा घालून छावणी
ठोकण्याचा उपक्रम केला. एथक् एथक् शिबिर
हिळेल्य र पा
करून राहिलेल्या त्या सेन्याची शोभा पोर्णि-
मेच्या दिवशीं पूणे भरती आलेल्या महासागरा-
सारखी दिसत होती.
रात्र सरतांच प्रस्थानसमयींचा मेगल-
विधि आटोपून युद्धासाठी हपापठेळे ते सवे
राजे पर्वतावर आरोहण करण्याकरितां, एके
ठिकाणीं जमले. पर्वताच्या पायथ्याशी सवे
राजे एकत्र जुळल्यानंतर कोणत्या वेळीं युद्धास
प्रारंभ करावा याविषयीं त्यांनीं कोतुकाने
विचार सुरू केला. प्रलयकाली तुफान होणाऱ्या
सांगरांचा जसा (प्रचंड ) आवाज होत असतो,
त्याप्रमाणे त्या राजसभेत एकच गोंगाट सुरू
झाला. कंचुक व उष्णीष परिधान केलेले वृद्ध
छडीदार “ बोलूं नका ” अशी द्वाही राजा-
जेने फिरवूं लागले. त्यांच्या प्रयत्नाने निःशब्द
व स्तिमित झालेल्या सेन्याचे स्वरूप आंतील
मीन व भुजंग ढीन (निद्रिस्त) झाळे असल्यानं
शांत दिसणाऱ्या समुद्राप्रमाणे दिसू लागले.
याप्रमाणे जादुर्न भारल्यासारखा तो सेनासागर
शांत व निश्चळ होतांच, जरासंघान वृहस्पती-
प्रमाणें आपले भारदस्त भाषण सुरू केले.
:£ लोकहो, हीं राजांची सेन्ये विलंब न
करितां पुढें चालवून या पवेताला आपल्या
असंख्य सेनेचा चौफेर गराडा द्या. अश्म-
यंत्रे ( गोफणगुंडे ) व फेॅकावयाचे मुदूर
सज करा. प्रास व तोमर हीं आयुधे वर वाहून
न्या. आपलीं शस्त्रे वर फॅकडीं म्हणजे तशींच
खालीं पडूं नयेत, म्हणून शिंल्पि लोकांकडून
लहान मोठीं साधने त्वरित तयार करून घ्या.
सवे शूर व प्रमत्त योद्धथांनीं राजा' शिक्षापाल
जसे सांगेळ तसे अविले्बेकरून चारळवे.
२ विष्णुपर्व, ]
हरिवंश.
१०९
टांक्या व कुदळी यांनीं हा नगश्रेष्ठ फोडून
काढा. दुगेयुद्धामध्ये जे राजे कुशल आहेत
त्यांनीं एकमेकांना सोडं नये. ( जवळच
रहावे. ) आनपासन या पर्वताला सेन्याचा
वेढा देऊन उभयतां वसदेवपुत्रांचा आपण
निःपात करीतोपर्येत हं वेढ्याचे काम अ्षच
चाळवावयाचे आहे. शिलांपासून निमोण झा-
लेल्या पवेतावर अशा निकराने हट्टा चढवा
कीं, यावरील पक्षी देखील जागच्या जागी
नसावेत. आकाशामध्ये सुद्धां असंख्य बाणांचा
व्षीव करून चिट पाखरालाही बाहेर पडतां
येणार नाहीं अशी शरांची दाटी करून सोडा
मी आज्ञा करीन त्याप्रमाणे राजांनीं पवे
उलूकादि राजांनीं शत्रूचा धुव्वा उडवावा
मी, दरद्राज व वीयेवान् शिशुपाल मिळून
निकराने हला चढवन दक्षिण बाज सर करतां
याप्रमाणे वेळ न गमवितां चोहांबाजंनी
या गोमंत पर्वताला सैन्यानें वेढन टाका म्हणजे
त्याच्यावर वज्नपातासारखे॑ भयंकर संकट
आल्यासारखी त्याची स्थिति होल.
गदावंतांनीं गदेने, परिघ धारण करणा-
रांनी परिधान, व इतरांनीं त्यांच्यापाशी जीं
विविध शस्त्र असतील त्यांनीं या पवेतश्रेष्ठाच
विदारण करावे. या नतोक्नत भरमीने युक्त
असलेल्या पवेतावरची जमीन आजच्या आज
तुम्ही सवे राजांनीं मिळन सारखी ( सपाट
ताच्या पायथ्याशी जागजागी राहून सेथि मैदानासारखी ) करा
सांपडेळ तसतसा, विलंब न करतां, वर चढ-
ए्याचा मागे आक्रमण करावा.
मद्र, कालिंगाधिपति, चेकितान, बाल्हिक,
काऱ्मीरराज गोनदे, करुषाधिपति, किंपुरुष
द्रम व पावेतीय मालव राजे, इतक््यांनी
मिळन लोकरच पवेताच्या पश्चिम बाजने चटं
लागावे. पोरव, वणदारि, वेदभराज;, सोमक,
रुक््मी, भोजाषधिपाते, सयाक्ष, मालव, पांचाले-
श्वर दुपदराज, अवंतीदेशचे विंद व अनुविंद,
पराक्रमी दंतवक््त्र, छागलि, पुरामंत्र, राजा
दरद्, कोशांबी देशचा माळवराज, शतधन्वा;
विदरथ, भरिश्रवा, त्रिगते, बाण आणि पंच-
नद, इत्यादि दुगेयुद्धकूशल व वज्ञासारख्या
पराक्रमी राजांनीं शत्रला रंटीत रंटीत पवे
ताच्या उत्तर बाजन वर चलावे. उलक, केत-
वेय, अंशुमान् राजाचा पुत्र वीर, एकलव्य,
हदाश्व, क्षत्रधमो, जयद्रथ, उत्तमोजा, शाल्व,
केरलाधिप, केशिक, वेदिश; वामदेव आणि
पराक्रमी सुकेतु, यांचेकडे पवे बाज सर कर-
ण्याची कामागेरी सांपवन द्या. वाय जसे
मेघांना पळवन उडवन लावतात त्याप्रमाणे !
सागरानं जसा चोहा आजंनी पृथिवीला
गराडा दिला आहे, त्याप्रमाणे जरासंधाचे
भाषण ऐकन घेतल्यानंतर राजाज्ञा शिरसा
वंद्य मानन सवे नराधिपांनीं गोमंताचळ वेढन
टाकला, मात्र देवंद्रासारख्या ( पराक्रमी )
चोडिराज शिशपालाने जरासंधाच्या भाषणाने
संत न होतां प्रश्न केला की, राजा, या
दगेम पवेतश्रेष्ठ गोमंताचलावर यद्ध करून
तला कोणता लाभ होणार ? उंच उंच वृक्ष
व कांटे यांनीं या पवेताचे शिखर व्यापले
असल्याकारणाने यावर चढन जाणं फार कठीण
आहे. मला वाटतं, या गिर्रींच्या सर्भावार
पुष्कळ लांकरडे व गवत रचून याला आतांच्या
आतां विलंब न लावतां आग लावन द्यावी
आणि दसरे सवे प्रयत्न तत बाजला ठेवावेत
रणामध्ये बाण-युद्ध करणारे क्षत्रिय सुकुमार
असतात, त्यांना पार्यी दर्गेम पवेतावर चढा-
वयास लावणे य॒क्त नव्हे. नसता वेढा घालन
किंवा वर चढन जाऊन हा पवेत सर करणं
120 आ
१ अध्याय ३५ मध्यें मथुरेच्या वेढयाचे वेळर्चे जरा-
संधार्चे भाषण पंधरा आणे हेच आह!
३०४ श्रीमन्महामारत. [ अध्याय ४९.
देवांना देखीळ शक्य नाहीं. एखादा दुर्ग | चलाख पावलांच्या (गतीच्या) राजांनीं चटकन्
जेव्हां सर करावयाचा असतो तेव्हां वेढा घा- वाऱ्याच्या झोंकार्ने व योग्य ठिकाणे पाहून
लणें हा उपाय होय. पर्वताच्या आश्रयाने गोमंताचलाला सर्वे बाजूंनीं पेटवून टाकळे. मग
राहिळेल्या राजांचा ( शत्रूचा ) धान्य, उदक | वायूच्या योगाने आभ्नि जास्त जास्त प्रदीप्त
व जळण इत्यादिकांचा पुरवठा नाहींसा केला | होऊन चोहोकडे पसरला. आगींतून धूमयुक्त
म्हणजे त्यांना ( सहज ) पराभूत करितां येते. | असंख्य ज्वाला निघू लागल्या. व त्यांच्या
आपण संख्येने पुष्कळ आहो. या घमें्डावर प्रभेने अंतरिक्ष देखील प्रकाशमान झालें. लांक-
जाऊन स्वस्थ बसणे सांप्रत शहाणपणाचे व | डांच्या ढिगांतून प्रथमतः उत्पन्न झालेला अभि
राजनीतीस अनसरून होणार नाहीं. आप- | वायूच्या योगाने सवतः पसरून त्यानें सुंदर
ल्याशीं य॒द्धास ' ठाकलेळे यादव जरी दोघे । वृक्षांनी युक्त असलेल्या शोभिंवंत गोमंता-
आहेत तरी त्यांची य :कश्चित् म्हणुन उपेश्षा चलाची राखरांगोळी केली. तो देलट गळत
करतां कामा नये. त्यांचें साम्ये किती | असतां पुष्कळ मोठमोठाल्या शिलांचे शेकडा
आहे याचा आपणास अजमास नाहीं. उलट 2ड होऊन मयकर उस्क्ायातासरमाण ते
हे देवतुल्य आहेत असत ऐकण्यांत आहे. उभ- सगळीकडे उडूं लागले. सूये आपल्या तेजाने
यतां यदुभरेष्ठांनी ( आजवर ) दुप्कर कृत्ये मेघाला ज्याप्रमार्ण लिंपून काढतो त्याप्रमाणे
कती आत ततव र वत महतिती स्वेत्र पसरलेल्या ज्वालांच्या योगाने त्या
क्ब्ह् - रोलंद्राचे स्वरूप भयंकर होऊन त्याने आपल्या
ना देवच असावेत अस वाटते. म्हणून
वाळलेल्या लांकडांचा व गवताचा सर्भोवार नाच्या, तेजाने आसमंतात भाग नीटपणे
ढीग करून या पवैतोत्तमाला आय्ि लाविला "पपू टाकिला. आगीमुळे घातूचा रस होऊन
म्हणजे हे ( आगीच्या भडक्यांत ) जळून. ५९ 000040 यी
न «" त्या पवेतराजावरील श्वापदे गोंधळून जाऊन
१3.0 होतील न्न “मा कल्पना सेरांवेरां आरडत ओरडत धावू लागली. त्या
आहे, यदाकदाचित अंग पोळूं लागतांच ते वेळी कांही तरी पीडा झाल्यामुळे तो गिरिशरेष्ठच
आगीच्या फोफाट्यांतून निसटून आहेर पडले आरडत आहे असा भास झाला. आगीच्या यो-
तरी आपण सवे मिळून त्यांस मारून टाकू. गाने जळून तो पर्वत तप्त झाल्यावर सुवण, रीप्य,
मला वाटते या युक्तीरन त्यांचा घात आप- अयस् इत्यादि धातूंचा रस होऊन त्याच्या
ल्याला ( त्वरित ) करितां येईल. 'चिळकांड्या उडू लागल्या. त्या पर्वताचे एष्ठा-
याप्रमाणे, राजांच्या कल्याणाविषयीं दक्ष वर जरी अश्नीची प्रमा फांकठी होती तरी
असलेल्या चेदिराजाने जें भाषण केलें, तं | धुराचे काळे लोळ त्यांतच उठत असल्यामुळें
ससैन्य सव राजांना फार पसंत वाटलें, लाग- | तो मेघांत बुडाल्याप्रमाणे फारसा शोभेना.
ठींच, त्यांनीं ठांकडे, गवत, कळक व सुक | ---___ 1000000
ठल्या फांद्यांची झाडे जमा करून पेटवून अथ ह मिरी मकी निर वती क
दिलीं. त्यांमुळे 'सूयकिरणांनीं जसा मेघ प्रदीप्त म्हांस फार तर * अल्पपराक्रमी एवढा अर्थ करवेल,
झाल्यासारखा दिसतो त्याप्रमाणे तो पर्वेतराज | परतु तो येथ अप्रस्तुत वाटतो, म्हणन वरीलप्रमाणे अर्थ
प्रदीप्त दिसू लागला, (जरासंधाबरोबर आलेल्या) | करणे भाग बाटले. न
२ विष्णुपवे. ]
हरिवक्वा.
२०५६
त्यावरील दगड फटन त्यांचे तकडे
उडत होते. तसच त्या पर्वतावरून रखरखीत
निखारे खालीं येत होते. या दोन कारणांमळं
हा परवेत म्हणजे उल्कावृष्टि करणारा मेघच
आहे कीं काय अस वाटे. आगीमळं पवेता-
वरील जल्संचय कोरडे ठणठणीत होऊन
घराच्या लोटामळं त्याचा मध्यमाग मोठा
विस्तीणे दिसे लागला. फार काय सांगावे, प्रट-
याश्नीनं होरपळल्याप्रमाणे त्याची अगदीं राख-
रांगोळी झाली. शर्रीर अर्धे जळल्यामळं विव्हल
होऊन सस्कारे टाकणारे व ज्यांची मस्तके
( फणा ) विशाळ असन नेत्र भयंकर झाले
आहेत असे सपे त्या पवताच्या पाथवभागी वावरत
असतांना दृष्टीस पड लागले. आगीने त्रासन
जाऊन सिह व व्याघ्च वारंवार अंतरिक्षांत
उड्या मारण्याचा यत्न करीत, परंत त्यांचे
प्रयत्न फसन ते पुनःपुन खालीं आदळले
म्हणजे गांगरून जात व तशा स्थितींत भयं-
कर आतेस्वर काढून मोठ्याने ओरडत. (ओली)
झाडे जळं लागलीं, तेव्हां त्यांतन पाणी नित
पर्वेतोत्तम गोमंताने पेट घेतला तेव्हां मोठ-
मोठाले वक्ष उन्मळन जाऊन धराच्या लोटांनी
कांहींएक दिसेनासे झाळं व पवेताचा पायथा
शिथिल होऊन हालं लागला. पवेताची अशी
अवस्था पाहतांच प्रत्यक्ष मधसदनच असलेल्या
केरिसूदन कमलनेत्र श्रीकृष्णास उद्देशून बल-
राम रोषाने बोलला. “ बा कृष्णा, जरासंधा
नयायी बलिष्ठ राजांनीं आपल्या दोघांच्या
वेराने प्रेरित होऊन हा गोमंत पवेत शिखरे
पठारं व त्यावरील वक्ष यांसहवतमान पेटवन
दिला आहे. कृष्णा, हे पहा पवेतावरील पक्षी
आगीमळे तापन गेलेल्या व धमयक्त झालेल्या
वनांच्या भावती आतस्वराने आरडत पिरट्या
घालीत आहेत ! आपल्याकारितां या पवेताची
अशी राखरांगोळी उडत आहे यामुळे ( आपण
कांहीं न कारितां स्वस्थ असलो तर ) जगा
मध्ये आपली अपकीर्ति वडी: थ॒ होईल. ह्मणन
हे नगतल्य वौरश्रेष्ठा, या पवेताच्या क्रणांतन
मक्त होण्यासाठीं तरी, जाहबलानं आपण या
क्षत्रियांना मारळें पाहिजे. पवताला आग लावन
ठागले. राख व निखारे यांच्या प्राचयोने देऊन हे क्रोधाविष्ट झालेळे सवे क्षत्रिय राजे
पिंगट झाळेला वायु ऊध्वेगतीने वाहूं लागला
अंतरिक्षांत पसरलेली धराची छाया दर्पित
मेघासारखी दिसं लागली. मोठमोठ्या शिख-
रांनीं युक्त असलेल्या त्या गोमंतपवेताचा
पशुपक्ष्यांनीं त्याग केला. सारांश, आगीच्या
प्रसरतेमुळें तो पर्वेत हैराण झाला. इंद्राने वज्-
प्रहार करून विदारण केल्याप्रमाणे त्या पवे
तावरील उंच व विशाळ शिलासमह हालू
लागून असंख्य शिला खालीं येऊ लागल्या
गोमंताचल पेटवून दिल्यानंतर लढाईच्या व्यव-
स्थेने उभे राहिलेल्या व रागावलेल्या जरासंध-
पक्षीय क्षत्रियांना जेव्हां आगीचा त्रास होऊं
लागला, तेव्हां ते अधी कोस मागे हटून तेथें
उभे राहिले
इहरिवश ८-३५,
रथारूढ होऊन युद्धाची ( च जणं काय )
आपआपल्या ठिकाणीं वाट पहात उभे आहेत
असं दिसते.
मेरुशिखरावरून नक्षत्रराज चंद्र जशी
उडी मारतो, त्याप्रमाणे, वर्रील भाषण केल्या-
नंतर गोमताचलाच्या शिखरावरून श्रीमान्
बलरामाने खालीं उडी टाकिली. त्या तरुणानं
( कंठांत ) वनमाला धारणकेली असून कादं-
बरी सेवनानं तो नीलांबरधारी व संदर मुख बल-
राम धुंद झाला होता. त्याचें वक्षःस्थळ वन-
मालांनीं गच्च भरळें असन कणीमध्ये त्याने
एकच संदर कंडल घातलं होते व मस्तकावर
रमणीय मकट धारण केला होता. आपले मख
खालीं करून कृष्णाच्या ज्येष्ठ भ्रात्याने
३०्टै १॥ातपाक,, [ अध्याय ४३.
( शिखरावरून ) जरासंधपक्षाच्या राजांच्या कॅच नव्हे तर त्या सेन्यांतील हस्त्यश्वादि
गर्दीमध्ये (एकदम ) उडी मारली. बलरामाने वाहने देखील भिऊन गेलीं. रामकृष्णांपाशीं
खालीं उडी घातली असे पहातांच; अतुल परा- बाहंशिवाय दसरी आयुर्धे नव्हतीं. अशा
क्रमी व वणोनें नीलमेघाप्रमाणे असलेल्या श्री- स्थितींत ते जेव्हां इकडेतिकडे संचार करूं
मान् कृष्णानेही गोमंताचलाच्या शिखरावरून लागले तेव्हां ते (सेन्यरूपी ) सागर खवळून
खालीं उडी टाकिली. नंतर त्या हरीने आपल्या | सोडणाऱ्या व चिडलेल्या दोन मकरांप्रमाणे
पायांनीं त्या पवेतश्रेष्ठाला दाबले. दाब बसतांच दिसले. पुढें ते दोघे यादववीर रणभमीवर जा-
तो पर्वत सवे बाजंनीं ओला होऊन मदसत्रावी ऊन यद्धाकरितां सजञ झाले, तेव्हां आपलीं
हत्तीप्रमाणे त्यावरील सवे दगडांतन जळ निघे जनीं आयर्धे हाती घेऊन आजचा संग्राम
लागलें. त्या पाण्याने एका क्षणांत आग विझली, करावा अशी त्यांस बद्धि झाली. बद्धिहो
प्रलयकालीं पाण्याची मसळधार लावन मेघ- ण्याचा अवकाश, तो त्या आयघेच्छ व संम्रा
समदाय ज्याप्रमाणे सयोला शांत करतात, माळा शोभा देणाऱ्या महात्म्यांपुदे शेकडा
त्याप्रमाणच वरील प्रकार झाला राजांच्या देखत जीं आये पूर्वी मथरेनजीक-
असो. याप्रमाणे रामाच्या मागोमाग वीये- च्या यद्धांत त्यांना प्राप्त झालीं होतीं तींच
शाली कृष्णाने खालीं उडी घातली. सिंहाच्या पुनः अंतरिक्षांतन खालीं येऊन पडलीं. यद्धाच्या
आरोळीप्रमाणे त्या पीतांबरधारी व मेघाकृति | गदीत आकाशांतन पडलेली तीं आयुर्धे दिव्य,
क्रष्णाचा आवाज ( भयंकर ) होता. त्यांचे लखलखीत; शोभिवंत व अस्नीसारखीं तेजःपुंज
मख संदर असन नेत्र कमलासारखे होते. मस्त- | असन मथरायद्धानंतर जीं गप्त झालीं होती
कावर त्याने किरीट घातळा होता. त्याच्या | तींच हीं पुनः त्या यादवश्रेष्ठांना प्राप्त झाली
वक्षःस्थलावर श्रीवत्स चिन्ह होते. फार काय यद्धामध्ये राजांचे मांस खाण्यासाठी हपाप-
सांगावें, त्या सुंदर-मुख कृष्णाची प्रभा सूयो- लेल्या त्या भल्यामोठ्या व मूर्तिमंत आयुधां-
सारखी होती. दोघांनीं खालीं उडी घातल्या- बरोबर हिंस्र परंचीही टोळधाड आली. तीं
नंतर पुनः पायांनी त्यांनीं त्या पवेताला आयथे दिव्य पुष्पमाळांनी यक्त असन
दाबळे, त्या बरोबर, त्या पर्वतावरील तीत्र त्यांच्या मार्गक्रमणाने आकाशसंचारी प्राण्यांना
अभ्नि शांत करण्याकरितां त्यांतन पाण्याचे भय वाटलें, त्या तेज:पुंज आयांच्या प्रभेन
लाट वाहू लागले. ते पाण्याचे प्रवाह पहातांच दाही दिशा प्रकाशित झाल्या. त्या महायद्धांत
जरासधानयाया राजाच्या तोंडचे पाणी पळाले, रामकृष्णांकारंतां अवतरलेलठीं आये म्हणजे
"शा संवतेक नामक हल, सानंद नामक मसल,
अध्याय त्रेचाळिसावा | सदशेन चक्र आणि कोमोदकी गदा. हीं
का चार आयुधे श्रीविष्णूचीं प्रत्यक्ष तेजेच होतीं
जरासधाचा पराभव रामाने प्रथम दिव्य माळांनी अलंकृत
वैशंपायन सांगतात:--उभयता वसदेव- असलेला, सपेराज शोषाप्रमा्ण जणं काय सर
पुत्रांनी पवतावरून खालीं उड्या टाकिल्या पटणारा व रणाला ललामभत असलेला, हल
असे पहातांच मात्र जरासंधपक्षीय राजां- डाव्या हातांत घेतला.. नंतर त्या बलवान्
च्या संनिकांची गाळण उडाली. इत- । सात्वतश्रेष्ठानें शत्रूच्या आनंदाचे वाटोळें कर-
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ३०७
णारे सौनंद नामक उत्तम मसल उजव्या मर्मावर हत्तींचे मंथन सरू केलें, रणामध्ये जेव्हां
हातांत घेतलें. ( आयुधप्राप्तीमुळे ) प्रमुदित | रामाचा मार खाऊन गतप्राण होण्याची वेळ
झालेल्या केशवाने त्रेलोक्यसंदर व सयोच्या आली तेव्हां जरासंभाचे महान् महान क्षत्रिय
तेजाने यक्त असलेलं सदशन चक्र एका हातांत | वीर रथ सोडन भीतीनं जरासंधापार्शी पळन
घरेतठे, ( दुसऱ्या हातानं ) त्या वीयेशाली | आले, त्यावेळी क्षात्रधमे उत्तम प्रकारें जाणणारा
यादवाने तेलोक््यांत संदर म्हणन गाजलेले व | जरासंध त्यांना म्हणाला “ समराला भिऊन
मेघासारखे गडगडाट करणारं शाक धन्य तम्ही पळत सटलां तेव्हां धिक्कारा असा या
उचलन बेतले. त्या कमलनेत्राचा अवतार- तमच्या क्षात्रवृत्तीला ! पराक्रमी मनप्याने रथ
हेत कळन चकला असल्यामळे देवांनी त्याच्या सोडन समरांतन पळ काढला म्हणजे त्याला
तिसऱ्या हातांत कोमोदकी गदा दिली भ्रणहत्येसारखे महापातक लागत अस शहाणे
याप्रमाणे साक्षात् विष्णतल्य व पराक्रमी सांगतात. अरे, एका अल्पजळाच्या व पादचारी
रामळकृष्णांनी आयथांचा स्वीकार केल्यावर लढवय्या गोपपुत्रालळा भिऊन तुम्हीं शत्रूला
रात्रंशी युद्ध करण्यास आरंभ केला. ते सायघ पाठ दाखवावी काय? धिक्कार असो तुमच्या
झालेले वीर अन्योन्यमयच होते. किंबहुना ते श्री- | क्षात्रतेजाळा. अरे, माझ्या भाषणाने तरी चेव
विष्णूचेच दोन अधे होते. असे ते राम व कृष्ण- येऊन तुम्ही परत फिरून रणांत नुसते रहा
रूपी दोघे बंध रणांत आपणांस अनक्रमे परवेज म्हणजे मींच एकटा ( लढून ) या गोपालांना
व अनज असें ह्मणवीत. ते यद्धांत बिनतोड होते. | यमसदन दाखविर्तो ( पहा ).
शात्रंना मार्ग हटवीत असतांना त्यांचा पराक्रम| जरासंधाच्या या भाषणाने चीड येऊन
इश्वरासारखा दिसन आला. क्रोधाविष्ट झालेला | सवे क्षत्रिय ह्ृष्ट मनानें बाणांचा वषाव
बलराम वीर आपला सरपेंद्रतल्य हळ सरसावन | करीत पुनः युद्धाला उभे राहिठे. कित्येक
लढे छागळा. तेव्हां हा शत्रंचा कृतांतकाळच चेद्रतुल्य तेजस्वी रथामध्यं बसठे होते. कित्येक
समरभरमीवर आला आहे असं वाटले. महात्म्या सवर्णमालांनीं अळंकृत केलेल्या अश्वांवर आरूढ
क्षत्रियांचे असंख्य रथ ओढून ओढन त्यान झाले होते. कांही माहूतांनीं चालविठेल्या मेध-
अनेक हत्ती व अश्व आपल्या रोपास बळी तुल्य हत्तींवर बसून चाले होते. सवानी
दिठे, हत्तींना प्रथम नांगराने वर उडवन व चिलखते चढवन हातांत खडट धारण केले
नंतर त्यांच्यावर एक मसळाचा तडाका लगा- होते. सगळ्यांनी आपापले वस्त्रालंकार घाळून
वन त्या पर्वततल्य व रमणीय रामाने समर- आयर्थे सरसावली होतीं. तृणीर व बाण त्रेऊन
त्यांनी आपलीं धनप्ये सज्ज कली, सवांवर
छत्रे धरली असन सेवकजन त्यांचेवर संदर
चेतुथराने “ बह्मादेवाप्रमाणे कतुंमकर्ठु मन्यथाकतुम नन्या डाळात होते परशा र हो ब
असा केला आहे. वाकी “ तनु शब्दाचा * हनुज | पुनरपि रणभूमीवर प्राप्त झाठेळे ते राजे आपल्या
या अथी अयोग कोशकार देत नाहींत. चतुधरांनीं तरी तेजाने त्या ठिकाणीं झळक लागले. तेव्हां
को व सटीह केकांत श्री विणनेच तेदोन हागलींच महाबाहु व पराक्रमी रामडेप्ण युद्ध:
र चक्क म्हटले आहे तर थेथहि '१ष्णु- अमीवर य॒द्धोत्सुक होऊन इतस्ततः संचार
तनूपमौ ?' याचा अर्थ “ विष्णचे शरीराप्रमा्णे ” असा
करण्यास आह्यास बाथ दिसत नाही रीत होते ते त्या राजांच्या दृष्टीस पडले
हि ंशशकाशाााशाखाशाााा॒ाजााजाआजजजजबब्हादाला
१ अध्याय ३५ त हैच वर्णन आहे.
२ मूळांत विप्णतनूपमो असे पद आहे, त्याचा अर्थ
३०८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ४१,
त्या ठिकाणीं त्यांचे व रामकृष्णांचें मोठें यद्ध सेन्याची अवस्था झाली. खरोखर ती रणभमि
होऊन पुष्कळ बाणांची उमयपक्षांकडन भयंकर । ह्मणजे त्या ठिकाणीं मार्तिमंत प्रगट झालेल्या
वृष्टि झाली. युद्धाच्या दंगलींत परस्परांनीं | श्रीविष्णूच्या दिव्य आयुधांची क्रीडाभूमि
केळेळे भयंकर गदाप्रहारही मधन मधन ऐकं बनली होती. अशा त्या रणभमीकडे नसती
येत होते. पवेतांवर वृष्टि होत असतांही ते| ननर फेकण्याची देखीळ जरासंधानयायी
जसे अचल राहातात त्याप्रमाणे सहस्त्रावधि ' राजांची प्राज्ञा झाली नाहीं. ( मग लढाईची
बाण त्यांच्यावर पडत असतां न डगमगन ते | गोष्ट कशाला), कितीएक रथांचा चराडा झाला,
रणेच्छु वीरश्रेष्ठ स्वस्थ उभे राहिले होते. कित्यक रथांतील राजे मारले गेठे व कित्ये-
मोठाल्या गदांच्या प्रहारांनीं किंवा मठरांच्या कांचे एक एक चाकच मोडले. याप्रकारे विशो
फॅकींनीं ते महाधनधेर यादववीर किंचितूही मित झालेले असंख्य रथ रणभूर्मावर पसरले
चळले नाहींत. होते. चक्र व हळ या आयुषांचे वरीलप्रमाणे
इतकें झाल्यानंतर, शंख, चक्र व गदा हीं | भयंकर कंदन चाले असतां, अनेक राक्षस व
आयुर्धे धारण केलेला महापराक्रमी व मेघ- उत्पात त्या ठिकाणीं उत्पन्न झाले. किती मनुष्य,
तुल्य श्रीकृष्ण वायप्रॉरेत अर्झाप्रमा्णे वाढू हत्ती, रथ व घोडे, आते झाल्यामळें रणभमीवर
लागळा. नंतर तेजाने सर्योसारखा चमक-। ओरडत होते, वे कितीकांच्या वेळूप्रमार्ण चिर
णाऱ्या चक्राच्या योगाने त्या वीरानं हत्ती, फळ्या झाल्या होत्या, याचा अत लागणे अशक्य
अश्व; महारथी व इतर सामान्य मनप्ये मारून होते. मरून पडलेल्या राजांच्या रुधिराने आदरे
टाकण्याचा सपाटा उडवला, इकडे रामाने झालेली ती भयाण रणभामि, चंदनाची उटी लाव
अनेक पार्थिवांवर गदाप्रहार करून व अनेकांना ल्या कारणाने जिचे अग आद्रे झालें आहे अशा
नांगराने ओढून ओढन इतका त्रास दिळा कीं स्त्रीप्रमाणे दिस लागली. मत झालेल्या
त्यामळे कांहीं संचेनासं होऊन राजे लोकां-
च्यानं रणांत टिकाव धरवेनासा झाला. सदशे
नाचे तीक्ष्ण धारेने कापले गेल्यामळं नपतींचे
चित्रविचित्र असंख्य रथ भम्न होऊन पुढे फिर-
केनासे झाळे. पावसाळ्याचे शेवटी मेघ जसे
गडगडाट करूं लागतात, त्याप्रमाणे मसळाच्या
हत्तींच्या रुधिरोधाने व माणसांचे कंस, आस्थ,
मज्ञा व आंतडीं इत्यादिकांच्या योगाने प्रथ्वी
आच्छादित झाली. माणसं व हस्त्यश्वाटि
वाहने यांचा त्या महाभयंकर रणभमीवर (मारे )
संहार चालला होता. ह्मणन ते ठिकाण अत्यंत
घोर दिस लागळें व भालचे अमंगल शब्द व
तडाक््यानं भम्नदेत झाळेळे साठ साठ वषाचे मेघगर्जनेसारखे आतेजनांचे स्वर त्या ठिकाणीं
हत्ती आतेस्वरानं आरडं लागले, चक्राझीच्या कांनी पड लागले, फार काय सांगावे, जिकडे
ज्वाळांनीं घोडेस्वार व पदाति होरपळून जाऊन । तिकडे रक्ताचे डोह बनन ते स्थान यमधमोच्या
वज्ञप्रहार झाल्याप्रमाणं गतप्राण होऊन खाली
पडले, चक्र व हल यांनीं दग्ध होऊन जरासं-
थाच्या सुवे सेन्याची ददशा झाली. प्रठयस
क्रीडाभमीप्रमाणे दिसं लागले. हत्तींचे मत देह
जागोजाग पडले असन हात तटलेले योद्धे व
विटीण झाळेळे अश्व यांनीं ती रणभामे भरून
मयी सर्वे सृष्टि ज्याप्रमाणे अचेतन दिसावी गेली होती. कंकपक्षी व बलिष्ठ गध्न यांच्या
त्याप्रमाणे तेथें रणभमीवर मरून पडलेल्या आवाजांनीं त रणस्षेत्र दमदमन
राजे तेथें मरून पडत होते. सारांश, मरत्यूशि
१ इत्तोच हे वय म्हणजे भर तारुण्य समजावे.
शुकडा
२ विष्णुपर्व, ]
हरिवंश.
१०९
वाय त्या ठिकाणीं दुसरी गोष्ट दिसत नव्हती. [गदा घेऊन ते पराक्रमी वीर एकमेकांच्या
अशा स्थितींत तेर्थे कृतांततुल्य कृष्ण शत्रेंचा
संहार करीत इतस्ततः संचार करीत होता.
प्रहयकाळीन सूयोसारखं तेजस्वी चक्र व लोखंडी
काळी गदा हातांत घरेऊन रणांगणावर तळपत
असलेला श्रीकृष्ण राजांना उद्देशून ह्मणाला.
“ ग्रहो, तुमचेपाशी हत्ती, अध व रथ
इतकी सामुग्री असतांना तुम्ही युद्ध कां करीत
नाहीं १ मी व माझा ज्येष्ठ भ्राता रथविरहित,
पार्यी, तुमच्या समोर उभे असतांना तुम्ही
अस्तरपारेंगत व हृढनिश्वयी शर योद्धे पाठ
दाखवन पळत कां सुटलां आहां ? रणामध्ये
देवदुर्विळासानं जो तुमचें संरक्षण करीत आहे
तो जरासंध आतां आम्हांपुढे कां येत नाही?”
कृष्णाचे असं भाषण चाललं आहे इत- |
क्यांत पराक्रमी द्रद राजा सेन्याच्या मध्य-
भागी स्थित असलेल्या व हलाग्र हातीं धर-
त्यामुळें ज्याची भुजा उग्र दिसत आहे अशा
नलरामावर चालून गेला व कृषीवल ज्या-
प्रमाणे आपल्या लाल नेत्रांच्या बेलाळा बोला-
“ हे आरिंदमा रामा, ये पुढें ये
माझ्याशी युद्ध कर ” नंतर दोन हत्तींची
आज होते त्याप्रमाणे लोकश्रेष्ठ राम व दरद्
यांचें त्या रणक्षेत्रांत मोठ्या निकराचें यद्ध
आलें. युद्ध चालतां चालतां बलिश्रेष्ठ रामानें
दरदाच्या खांद्यावर आपला हळ ठेवून त्याला
आपल्या मुसळाचा एक तडाखा दिला. मुस-
ळाचा प्रहार होतांच त्याचे मस्तक त्याच्या
शरीरांत धुसून दरदराज मधोमध वजाघात
झाल्याने दुभंगलेल्या पवेताप्रमाणे गतप्राण
हऊन भूमीवर पडला.
राजभ्रेष्ठ द्रदाला बलरामाने परलोक दाख-
विल्यानंतर त्याचें व जरासंधारचे इंद्रवृत्रां
पमाणे दारुण व लोमहर्षेण युद्ध झालें. हातांत
अंगावर धांवळे तेव्हां भुकंप होऊन ते गदा-
धारी महात्मे शिखरयुक्त अचलांसारखे भासूं
लागले. गदायुद्धांत प्रख्यात असलेले ते पुरुष-
श्रेष्ठ चिडून जाऊन धावू लागले तेव्हां बाकीच्या
लोकांचीं युद्ध बंद पडलीं व गदायुद्धांतीठ
मोठे आचाय म्हणून त्रेलोक्यांत गाजलेले ते
पराक्रमी व मत्त वीर युद्ध करूं लागठे तेव्हां
सहख्रावधि देव, गंधवे, सिद्ध, कषिश्रेष्ठ, यक्ष
व॒ अप्सरा त्या ठिकाणीं प्राप्त झाल्या.
हे राजा, देव, यम, गंधवे व महर्षि यांच्या
संचाराने अलेकृत झालेल नमोमेडळ नक्षत्र-
गणांनीं जणूं काय युक्त असल्याप्रमाणे
अधिक शोभिवंत दिसू लागे, जरासंधराजाने
डाव्या पवित्र्या्ने रामावर चाळ केळी व
रामार्न उजव्या मंडलाचा आश्रय केढा. दंत-
प्रहार करून हत्ती ज्याप्रमाणे युद्ध खेळतात
त्याप्रमाणे त्या गदायुद्धकुशलांनीं एकमेकांवर
गदाप्रहार करून दशदिशा दणाणून सोडल्या,
1 त्या यद्धांत रामाच्या गदाप्रह
वतांना म्हणतो त्याप्रमाणे त्याला म्हणाला, २४. म्या गदाम्रहाराचा आवाज
आणि |
वज्नाघातासारखा होड व जरासंधाचा पर्वत
दुभंगल्याप्रमाणे होई. वायु ज्याप्रमाणे विध्य-
पवेताळा कांपे शकत नाहीं त्याप्रमाणे जरा-
संधाच्या हातांतून सुटलेल्या गदेने गदाधारी
वीरांमरध्ये अग्रगण्य असलेल्या रामाला काडी-
मात्र इजा होईना. उलटपक्षीं, त्या मगवे-
श्वरानेही रामाचा तीव्र गदाप्रहार धैयोरने सहन
करून मोठ्या कोशल्यानें परत फिरविला.
इतकें झाल्यानंतर लोकांना ऐकूं येईशी
सुस्वर आकाशवाणी झाली. ती.अशी, '' मानद
रामा, तूं याला मारूं नकोस. याबद्दल वाईट
वाटण्याचं कारण नाहीं. कारण, मी याच्या
सृत्यूची योजना करून ठेविली आहे; ह्मणून
तू आतां युद्ध बंद करावेस हे बरें. थोडक्याच
श्रीमन्महामारत.
१९० [ अध्याय ४१,
अवधींत जरासंघराजा ( भामाच्या हाताने ) सुटला आहे. असे आहे तरी हा राजा वेर-
मृत होईल. ” भाव सोडून आपल्या नगरास परत जाणार
ती वाणी ऐकून जरासंधराजा खिन्न झाला. | नाहीं. तो पुनरपि तुझ्याविषयी मनांत द्वेष
बलरामानेही त्याला आणखी प्रहार केला ठेवील व दुसऱ्या मागीनें तुला त्रास देईल.
नाहीं. तदनेतर वृष्णी व जरासंधपक्षीय राजे म्हणून, कृष्णा, तूं या रणभूमीचा त्वरित त्याग
युद्धापासून परावृत्त झाले. राजश्रेष्ठा, बहुत | कर. कारण येथे मरून पडलेल्या माणसांची
कालपर्यंत त्यांनीं परस्परांशी युद्ध केले. शवटी प्रेतं पडळेलीं असून मांसभक्षक प्राण्यांनी
जरासंध राजाचा पराभव होऊन तो निघून
गेल्यानंतर महारथी परत फिरळे व लोकरच
तेथील सैन्यही नाहींसें झाळें. वाघाळा मिऊन
हरिण जसे पळत सुटतात त्याप्रमाणे भीति-
ग्रस्त झालेळे राजे कोणी रथारूढ होऊन,
कोणी घोड्यावर बसून व कोणी हत्तींवर
आरूढ होऊन जलदीने आपापली वाट सुधरूं
लागे. महारथी राजंद्रांचा अभिमान गळून
जाऊन ते युद्धभूमीवरून निघून जातांच रण-
भूमि घोर व भयंकर दिसू लागली. मग असंख्य
हिंस्र प्राणी तेर्थे गोळा झाले.
याप्रमाणे मुख्य मुख्य योद्धे पलायन करीत
असतां महातेजस्वी चेदिराज यादवांशीं अस-
ठेला आपला आप्तसंबंध मनांत आणून
कृष्णापाशीं आढा, हे अनघा, कारुष सैन्य
व चेदिदेशचें सेन्य यांनीं परिवेष्टित असलेला
दमघोष राजा, यादवांशीं असलेला संबंध
हृढ करण्याच्या इच्छेने प्रेरित होऊन
कृष्णाला म्हणाला.
“ यदुनेंदना, मी तुझ्या पितृभगिनीचा
पति आहे. प्रभो, तूं माझा प्रिय आप्त असल्या-
मुळें सैन्यासह मीं तुजपाशी आलो आहे.
“ दुबुद्धे, कृष्णाशीं रणामध्ये तूं विरोध करूं
नकोस, ” असे मी या अस्पबांद्धे जरासंध
राजाला सांगितठे होते. परंतु त्याने माझ्या
सांगण्याचा धिकार केला म्हणून आज आतां
मीं त्याचा पक्ष सोडला आहे. युद्धामध्ये तु
पराभूत केल्यामुळे अनुयायांसह तो पळत
त्यांवर सपाटा उडवला आहे. आतां मनष्यांनी
येथे राहाण्याची सोय नाहीं. यास्तव कृष्णा,
आपण आपल्या सैन्यासह व अनुयायांसह
करवीरपुराला जाऊं. त्या ठिकाणीं वासुदेव
शगाळ राजा आहे त्याची आपटी गांठ
ल. हे दोन अति उंची रथ मी तुमच्या
करितां ( मुद्दाम ) तयार करविले असून
त्यांना चपल अश्व जंपळे आहेत. या रथांची
चार्के, आंख, जोकड व इतर भाग सुंदर
आहेत. केशवा, तुझं कल्याण असो ! बलदेवा-
सहवतेमान तूं या रथांवर शीधर आरोहण कर.
म्हणजे करवीरपुरच्या राजाला भेटण्याकरितां
आपण हांहां म्हणतां जाऊं.
वेशंपायन पुढें सांगतातः-आपल्या आतेचा
नवरा जो चेदिराज, त्याचे भाषण श्रवण
करून जगदुरु श्रीकृष्णाला अत्यंत आनंद
झाळा व त्या भरांत तो म्हणाला, “ अहाहा !
देशकाल जाणणारे आम्हीं उभयतां युद्ध करून
संतप्त झाळी असतां आम्हांवर बांधवाला शोभेल
असे वचनामृत तू शिपडळेस, हे चेदिश्रेष्ठा,
देशकाळास अनुसरून हितकर व मधुर भाषण
करणारे वक्ते जगामध्ये फारच क्चित् आढळ-
तात. चेदिराज, तुझ्या दर्शनाने आम्ही आतां
सनाथ झाली. तुझ्यासारखा पाठीराखा असल्या-
वर आम्हांला आतां दुळेम अशी कोणतीही
गोष्ट उरी नाहीं. हे चेदिकुलना, जरासंप
किंवा त्याच्यासारखे दुसरे रामे, या सर्वाचा
निःपात करण्याळा तुझी मदत मिळाल्यामु
२ विष्णपव, ]
हरिवंश.
३११९
आतां आम्ही समथ आहो. तं यादवांना
( आम्हांला ) प्रथम येऊन मिळालास म्हणून
तं आमचा पहिला बंधु आहेस. इतउत्तर हे
चेंदिश्रेष्ठा, राजलाकांबरोबर आमचे बहुत संग्राम
होतील ते तुझ्या दृष्टीस पडतील. या संम्रामां-
तून जे रणशर राजे जिवंत सुटले आहेत ते
याला ' चाक्रमौशल संग्राम! असे नांव देतील
या पवेतश्रेष्ठ गोमंतावर युद्ध होऊन राजे
लोकांचा पराजय झाला, ही कथा जे श्रवण
पठण करतील त्यांना स्वर्गलोकाची प्रापि
होईल. राजश्रेष्ठा चेदिपते, चला तर आतां
ते सांगशील त्या मागोने आपल्या हितासाठी
आपण करवीर नामक सवात्कृष्ट नगरास जाऊं.”
त्यांच्या रथांना पवनगतीनं चालणारे अश्व
जंपळे असल्याकारणाने स्यंदनारूढ झाल्या-
नंतर, मर्तिमंत अशीसारखे दिसणारे ते तिते
( राम, कृष्ण व दमघोष ) ता दरचा रस्ता
आक्रमं लागले. मागीत तीन रात्री वस्ती
केल्यानंतर चवथ्या दिवशीं ते करवीर नामक
सवोत्तम नगरास जाऊन पोचले. नंतर देव-
तल्य त्या तिघांनी त्या शभ प्रदेशांत स्वतःच्या
हितसंवधनाकरितां प्रवेश केठा
अध्याय चवेचाळिसावा.
शगालवध,
वेशपायन सांगतात:--ते ( राम, कृप्णव
टमधोष ) आपल्या नगरापाशीं आले आहेत;
असत कळतांच त्यांनीं आपल्या नगरावर चाल
फेली आहे अशी कल्पना करून यद्धांत दुय
असलेला व इंद्रतुल्य पराक्रमी राजा शगाल
नंगराबाहेर पडला
तो ज्या सवोत्कृष्ट रथांत बसला होता
त्याचा वणे स॒योसारखा असन तो तेजस्वी १
सम्रमांत चालणाराही होता. त्यांत सवे प्रकारचीं
तनू ललल ळल: 0000000 0000 नयनय0श000200000-7-2-:<2-२८४शीटशएनसॅसि0ि न४न0नॅशशसतशििसशिशिशि कि?रहिि४ििशिशििनिलॅसिनिन१??ेेनन”ॅिक१0ि?0?0१ी?000?0ै0 0000000000 शी शशश? शीएशश?श00?00तीी?तीशी?00ीशी00ी)ी?'0?0ी?0 0)0)!0ी
आये ठेवलेली असन त्याच्या धांवांचा जो
ध्वाने होत होता त्या योगानें तो हसतच
आहे कीं काय असे वाटे. नानाप्रकारच्या
आभरणांनीं तो रथ यक्त असन मंदराचला-
सारखा प्रचंड होता. त्यांतील तणीरांमध्यें
अक्षय्य आण असन समद्रासारखा त्याचा
गंभीर आवाज होत होता त्याला शीत्र चाल-
णारे अश्व जपले होते. पतेताच्या शिखरांवर
देखील त्याची गति कंठित होत नसे. त्याच्या
जोकडाचा भाग सोन्याचा असन आंस मज-
बत होते. सारांश, तो अत्यंत शाभिवत, रम-
णीय व तेजस्वी असन गरुडासारखा शीप्र-
गामी होता. त्या शहागाल राजाचा ह्या स्वरू-
पाचा रथ पाहून हा इंद्राचा हयश्वांनीं युक्त
असलेला पवेततल्य रथच अतरिक्षांतत चालला
आहे कीं काय असं वाटे.सयोकिरणांप्रमाणे तेजस्वी
दाऱ्यांनीं त्या रथाच्या अश्वांचें नियमन केल
जात असन सवित्याची पणे आराधना झाल्या-
नंतर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष सयेनारायणाने तो
शागालाला दिला होता. त्या रथांत बसलें
असतां शत्रंच्या रथांचा पार चुराडा
होऊन जाई
अशा ( दिव्य ) रथावर आरूढ होऊन
पतंग जसा दिव्यावर झडप प्रालतो त्याप्रमाणे
राजा शुगाल कृष्णावर चालन गेला. त्यांन
हातांत चाप व प्रखर बाण घेतले असन अंगांत
कवच घातलं होते. त्याच्या कंठांत सवणेमाला
असन त्याचे प्रावरण व उप्णीष हीं शाभ्र
होतीं; त्यांच नेत्र अर्भासारखे लालभडक असून
तो वारंवार आपल्या दघेर धनष्याची दोरी
ओढन टणत्कार करूं लागला. असिज्वालांनीं
यक्त असलेले रोषजन्य (उष्ण) श्वास त्याचे
नासिकापुटांतन वहात होते. त्याच्या अगावरील
असेख्य भषणांच्या तेजामळें तो सूर्यकिरणांनीं
यक्त झालेल्या मेरुपवेतासारखा दिसे, फार काय
११२९
श्रीमन्महामारत,
[ अध्याय ४४.
सांगावें, शगाळ ह्मणजे एक पवतच रथारूढ झाळा | असे आपण दोघेच यद्ध करूं. पराभत झालेल्या
आहे असा भास होई. त्याने फोडलेल्या सिंह
नादाने, रथचक्राच्या खणखणाटानें व त्याच्या
भाराने प्रथ्वी खालीं दबन भयाने कांपं लागली
श्रीमान् डागाल राजा मातेमंत पवतासारखा
किंवा दिक्पाळासारखा होता. तो आपणाकडे
येत आहे असें पाहून कृष्ण मुळींच डगमगला
नाहीं, उलटपक्षीं, चिडून जाऊन शागालच शीप्र-
गामी रथामध्ये बसून युद्ध करण्याच्या लालसेने
कृष्णासमीप येऊन ठेपला, ( आपण आलां
असतांही ) वासदव ( निभयपणें ) स्थित आहे
असे दृष्टीस पडतांच, मेघराशि ज्याप्रमाणे
पवेतावर लोटतात त्याप्रमाणे य॒द्धासाठीं हपा-
पळेल जगाल वेगाने कृष्णाचे अगावर धांवून
गेला. वासेदवही स्मित करून त्याचा प्रतीकार
करण्यास सिद्ध झाला. नंतर, वनामध्ये दोन
मत्त हत्तींची जशी अंज होते त्याप्रमाणे त्या
दोघांचे समरांगणावर पहावयास भयंकर असं
युद्ध झाले. मोहामुळे जो आपल्या थोरपणा-
पासून ढळला आहे, असा तेजस्वी शगाल
समरभमीवर त्याचा प्रातकार करण्यास उभा
राहिलेल्या कृष्णाला युद्धाच्या लालसेने हणाला
“ कृष्णा, निनायक व मख राजांच्या
लोकांशीं आपणांस काय करावयार्चे आहे? तं
व मी धमेयद्धाने लढ. आज आपणांपैकी
कोणीतरी एकजण या समरांत मेला पाहिजे
तला मीं मारले तर या जगतांत मीं एकटाच
वासदेव होईन. तझ्या हातन मला जर मृत्य
आला तर तं एकटा वासदेव होशील, ”
शागालाचे भाषण ऐकन क्षमाशील कृष्ण
त्या इेष्यी करणाऱ्या शागाळाला म्हणाला
५ (तला वाटेल तसा) त मजवर प्रहर कर. ”
इतके बोलन कृष्णाने चक्र सरसावले. त्या
सरशीं, क्रोधाने बेहोष होऊन त्या शीघ्र
पराक्रमी शगालाने कृष्णावर भयंकर बाणांचा
वर्षाव केला. आणखी त्या प्रतापी शुगालाने
चाललेल्या झटापटींत मसलादि जीं अनेक शे
त्यांचे पाशी होतीं तीं सवे गोविंदावर सोडिटी
हागाठानं याप्रमाणे अशिज्वालांनीं यक्त असत
लेल्या अस्त्रांनीं निघेणपणे कृष्णाला प्रहार केठे
असतां, तो पर्वतासारखा स्थिर राहिला होता.
अस्त्रप्रहारांन॑ अभिहत झालेल्या कृष्णाला
शेवटीं किंचित् राग येऊन त्याने आपलें चक्र
ठांगाळावर फेकले. अभिमानी, बलिष्ठ व यद्ध
दभद शगाळ चक्रमयाने पळनन जातां निभ
दुक सेन्यांशीं गोमंताचलावर युद्ध करून तू यपगे रथामध्ये बसला होता त्याला त्या चक्राने
पराक्रम केळास आणि कृपण, निःसत्व व ठार मारले. आणि ते सुदशेन चक्र पुनरपि
रणभीरु क्षत्रियांना पराभत करून पळवून लाव- ( आपलें काये केल्यानंतर ) आपल्या स्वामीच्या
हेस, ती सर्वे हकीकत मला विदित झालेली हातांत परत आलें. चक्राने शगालाचें वक्ष:स्थट
आहे. परंत हा मी येथे राजपदाचा निष्कंटक
उपभोग घेणारा पार्थिव तझ्या समोर
उभा आहे. तर आतां तं माझ्यापुढे
उभा रहा पाहूं, युद्ध करण्याचे कामी
ठेळा नाहींस तेव्हां मी तुला प्रतिरोध केला
असतां तं कोठें बरं पळन जाणार ? समरा-
मध्यें तुझ्या एकट्याशीं मीं ससैन्य लढणे
योग्य नाहीं. म्हणन तं एकटा व मी एकटा;
विर्दीणे होऊन त्याचा सवे आनंद मावळला
व तो गतप्राण होऊन वज्ञाघात झालिल्या
पर्वताप्रमाणें भमीवर पडला. त्याचे देहांतून
सारखा रक्तत्राव चालला होता
वज्नपात होऊन पवत जसा खालीं पडावा
त्याप्रमाणें आपला शगाल राजा, गतप्राण हो-
१ कारण, क्ृणालहि आपणास _« बासुदेव ? झण-
बीत होता,
२ विष्णुपवे, ]
ऊन पडला, असें कानीं पडतांच त्याचे सेनिक
उद्दिभचित्त होऊन राजा मेला म्हणन तेथन
निघून गेले. ( ह॑ राजनाशाचे ) संकट कोस-
ळल्यामळें द:खसंतप्त होऊन कित्यकांनीं नग-
रांत प्रवेश करून स्वामीशाकामे रडन भड थोडी
केली. कित्यक तेथेच राहन आपल्या स्वामीचे
उपकार आठवीत शोक करूं लागले. द:खावे-
गामळं, आपल्या मत स्वार्मांला त्यांच्या-
च्याने सोडवेना
नेतर मेघनिनादाप्रमाणे स्वर काटन अरि-
मदेन व कमलनयन कृप्णाने लोकांना अभय
दिले,त्याने आपला सुंदर अंगुलिनी व चक्राने युक्त
असा हात वर करून त्यांना आश्वासन दिले
हरिवंश.
२११३
करून शागालराजस्त्रिया करुणस्वराने रडं
लागल्या. छिन्नमल झालेल्या लतांप्रमाणे व्या कल
व अत्यंत शोकात झालेल्या त्या स्त्रिया हात वर
उचळन पतीच्या उरावर पडल्या. त्यांचे नेत्र
अश्रपण झाले होते. त्या नपस्त्रियांचे ते बाप्प-
यक्त नेत्र त्या कालीं दवार्न म्लान झालेल्या
कमलाप्रमाणे दिसत होते. भमीवर पडलेल्या
पतीच्या नांवाने रडत व हृदयाला ताडन
करून त्या करुणस्वराने॑ विलाप करणाऱ्या
स्त्रियांनी पुषकळ पुष्कळ शाक केला. शगा-
लाचा शक्रदेव नामक अल्पवयी पुत्र होता
तोही डोळ्यांतन पाणी गाळीतच होता. त्याला
पुढे करून व शगालाच्या बाजळा बमन त्या
कीं, “ मिऊं नका; मिऊं नका. या पात- स्त्रिया दप्पट वेगाने आक्रेद लागल्या. त्या
काच्या दोषासाठी निरुपद्रवी लोकांना मी म्हणाल्या, “ हे वीरा, हा तुझा पराक्रमी पुत्र
मारणार नाहीं. कारण, तसं करणं हं शारांचे अद्याप लहान आहे. त्याला अजन कळे
ब्रीद समजलं जात नाहीं. ” लागल नाहा. तझ्यावांचन आतां हा पतक
तोंडावरून अश्रेंचे ओघळ चालले आहेत असे | ( वडिलार्जित ) राजपदावर कसा बरे आरूढ
ते दीन जन “ हा आमचा शूगाल राजा होईल ? अरे आमचं श्रेष्ठ अंतःपुर सोडून तृ
दीनमानस व गतप्राण होऊन पडला आहे ” एकदम कसारे निघन गेलास : तुझ्या समागम-
अस म्हणत मोठ्याने रडू लागल. चक्रान | सोख्याची आमचा आशा अतृप्त राहिल्यामुळ,
त्याचे वक्षःस्थल विदीणे होऊन तो पतिरहित झालेल्या आम्ही तझ्या भायानी
शृगाल राजा शिखर तुटलेल्या पवेताप्रमाणे आतां काय बरें करावे £ ”
रणीवर मत होऊन पडलेला आहे, असे| याप्रमाणें स्त्रियांचा शोक चालला असतां,
त्यांच्या दृष्टीस पडले. त्याला पाहन शगालाचे | त्यांतील एक पद्मावती नांवाची शहाणी राणी
सचिव व प्रजा दीन व शोकाते होऊन विलाप ' आपल्या शाक्रदेव पुत्राला घ्रेऊन रडत रडत
करूं लागले. त्यांचे नेत्रांतत सारख्या अश्र- वासदेवापाशी आढी व॒ त्याला ह्णणाली
धारा चालल्या होत्या. पोरजनांचे गढूट रडणे “ वीरा, यद्ध करून ज्याला तं मारल्स त्या
ऐकून शागालाच्या राण्या पुत्रांसहवतंमान प्रेतरूप झालेल्या डागाळ राजाचा हा पुत्र तुला
रडत रडत तेथे आल्या. आपला प्रशेसनीय शरण आला आहे जर या आमच्या पतान
पाते राजा शगाल तेथें मरून पडलेला आहे तला प्रणाम केला असता किंवा तुझी आज्ञा
असे पाहन त्यांचें दःख दणावळे व नखांनी शिरसा वंद्य मानली असती तर तुझ्या एकाच
त्या आपले वक्षोज ओरबाडून ब्रेऊन अत्यंत प्रहाराने याचा असा भयंकर शेवट झाला नसता
शोक करूं "लागल्या. वक्षःस्थळे, स्तन व अथवा जर हा तझ्याशीं बांधव-प्रेमाने वागता,
मस्तक्रावरील अविरल केशकलाप यांचे ताडन तर अशी विपरीत स्थिति होऊन एखाद्या
हरिवंश ८-४०,
२११४
श्रीमन्महामारत.
[ भघ्याय ४६,
विाळळाळाळमनयायाडकाकलधळाचकळाकळक्यळळाधधाळळद्या यध ळकयाचयमाचा यामळ लातजाळयकवशडपळायककान्काधलाळळमकधताकाधकताधयाधााजामतडकरतबराक; धकधक कडमकनहाजयवततलकाळशतडळताकलल(ळ काका ळसनानाकामचचायतळ मतसर
हीन मनष्याप्रमाणे याला मातींत लोळावे ठागळे | राजाप्रीत्यथ सहखावधि श्राद्ध करविली. इत
नसते. असो, हे अनघा, या विपडस्त बांधवाचा ' रांनीं त्याच्या नामगोत्रादिकांचा उचार करून
हा पुत आह. वारा, त खतः:च्या पुत्राप्रमाण त्याला पाणा दल, आपल्या
याचे सरक्षण कर.
पद्मावतीराणीचे हं भाषण ऐकन कक्तश्रेष्ठ
यदनदनाने सोम्यपणानं उत्तर दिले. “ राज-
भार्ये, या दरात्म्याबरोबरच माझा सव राग
नाहींसा झाला आहे. आम्ही आतां शांत
झाली आहों. देवि, आतां मी तुमचा आप्तच
आहे. साव्वि, तुझ्या निप्पाप भाषणाने माझा
राष पार नाहींसा झाला आहे. जो शागालाचा
पुत्र तो माझाच पुत्र आहे. यांत संशय नाही
मी याला अभय देऊन याच्या हितासाठी
राज्याभिषेक करविता. मंत्री, पुरोहित व
सचिव यांना बोलावा. त्याच्या पित्याच्या व
पितामहाच्या राज्यावर तुझ्या पुत्राला आम्ही
अभिपेक करणार आहों. ”
तदनंतर, रामकृप्ण स्थित होते त्या
ठिकाणीं सव सचिव, मंत्री व पुरोहित अभि-
षेकाकारेतां प्राप्त झाले. लांगळींच पराक्रमी
जनादेनाने राजपुताला सिंहासनावर बसवन
दिव्य अभिषेक केला, याप्रमाणे शगालाच्या
पुत्राला करवीर नगरांत अभिषेक केल्यानंतर,
कृष्णाने त्याच दिवशीं त्वरन॑ प्रस्थान ठेवल
यद्धांत संपादन केलेल्या शागालाच्या हयश्वयक्त
रथांत बसून केशवानं वृत्रहता इंद्र जसा
स्वगांचे मागाला जातो त्याप्रमाणे पुढील मागे
सुधारला,
परंतपा, इकडे धमात्म्या शक्तदेवाने माते-
सहवतेमान सवे आबालवृद्ध ख्रीपुरुषांना
घोर पित्याचा
अशा प्रकार शेवट झाल्यानंतर त्याला
जलांजलि देऊन शोकाने उद्विझाचित्त
झालेल्या राजाने आपल्या सर्वोत्तम राजधानीत
प्रवेश केला,
अध्याय पंचेचाळिसावा.
रामकृष्ण म्थरेला परत येतात.
वशंपायन सांगतात:--दमघोषासहवतमान
करवीरपर सोडन रामकृष्ण निघाले, ते वाटेत
पांच मक्काम करून दमघोषाच्या राजधानी
प्रत प्राप्त झाले. त्या ठिकाणीं त्याच्या सहवा-
सांत आणखी एक रात्र काढन थोड्याच वेळाने
परम संतृष्ट झालेले उभयतां पराक्रमी वसदेव
पुत्र पुनरपि मथरेसमीप येऊन पोचले. त्या
बरोबर, उग्रसेनप्रभाते सवे यादव, सेन्यासह
मोठ्या आनंदाने त्या यदश्रेष्ठांस सामोरे आले
किंबहुना, शिल्पी, शहाणे, मंत्री व सचिव
आदिकरून सवे आबालवृद्धांसह सगळी मथरा
नगरी त्यांचे स्वागताकारेता लोटली होती
असे म्हटलें असतां चालेल. नेदि-तयोदि मंगल
वार््य वाजू लागलीं, त्या पुरुषश्रेष्ठांची सवत!
मुखीं स्तुति सुरू झाी. राजमागावरून पता
कांच्या माला लावल्या होत्या, त्यामळे फार
शाभा आली होती. हे उभयतां बंध परत
आले म्हणन इंद्रमहोत्सवाप्रमाणे सवे मथरा
व नगरीला अत्यानंद होऊन ती फार रमणीय
सचिवांना बरोबर घेऊन यद्धदमद शागालाला दिसे लागली. राजमागावर अत्येत हर्षित झालेले
शिबिकत घात. आणि नंतर सवे मिळून गवई ( भाट ) स्तृति व आशीर्वाद यांनी
पाश्चमाभिंमख होऊन दरच्या मागोनं निघाले. मरठेलीं ( ओथंबलेली ) व यादवांना फार
यांचा योग्य प्रकारे अंत्यविधि करून सवानी | आवडणारी गाणीं गाऊं ढागले, '“ आज जग"
राजपुत्राकडून पितरांची पारळाकिक क्रिया व । विख्यात भ्राते रामकृष्ण हे सुखरूप मथुरेला
२ विष्णुपवे, ] हारिवंश. ११५
परत आले म्हणन यादवहो, तुह्मी निभयपणं | यायी होऊन कांहीं कालपर्यंत ( पुन: ) मथ-
आजचा दिवस यथेच्छ क्रीडा करा ” अशी रंत आनंदानं राहिले
दवंडी पिटविण्यांत आली. रामकृष्ण परत 7
मर्थुरेला आल्यामुळें त्या दिवशीं सगळ्या मथु- अध्याय दोचाळिसावा.
रंत कोणी दीन, दुःखी किंवा चिंतामम़ दिसला तील
नाहीं, पक्षी आनंदाने मंजळ गंजारव करूं. यमुनाकषेण
लागले, गाई, अश्व व हत्ती हीं देखीळ प्रम- ( रामाचे गोकुळाप्रत पुनरागमन )
दित झालीं, सवे स्त्रीपुरुषांच्या मनाला अत्यंत वेदपायन सांगतात:---याप्रमार्ण कांही
आनंद झाला, शुभसूचक वारे वाहू लागळे, काळ लोटल्यावर एके दिवशीं बढरामाठा
दाही दिशा निरभ्र झाल्या. देवालयांतील सवे आपल्या गोकलांतील बालमित्रांची आठवण
देवतांना देखील हषे वाटला. रामकृष्ण येतां- झाली व कृप्णाची अनज्ञा धेऊन तो एक
क्षणींच, पूर्वी कृतयगामध्ये जीं लक्षणं लोकां- टाच व्रजामध्ये गेला. तर्थ गेल्यावर रमणीय,
च्या वत्तीमध्ये दिसत म्हणन सांगतात, तीं प्रशस्त व पवेपारोषेत अरण्ये आणि संदर
सवे मथ्रेमध्ये एकसमयावच्छेदैकरून हृग्गो- सरोवरे त्याच्या दृष्टीस पडलीं. सर्वे शक्ति
चर झाली 'मातू बलरामानं रमणीय वन्य वेष धारण
नंतर सुमुहूते व पुण्यकाळ पाहून त्या रिपुन् त रट ल गोकुलांत प्रवेश ्ं
वीरांनी हयेश्रव जोडलेल्या रथावर आरूढ होऊन ' क गी. भरदमंबलराम आठी पवी:
थुरानगरींत प्रवेश केला. सवे देव ज्याप्रमाणे वी मोठा प्रीतीने व यथायोग्यपणे १
[च्या मागून गमन करितात त्याप्रमाणे अ तस 2
मथुरेत प्रवेश करतांना सवे यादव रामकू जक त ०.06.
प्णांच्या पाठीमागून चाळले होते. चंद्रसूय . यी क रणे ह तरी
जसे उदयाचलावर आरूढ होतात, तसे हर्षित. न ळी या मता गाल
झाळेळे यदुश्रेष्ठ आपळा पिता जो वसुदेव (६. 10 गा गडे भाण कढ.
त्याच्या गृहामध्ये प्रविष्ट झाले. नंतर योग्य- (1 गालात परत आढल्या,
स्थानीं आयुध ठेवून दिल्यावर यदुवर राम- 0 द र
'लेल्या, मधरभाषी व आपल्या लाडक्या
कृष्ण आनंदाने आपल्या घरांत स्वेच्छेने
| अ 'बलरामाला उद्देशन वृद्ध गोप म्हणाले, “ हे
वावरू लागले. _मग धी वसुदेवाच्या चर- महाजाहो यदकलनंदना, त स्वागत असो
णावर मस्तक ठेवन नंतर त्यांनीं उग्रसेन
आज तं आमच्या दृष्टीस पडलास त्यामळे
राजाला व इतर यढपुंगवांना यथान्याय मान
आम्हांला मोठी धन्यता वाटत आहे. वीरा,
दिळा. उलटपक्षी सवानी त्या उभयतांचे अभिने
त पुन: आमच्या गोकुळांत आलास या कार
दन केल, इतक झाल्यावर ते आनंदित चित्ताने हाने आम्हांला मोठा आनंद झाला आहे
मातेच्या भवनाकडे गेले
रामा, तूं शत्रूंना भयंकर असून त्रेलोक्यांत
याप्रमाणे, एकाच विभूतीचे अश॒ अस- तुझी कॉर्त दुमदुमून राहिली आहे
असे ते सुंदर रामकृष्ण उप्रसेनाचे अनु- यदुपुत्रा, तू आमचा अशा रीतीने परामर्ष
२१६ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ४४,
डव वाॉतिलतिओडतासिलव्यलच्जाष्विकतम वासा डनिवयळकलेकरेलाडवतकळतमकारमतकक्यकानाकताडातासडमहा ---------::-----.॥--८-८५:>:२>-<
घेणे अवश्य आहे. अथवा सवेच प्राण्यांचे मान आम्ही संतष्ट झाला असन आमचा
आपल्या जन्मभमीचे ठायीं मन रमत हीच आनंद पोटांत मावेनासा झाला आहे. ”
गोष्ट खरी, हे विमलनयना ! तझ्या आगम-। यानंतर जलरामाने आपल्या सर्भावार
नाची आम्ही आजवर मागंप्रतीक्षा करीत उभ असलल्या सव गांपालाना प्रत्युत्तर
होतो. आज तज्ञ आम्हांला दर्शन घडले,( तं दिळें “ सवे यादवांपेक्षां तुम्हांलाच मी माझे
आम्हांढा येऊन भेटलास ) त्यामळे खरोखर खरे आंधव समजतो. याच ठिकाणीं आमचे
देव देखील आतां आमचा सन्मान करताल सवे जालपण गेलें. लहान असतांना आम्ही
मष्टिक व चाणर या महांना मारून कंसाचा येथेंच खळत होतों. तुम्हीच ( कृपेने ) आमचे
तम्ही. वध केलात आणि नंतर उग्रसेनाची संवधन केळ, असत असता हे सवे विसरून
राज्यस्थानी स्थापना केलीत. या तुमच्या परा- जाऊन आम्ही छत्र कसे बरे होऊं ! तुमच्या
क्रमाच्या आनंदजनक गोष्टी आम्हांढा विदित परांमध्ये आम्ही अनेकवार नेवर्ला व तुमच्या
झाल्या आहेत. समद्रामध्ये ( सांदीपनीच्या आम्ही गाई राखिल्या. अशा तऱ्हेचे तुभच
0000. 00 आमचे दृढ संबंध असल्यामळं॑ तम्हीच
पुत्रासाठ! ) ति।बरूपाने राहिलेल्या पंचजन ह डी
राक्षसाशीं तमर्च यद्ध होऊन त्यांत पंच गा
र
याप्रमाणे बलराम गोपमंडळीमर्ध्ये यथाथे
जनाला तुमच्या हातन मत्य आला; ही हकी- न.
भाषण करीत असतां, गोपस्त्रियांची मुखे
कतही आम्हांढा कळली आहे. त्याप्रमाणेच, 1. (1. 0
न प अतिशय हपंयक्त दिस ठागलीं
रासथाजरोबर तुमचा झाळेला विग्रह, गोम-| नतर महासमर्थ बलराम वनामध्ये जाऊन
ताचलावर क्षत्रियांसहवतेमान तुम्हीं केलेला
क्रौडा करूं लागला. इतक्यांत (तो क्रीडा
युद्ध चाळ असता आकाशातून तुमहाढा दांनी, वारुणी मद्य विदितात्म्या रामाला
प्राप्त माठळा आयुध, इत्याद सवे हातेहास आणन दिले. शाभ्र अभ्रासारख्या तेजस्वी
आमचे कानीं आला आहे. पुढं सवोत्कृष्ट
रामाने गोपमंडळींत बसन त॑ मद्य तत्काळ
करवीर नगरांत शागालाचा वध करून तेथील
प्राशन केळ. वनांत येऊन रामाने त॑ मदो
नागरिकांचे तुम्ही सांत्वन केळत व शेवटी त्पादक मद्य सेवन केल्यानंतर त्याला गोपा-
त्याच्या पुत्राळा राज्याभिषेक करून तम्ही
लांनी वनांत पेदा होणारी विविध व सुंदर
मथुरंत परत आलांत, या सवे गोष्टी देखील पुष्वे-फळे, सेवन करण्यास योग्य असे गंध व
आम्हांला कळल्या आहेत. खरोखर तुमच्या हृदयंगम भक्ष्ये, तशींच ताजी काढन आणलेली
मथुराप्रवेशाचे सुरस्रेष्ठांनी देखील वर्णन शाभ्र कमळे व विकासणारी उत्पठे आणन दिलीं
केळे पाहिजे. तमच्या पराक्रमांच्या योगार्म
त्याच्या मस्तकावर्रीलळ केशकलाप संदर
राज तमचे अकित झाले असन डळमळ
असन त्याचा किर्रीट किंचित् अकला होता;
लागलेली प्रथिवी पुनरपि इृढमूळ झालेली आहे. ' त्याच्या एकाच कानांत एक कुंडल असून
88%
थे आठास हे पाहून पूर्वीचे आमचे त्याचे योगाने तो फार शोभिवत दिसत होता
भाग्य पुनः परत आढे आहे असे आम्हीं त्याच्या पीनोन्नत वक्षःस्थलावर वनमाला लोंबत
समजतो. तुझ्या आगमनाने बांधवांसहवतै- । असून चंदन चर्चिल्यामुळें ते आद्रे व पीतवण
|
२ विष्णुपवे, ] हरिवंश, ११७
होते. ज्याप्रमाणे केलासपर्वेताच्या योगाने मंदरा- ये. '” संकषेणाच्या मत्तावस्थेतील या भाष-
चल शोभिवंत दिसतो, त्याप्रमाणे असल्या वक्ष:- णाचा अवमान करून, स्रीस्वभावानुरूप मूर्ख-
स्थलारने व मस्तकानं युक्त असठेला राम शोभिवत पणान, यमुना नदी ( त्याच्या म्हणण्याप्र-
दिसत होता. त्याचे शरीराचा गार वणे असून 'मार्णे ) तेंथ्रे आली नाहीं. त्यामुळे रागावून
त्यानं नतन मेघासारखी ज्यांची शोभा आहे अशी जाऊन मदोन्मत्त झालेल्या बलवान् रामाने
दोन नीळवणे वें पारिधान केलीं होतीं. यामुळें हातांतील नांगर यमुनेवर फिरविण्याच्या बुद्धीने
अंधःकाराने परिवेष्टित असतां जसा चंद्र विशेष त्याचा फाळ खालीं केळा. इतक्यांत त्या हलापासून
मनोहर दिसतो त्याप्रमार्ण तो राम विराजमान ' प्रथ्वीवर ज्या कमलाच्या माला पडल्या, त्यांतून
दिसत होता. सर्पशरीराकृति असलेला हल सुगंधित परागांनीं ढाल झालेलें मद्रिसारखें जल
खांद्यावर टाकून भजाग्रामध्यें त्यानें चमकणारे गळं लागळं, नंतर अवनत केलेला नांगराचा
मुसळ धारण केळे होतें. त्या-योगानें शिशिर-। फाळ यमुनेच्या तीरावर रोंवून त्या योगाने
त्रतूंतील रात्रीच्या समयीं दवबिंदूंनीं चेद्र जसा अळरामाने एखाद्या खैर चालणाऱ्या स्त्रीला
मंद परंतु मनोहर दिसतो, त्याप्रमार्ण तो मत्त, ओढावी त्याप्रमार्णे यमुनेठा ( आपलेकडे )
1"
बलवंतांतील अग्रगण्य व मद्याने घरुमारलेल्या. ओढली. त्यासरशी, तिचा जलप्रवाह बिघडून
चेहऱ्याचा राम शोभिवंत दिसत होता. जाऊन तींतीळ मत्स्यादि जलचर प्राणी क्षुब्ध
। च्छ ति १२ व
असो; ( अशा प्रकारें मद्याने धुंद झालेला ) झले. इतकेंच नव्हे, तर भयभीत डोळी र
राम यमुनेला म्हणाला. “ हे महानदि, तुझ्या "४ न तत) तागरात केन टकल्या
जलामर्ध्ये स्नान ( करून तुझ्याशी परिणय ) मागा (सवय 00.1.
करण्याची मला इच्छा झाली आहे. म्हणून हे व तन, अ कळ नन
सागरंगमे, तूं मू्तिमती होऊन माझ्या समोर मठिया वैंगान नागराने आखलल्या रि
1___________-__________ 'जृणारा यमना, स्त्राीप्रमाण व्याकळ झाली.
>_%> न. टे | &€> ्ड र् श्रोणी स नी आहे
१ यथ मुळांत स्नातुरपिच्छेमहानदि ' एवढांच पदें | फुलळन ह जनच्या श्राणास्थाना आहे, लाढ
आहेत. परंत चतधराने आपल्या टॉकेत “ स्नातु र या कमल हे जिच्या ओष्ठाचे ठिकाणीं आहे,
वड न कलक गरा २, उदर मख ( हलून ) पाण्याचे पीडन व ताडन केल्यामळें
लाशी केली आहे. बहुधा “ तूं मतमती ' मजकड ये! उत्पन्न हो फेनरेषा हे जिचे मेखलास म
अर्से पुढें म्हटलें आहे, एवढ्यावरून हा चतुर्थरानें तर्क उ ह् णारी तगत्ता ह् त ल
केला असावा. परंतु ती जर सागरगाभेनी (समुद्रपत्नी) आहे, तरंग ही जिचे डोक्यांतील वेर्डावांकडी
साया मात तविण ह 9. माला आहे, चक्रवाकपक्षी हे जिचे उन्मुख स्तन
सारख्या धर्मशानें इच्छा दाखविणें गद्य दिसते. बरे एक- जं र गंग. नो भार
वळ धर्मनीति बाजूस राहिली तथापि ज्य! परस्त्रीवर हेत, च्या गान जा गभार व
शब्द टाकणें ती तरी तश्शा ढंगाची असावी, पण, येथें तर वांकडी झाली आहे 9 तेस्त झालेले मीन हीं
यमुनेची रामावर फियोद आहे काँ, तूं हें काय विपरीत जिची भषणे अहित, शभर हस हे जिच्या
करतोस, मला मार्गभ्रष्ट करू नका. मला माऱ्या सवती -_.__"0 ,_, 1 आर
हंसर्ताळ, किंवा “ मद्यपा: किं न जल्पॉत ' असे समजावें, ' नेत्रांच्या अपांगांचे ठिकाणी तता काश-
परंतु मळांत तितर्के व्यक्तपद नसतां असला द्वाड अर्थ पुष्पांचे गुच्छ हीं जिची रेशमी वस्र आहेत; तीरा-
मुद्दाम कां लादाबा हें आह्यांस कळत . दक वरीऴ वनस्पती या जिच्या उडणाऱ्या केशा-
या अथांचा अस्ाद्र केला आहे, तें ठोकच दिसते.भाग- _. १: चि विले
वेतांत यमुनाक्षण आहेच पण तेथेही चतुधर ह्मणतो ग्रांचे ठिकाणी आहेत; ( वाकडा वाकडा
अश्शा अथोला पुष्टि देणारे कांहीं आढळत नाही, जाणारा ) जलप्रवाह हा जिच्या स्वलित
२१८ श्रीमन्महाभारत, [ अघ्याय ४५६.
गतीचे ठिकाणीं आहे, नांगराचे ओरखाडे हे वरीळ रोष सोडन दे. ही मी तझ्या चरणांवर
जिच्या नेत्रांचे बाहिभांगांचे ठिकाणीं आहेत, आपलें मस्तक ठेवीत आहे. तूं सांगशील त्या
अशी सवे ख््रीगुणांनीं ( रूपकाश्रयांने ) मागाने जाण्यास मी कबूल वी महाभजा,
संपन्न असलेली, क्षुव्य व सागराकडे वहात सांग तर मी आतां कसकशी जाऊं? ”
असलेली यमुना नदी, राजमार्गानें जाणाऱ्या वैशंपायन सांगतात:--“' याप्रमाणे समुद्र
मत्त व कटिल स्त्रीप्रमाणे ( तंतोतंत ) दिसत पत्ती यमना नदी भक्तीने ढीन झाली आहे
होती.. प्रवाह वारंवार स्वळन पावत अस- असं पाहून मदोन्मत्त हलायुधाने तिला प्रत्यु-
तांही रामाने तिळा जोराने खचन चालविली ततर दिल. ' प्रियदशेने, हलानं निर्दिष्ट
होती. पाणी स्वभावतः उंचावर चढत नसत तरी केळेल्या मागोनें वहात राहन जलप्रदानानं
त्याने यमनेला (आपल्या बलाने) चढत्या मार्गा- हा सवे प्रदेश त॑ भिजवन सपीक कर. हे
नच नेऊन वृंदावनापर्यंत रंटीत आणिली. सभर संदरी, हे सागरंगमे, ही माझी तला
वृंदावनामधन त्याने यमनेला खंचीत आणिलें, आज्ञा आहे. महाभागे, आतां शांत हो आगि
तेव्हां जलनिवासी पक्षी तिच्या मागोमाग तळा सख होईल अशा रीतीने वहात रहा
आले. त्यांच्या योगानें ती आक्रोश करीत . जोपयत हं जगतू चाळ आहे तोपर्यंत ही
येत आहे कीं काय, असा भास झाला माझी कीर्ति जगभर स्थिर राहो. "
अखेर वृंदावन ओलांडून जेव्हां ती गेठी रामाने यमनेचा जलप्रवाह फिरविला ह
तेव्हां शेवटीं स्रीरूप धारण करून यमना अवलोकन करून त्रजवासी जनांनी “ साधु,
बलरामाला म्हणाळी. “ नाथा, आतां प्रसन्न साध '”( ठीक झाले, उत्तम गोष्ट झाली, ) असं
हो. तझ्या या उलट करणीने मी अगदीं भय-. म्हणत रामाला प्रणाम केला. नंतर वीरश्रेष्ट
भीत झाले आहे. हा माझा प्रवाह व माझे बलरामाने त्या महाभाग नदीला व सवे गोकुल-
जल पहा कसे फिरून गेळें आहे. राहिणेया, 'वासीयांना निरोप दिला. आगि मग थोडा वेळ
तुझ्या कृतीर्ने सवे नद्यांत मी भ्रष्ट ठरले मनाशी विचार करून त्या रोहिणीपुत्रानं
आहे. कारण हे महाबाहो, नांगराने ओढन पुनरपि त्वरन मथरेप्रत गमन केलं. मथरेला
तं माझा प्रवाह फिरविलास तेणेकरून मी गेल्यावर एश््वीवरील सारभत व अविकारी
आपल्या मागोपासून भ्रष्ट झाल्यामुळे व्यमिचा- मभसदन घरामध्ये वावरत होता, त्याचे आधीं
रिणी बनठें आहे. वेगाने गर्वित झालेल्या 'बलरामाने दशन घेतळं, रामान वन्यवेष धारण
माझ्या सवती ( समुद्राला मिळणाऱ्या अन्य ' केला असन त्याचे वक्षःस्थळावर ताज्या वन
नद्या ) पर्वी मी सागराला मिळालेली असन पुप्पांची माळ विराजत होती. याच स्थितींत
आतां माझा जलप्रवाह भलत्याच दिशनं वाहू त्यानं कृणाळा आलिंगन दिले. हळधारी राम
लागला म्हणून फेनरूपी हास्य करून आतां त्वरेने आपणांकड येत आहे. असे पहातांच
मला हसतील. यास्तव हे वीरा, कृष्णपृवेजा, ' गोविंदही ठागळाच उठला आणि त्याने रामाला
प्रसन्न हो, मी तुझ्यापुढे पदर पसरते. सरस्रेष्ठा, आप आसन बसावयास दिले. राम आसनो
( आतां तर्री ) निरंतर तजे मन सप्रसत्न असं परविष्ट झाल्यावर जनादेनाने त्याला गोक-
दे. हे हलायुधा, नांगराने ओढून तू माझा जल- लांतील सवे गोधनांचें व गोपबांधवांचें कुशल
प्रवाह फिरवून टाकलास, आतां तरी, माझ्या- पुसळ. लागठींच त्यारे॑ आपल्या प्रियंवद्
२ विष्णुपवे. ]
हरिवंश.
११९
भ्रात्याला उत्तर केले. “ कृप्णा, ज्यांचं ज्यांचे व्हावयाचा आहे. हत्ती, अश्व व रथ यांपैकी
तं कशल विचारतो आहेस, त्यांची सवेत
कुशलता आहे. ” नंतर वसुदेवाच्या देखत
त्या रामकृष्णांच्या विचित्राथोने भरळेल्या जन्या
काळच्या पुष्कळ गोष्टी झाल्या.
अध्याय सत्तेचाळिसावा.
_रुक्मिणीस्वयंवराची प्रस्तावना,
वशंपायन सांगतात:-रामकृप्णांच्या अशा
गोष्टी चालल्या आहेत इतक्यांत जगतांतील
बातम्या काढणारं (गप्त) हेर त्या ठकाणी
| सिहाप्रमाणें
कशावर तरी आरूढ होऊन त्या ठिकाणीं
प्राप्त झालेल्या महात्म्या राजांची शकडो
शिबिरं तेथे आमच्या दृष्टीस पडटी. ते परस्पर
विद्रेपी व सदा यद्धाप्रेय असलेले राजे व्याघ-
दपयक्त असन त्यांचे चालणे
देखील मत्त हत्तींसारखं आहे. जयप्राप्तीकारितां
( रुक्मिणी आपल्याला मिळावी म्हणन ) हे
सवे राजे आपआपली सेन्ये बरोबर घेऊन
जर त्वरेनं तिकडे जाऊन असले आहेत तर
आपण तरी मिललांसारखे जनावेगळे राहून निरु
त्साही कां व्हाव ? यटनंदना; आपणही तिकडे
प्राप्त झाळे. त॑ चक्रायुध श्रीकृष्णाचे घर म्हणजे जाऊं चला.
हुबेहुब दिक्पालांच्या भवनांसारखें होते. ज्या
हूड्याला शल्याप्रमाण टाचणार ह् ह्राच
वार्तेपासून पुढें मोठा कलह सुरू होणार होता भाषण श्रवण केल्यानंतर लागठींच यटुश्रष्ठ
अशी आातमी आलेल्या हेरांनी आणली होती | केशवही सव यादवदळ बरोबर घेऊन तिकडे
त यताच सव यदुश्रष्ठास सचना हाऊन त ( काडनपुराकडे ) जाण्याकारंता निघाला
कृष्णाच्या आज्ञेने भरलेल्या सभेत आपापल्या संग्रामासाठी हरूपठेळे व आपल्या सामथ्यीच्या
स्थानीं येऊन बसले. सवे मख्य मख्य यादव गर्वाने फगन गेलेले यादव उत्तम उत्तम
सभास्थानी जमल्यावर वाताहर हेरांनी र॒थांवर आरूढ होऊन दर्पित झालल्या देवां-
पाथवांच्या विनाशास कारण हाणारा बातमा प्रमाणं कृष्णाच्याबरोबर जाण्याकरितां सिद्ध
सागण्यास आरभ कला, त म्हणाल “* जना- झाल.सवे सन्य संद्ध होऊन आज्ञप्रमाण त्याच्या-
देना, पृथिवांवर राज्य करणारे सवे नरपाते पुढें निघाल. तेव्हां हातांत गदा व चक्र धारण
एके ठिकाणीं लाकरच जमावयाचे आहेत. केलेला शंकराप्रिय कृष्ण फारच संदर दिस
पुंडररीकाशषा, भोजपुत्राच्या निमेत्रणावरून लागला. इतर यादव आपआपल्या सर्यासा-
नानादेशचे राजे त्वरेने कंडिणप्राकडे जात रख्या देदीप्यमान रथांत बसन कृष्णाच्या
आहेत. तेथे लोक ( आपसांत ) बोलत होते मागन चालले होते. त्यांच्या रथांना लावलेल्या
त॑ आमच्या कानीं पडन वरील प्रकारचे घरगर घेटा कर्णमधर वाजत होत्या
कारण आम्हाला वादत झाले आह. नना- मथरेहन प्रयाण करण्याच्या वेळीं नोश्चत,
देना, रुक्मिणी नांवाची रुक््मीची ज्येष्ठ भागांना टरदक्षा गावद उग्रसनाला म्हणाठा “' हे
आहे. तिचा ( ढोकरच कुंडिनपुरीं ) स्वयंवर निप्पाप नपशादला, तं व बलराम येथेच रहा
व्हावयाचा आहे; त्या कारेतां, हे सवे राजे
ससेन्य तिकडे निघाळे आहेत. यदनेदना,
आजपासन तिसर्या दिवशीं कनकाल्कारांर्न|
यक्त असलेल्या त्या तेलोक्यसंदरीचा स्वयंवर
१ येथ या विशपणाचे ओजित्य आह्यौस नीटस कळले
नाही. कदाचित्, “ इईशानसंमत ? या मूळ शब्दाचा
थ “ शंकर तूल्य ” पराक्रमी असा केल्यास कांहीं तरी
वर असे बारतें,
१२० श्रीमन्पहामारत. [ अध्याय ४७.
नाहींतर, हे वीरा, आपण सवेच निघन गेला | नगरामध्ये येऊन पोचला. त्या ठिकाणीं
म्हणजे ही नगरी शून्य झाली असे पाहून
कपटपट व राजनीतिकोविद क्षत्रिय राजे
हिच्यावर हा कारेतील. देव ज्याप्रमाणें
स्वरगेलोकीं निभयपर्णे वास कारेतात त्याप्रमाणं
आपल्याला भिणारे जरासंधानयायी राजे कं-
डिनपुरामध्यं सखानं आनंदोत्सव करीत आहेत
जिकडे तिकडे शिबिरे पसरली असून बरेच
राजे समारंभाकरितां आले आहेत असं त्याच्या
दृष्टीस पडलें. तेथील प्रशस्त सभास्थान पाहून
त्याचे मनांत राजस-विचार उत्पन्न झाले
राजेलोकांना त्रासवन सोडण्यासाठी व आपला
पुरातन कालापासन अनेकशः प्रगट झालेला
वेशंपायन सांगतात:-क्ृष्णाचे हे वाक्य ' प्रभाव पुनरापे लोकांच्या प्रत्ययास आणन
श्रवण करून महायडास्वी भोजराजाने कृष्णा- देण्यासाठीं, त्याने मनामध्ये महाबल वेनते
धरील प्रेमाने सद्वदित होऊन जाऊन अमता- ' याचे स्मरण केळे. स्मरण करतांक्षणींच
सारखं ( पुढील ) मधर भाषण केल. तो ' स्वामीचा भाव ओळखन विनतानेदन गरुड
म्हणाला: “ हे कृष्णा, अरे महाबाह कृष्णा, सोम्य स्वरूप धारण करून केशावापाशी
यादवानंदवधेका, रिपुसदना, मीं आतां जं येऊन स्तव्ध झाला. जरी गरूडाने सोम्य रूप
कांहीं सांगता त॑ऐकन घे. अरे, पर्तीवांचन धरलं होतं, तरी तो श्रीकृष्णापाशीं पंख फड-
स्त्रियांना ज्याप्रमाण॑ कोणतीही गोष्ट गोड फडवीत येत असतां क्षुब्ध झालेल्या वायनं
लागत नाहीं त्याप्रमाणे तं नसलास ( तुझ्या- ' सवे माणसे कांप॑ लागून जमिनीवर उपडी
बांचन ) म्हणजे या मथरेमध्ये किंवा या भोज- ' पडठीं. त्यांची वर उडण्याची शक्ति पार
देशांत आम्हांठा सख लागणार नाहीं. बाबारे, नाहींशी होऊन गरुडाच्या तडाकयांत सांपडटेले
तुझ्या बाहुबलळांचा आश्रय आम्हांला असला : सवे मानवप्राणी सपासारखे वळवळ करूं लागले
म्हणजे तुझ्या छत्राखाली राहन हे मानदा, गरुडाच्या पंख फडफडवण्यानं सवे राजांनी
इंद्राची मदत घेऊन जरी सवे राजे आमच्या- भमीवर लोटांगण घरातली आहेत असते दिसत
वर चाल करून आले तरी आम्ही त्यांना असतां कृप्ण मात्र पवताप्रमाणे निश्चळ राहिला
भिणार नाहीं. म्हणन म्हणता कीं, हे यदश्रेष्ठा, होता. परंतु या चिहावरून गरुड येत आहे असं
तं विजयसंपादनाकारेतां जेथे जेथे जाशील अनमान करून त्यानं त्या पतत्रिवराचा मनोमय
तेथें तेथे आम्हांलाहि तं घेऊन चल.” उग्रसेन- सत्कार केला. इतक्यांत दिव्य माळा व उटी
राजाचे हे भाषण ऐकन देवकीनंदन कृप्ण यांनीं यक्त असलेला गरुड तेथें प्रत्यक्ष प्राप्त
स्मित करून म्हणाला “ बरं तर, आतां झाला आहे अस श्रीकृष्णाच्या दृष्टीस पडल
तुह्याला इष्ट होईल तसं मी सवे कांहीं कारेतो. तो एकसारखा पंख हालवीत होता त्यामळे
तुम्ही बिलकूल शंका मनांत आणं नका. 7. परथ्वी कांपत होती, त्याच्या पाठीवरील आयधे
वैशंपायन सांगतात:--इतकें बोलल्यानंतर सपौीप्रमा्ण जणं काय त्याला चाटीत होती
कृप्ण जो रथांत बसन जलदीने निघाला, तो श्रीकृष्णाचा हतस्तस्पशे व्हावा या हेतनं तो
सयास्त होण्याच्या समारास, भीष्मकराजाच्या किंचित् अवनत झाला होता व आपल्या पायांनी
क ति य शाभ्रवणे सपेश्रेष्ठास ओढीत होता. त्याचा देह
त्यांचा शब्दश १ काम, क्रोध, जमलल्या गजांविषयी अस्या, रुविमि-
णोविपर्था ममत्व इत्यादि, कारण, हे रजोयुगाचे पारिणाम.
शब्द आहत
अर्थ “स्य लाल झाला असतां' असा
होता.
२ विष्णुपवे. ]
हरिवंश,
२२९
सवणेवणाच पंखांनी फगला असल्यामळे तो
धातुयुक्त पर्वेताप्रमाणे दिसत होता.या गरुडानेच
सरपेद्रांचा निःपात करून व सवे देत्यांना त्रास
वन प्रथम अमृत हरण करून आणलं. आपल्या
६वनजावर आरूढ होणारा, व प्रसंगी आपलें
वाहन होणारा, किंबहुना कोणत्याही संकट
कालीं सहाय्य करणारा आपला मेर्त्तीच;, असा
आपला वेयेशील व प्रतिदेवतुल्य गरुड आपल्या
चिन्हांसह ( स्मरण करतांच ) समीप आलेला
पाहून श्रीकृष्णाहा अत्यानद झाला व आपल्या
सामथ्यांस अनरूप अशी वाणी उच्चारून तो
गरुडाला ह्मणाला,
श्रीकूष्ण बोलतो:---“हे सेचरस्रेष्ठा, हे
सुरसेनारेमदंना, हे विनतानंदहृदया, हे केशव-
प्रिया, तुझे सागत असो. हे पस्षिश्रष्ठा,
आतांच्या आतां भीष्मकराजाचा पिता जो
केशिक त्याच्या मवनाकडे ( मला घेऊन ) चल
त्या ठिकाणीं जाऊन आज आपण स्वयंवराची
वाट पहात राह. हत्ती, अश्व व रथ यांवर आरूढ
होऊन कोण कोण व किती महात्मे राजे
तेथें गोळा झाळे आहेत, तेही तेथें गेल्यावर
आपल्याला समजेल. '
याप्रमाणे महाबळ गरुडाला आज्ञा
करून श्रीमान् व गरुडाचा सखा कृप्ण महा-
रथी यादवांसह महाबाहु महात्म्या केशिकाच्या
नगरीप्रत गेला. देवकीचा पुत्र कृप्ण विदभनग-
रीमध्ये येऊन पांचतांच, आयर्धे व शस्त्रं धारण
करणारे सवे बलशाली राजे हर्षित होऊन
निवासस्थाने तयार करूं लागले,
वैशंपायन सांगतातः--इतकें होत आहे
तो. नीतिकशल कौशिकराजाने मदितचित्ताने
कृष्णाला उत्थापन देऊन स्वतः अध्ये व
आचमन समपेण केलें, विधिपवेक त्याचा
एकद्र सत्कार केल्यावर केशिकाने कृष्णाला
आपल्या विदभेनगरींत आणिले, केशिकाने
हरिवेश्य ८-४१,
त्याच्यासाठी एक दिव्य मंदिर अगोदरच
तयार करविले होते. त्यांत त्या श्रीमान्
कृष्णाने शंकर जसा केलासपवेतावर आरूढ
होतो त्याप्रमार्ण सेन्यासहवर्तमान प्रवेश केला.
त्या मंदिरामध्ये उपंद्रासाठीं खाद्यपेयादि पदाथ
व असंख्य रत्ने तयार ठेविली होतीं. एवच,
कृष्णाने मोठ्या सखार्न त्या केशिकाच्या
मंदिरामध्ये वास्तव्य केळे. केशिकानेही मोठ्या
सन्मानाने व सोेहपणे चित्ताने कृप्णाचा
गोरव केला
*५५/१/४५/४४५/५/१/
अध्याय अटठ्डठेचाळिसावा
ती
जरासंध व सनीथ यांची भाषण.
वैशंपायन सांगतात:--वेनतेयासह अच्युत
कृप्ण विदभेनगरीमध्ये प्राप्त झाला आहे असे
पाहून सवे नपतिश्रेष्ठांना मोठी चिंता उत्पन्न
झाली. राजन्, त्या मंत्रकशल व महापराक्रमी
राजांना नीति व शास्त्राथे उत्तम प्रकारें अवगत
असल्यामळे त्यांनीं पुढे कसे करावयाचे हे
सवानी मिळन ठरविण्याकरितां सभा भरवि-
ण्याची योजना केली. देव जसे देवसभेम
आपआपल्या स्थानीं विराजमान होतात;
त्याप्रमाणें भीप्मक राजाच्या सवणेभषित रम-
णीय सभास्थानी, ज्यांवर चित्रविचित्र आस्तर्णे
घातलीं आहेत, अशा विविध सिहासनांवर सवे
नपश्रेष्ठ (आपआपल्या दरजाप्रमाणे ) अधिष्ठित
झाले. नेतर इंद्र जसा देवांना उद्देशन भाषण
करतो त्याप्रमागे सवे राजे लोकांत विशेष
बलिष्ठ व तेजस्वी असलेला महाबाहु जरासंध
त्या राजसभेत बोलं लागला
जरासंध बोलतो:-- हे वक्तृश्रेष्ठ त्रपवरहो,
हे महाबद्धिमेंत भीप्मकराजा, मी आपल्या
समजतीप्रमाणे जे कांहीं सांगतो त॑सवेजण
( कृपेनं) ऐकन ध्या, हा जो कृष्ण या नांवाचा
१२२
श्रीमन्महामारत.
[ अध्याय ४८.
वसुदेवाचा बशिष्ठ व महातेजस्वी पुत्र गरुडाला
बरोबर घेऊन सवे यादवांसहवतेमान रुक्मिणी
आपल्याला प्राप्त व्हावी या हेतूर्न कुडिनपुराला
आला आहे, तो रुव्मिणीप्राप्तीसाठी शक्य
ते यत्न केल्यावांचन रहावयाचा नाहीं. म्हणून
हे नृपशादुलांनो, सरळ राजनीतीस अनुसरूनया
बाबतींत स्वोत्कषांथे कांहीं तम्हांला करणें असेल
तर बळाबलाचा पणे विचार करून मग काय त
करा. महापराक्रमी उभयतां वसुदेवपुत्रांनीं
गरुडाचे व रथाचे साहाय्य नसतांना देखील
पक्तश्रेष्ठ गोमंतावर केवढा महाभयंकर रण-
संग्राम केला तो तुम्हांहा विदितच आहे
सांप्रत त्यांचे बरोबर भोज, अंधक इत्यादि
महारथी वृष्णी व यादव वीर आलेले
आहेत. तेव्हां हे सवे मिळन यद्ध करुं लागले
म्हणजे केवढा पराक्रम करतील यांचा नीट
विचार करा. गरुडावर अधिष्ठित होऊन प्रत्यक्ष
श्रीविष्ण ( कृप्ण ) कन्याप्राप्तीसाठीं यत्न करूं
लागला म्हणजे त्याच्यापढं ( नसत ) उभे
राहण्याची तरी कोणाची ताकद आहे? सवे
देवांसहवतेमान इंद्राची सुद्धां त्याचा प्रतिकार
करण्याची प्राक्ञा नाहीं (मग इतरांची काय
कथा?) जरी याला कदाचित् ( सखाने ) कन्या
अपेण केली नाहीं तरी हा बढात्कारानं तिचे
हरण करण्यास समथे आहे. आमच्या असे
ऐकण्यांत आहे कीं; (जलप्रलय होऊन) ही
पृथ्वी भयंकर महाणेवांत बडन पातालाच्या
तळाशीं गेली होती, त्या वेळीं सवेशक्तिमान् व
जगत्सष्ट्या विष्णने वराहरूप धारण करून
तिला जलांतून वर काढलें, त्या कामीं वराह
रूपी विष्णने हिरण्याश्ष नामक देत्यंद्राचा वध
केळा; तसच हिरण्यकशिप नामक एक महाब
लिष्ठ व पराक्रमी देत्य होऊन गेला. देव, देत्य,
क्षि, गंधवे, किन्नर, यक्ष, राक्षस किंवा
नाग इत्यादिकांपासून एथ्वीवर, अंतराळी किंवा
आकाशांत, रात्रीं अगर दिवसा, किंवा शुष्क
अथवा आद्रे वस्तूपासूनही त्याला मरणाचे भय
नव्हते. याप्रमार्णे त्रेोक्यामध्ये अवध्य व
अपराभत असलेल्या देत्यश्रेष्ठालाही पुरातन
कालीं विष्णने नरसिंह रूप घेऊन ठार मारले
पढे कश्यपापासन अदितीच्या पोटीं वामन
रूपाने बलाढ्य अवतार धारण करून श्रीविष्णुन
असरस्रेष्ठ बलीला सत्याच्या ( वचनाच्या )
पेंचांत घालन पाताललोकीं पाठवून दिले. या-
नंतर एरथ्वीतलावर सहस्रजाहु व महापराक्रमी
कातेवीये, दत्तात्रेयाच्या प्रसादाने व राज्यमदाने
फार उन्मत्त झाला; तेव्हां त्रेता व द्वापर या
य॒गांच्या संधीला जमदश्ीपासन रेणकेच्या
पोटीं गर्भसंभव होऊन शस्त्रधारी वारांतील श्रेष्ठ
व महातेजस्वी परशराम जन्मास आला व
त्यानें आपल्या वज्ञप्राय परशून सपतद्रीपांचा
स्वामी जो राजा सहखाजेन त्याला यमसदन
दाखविले. तात्पये, पुनर्रापे विष्णनं अवतार
धारण करून हेहयाळा नाहींसा केला. परशु-
रामाचे मागन इक्ष्वाक कलामध्ये दाशरधे राम
जन्मास येऊन त्याने त्रेलोक्यविजयी पराक्रमी
रावणाचा उच्छेद केला,
याशिवाय, अगदीं आरंभीं कृतय॒गामध्यं
तारकासराबरोबर झालेल्या संम्रामांत पराक्रमी
विष्णूने गरुडावर आरूढ होऊन वरप्रदानाने
फगन गेलेल्या देत्यांस आपल्या अष्टभजांनीं
स्वगेलोक दाखविला. कालनेमि नामक देत्यांने
देवांना अत्येत त्रासवन सोडलं होते त्यालाही
विष्णूने आपल्या रवितुल्य चक्राने युद्धामध्ये
ठार केलं
याप्रमाणे वेळोवेळीं आपल्या अपवे योग
बलाने अनेत रूपं धारण करून श्रीविष्णूने
ज्यांची कालमयादा भरढी अश] बहुत असु
रांचा वध केला आहे. (फार लांब कशाला? )
या कृष्णामेही लहान असतांना, प्रढेंब, आरिष्ट
२ विष्णुपर्व, ]
हरिवश.
१२२९
व धेनुक या महाबलिष्ठ व पराक्रमी वनचर वेशंपायन सांगतात:-मागधराज जरासंधानें
दैत्यांना वनामध्ये ठार केढें आहे. बहुत काय
सांगूं , या देवकीनंदन कृष्णाने गोपरूप धारण
करून (क्रमानं) शकुनी, केशी, यमलाजुन,
कुवलापीड नामक हत्ती व चाणूर व मृष्टिक
हे मळ आणि शेवटीं बाल्श्रेष्ठ कंस व त्याचे
अनुयायी यांर्चे ढीळेनं हनन केळे. सारांश,
याप्रकारे सवेशक्तिमान् व चक्रधारी विष्णूने
अनेक दिव्य व छदरूपं धारण करून अद्भत
पराक्रम केळे आहेत. म्हणून मला जें कांहीं
वाटत आहे ते मी तुमर्चे हित व्हावे या हेतूने
तुम्हांला सांगतो,
हा कृष्ण म्हणजे प्रत्यक्ष केशव, विष्णु,
आदिदेव व असुरांतक नारायण, जगजनक;
शाश्वत पुराणपुरुष, सवे भूतांचा सष्टा, व्यक्ता-
व्यक्त, सनातन, सवे लोकांना अगोचर, जगट्ंद्,
अनाद्यनंत, मध्यरहित, क्षर, अक्षर, शाश्वत;
स्वयंभू , अज, स्थाणु, चराचरांस अजेय, त्रिवि-
क्रम, त्रिलोकेश, देवेंद्र व रिपुन्न आहे; असे
मला वाटते. मथरेमध्ये. ज्यांत पुष्कळ चक्रवर्ती
राजे होऊन गेळे अशा विख्यात व प्रचंड
कुठांत हा हेधरच जन्मास आला आहे,
अशी माझी पूणे समजत झाली आहे. नाहीं-
तर, एखाद्या मत्ये मनुष्याला गरुडासारखें
वाहन कसे प्राप्त होईल कन्याप्राप्तीसाठी प्रत्यक्ष
जनादन आपलें अल्लोकिक सामधथ्ये प्रगट करूं
याप्रमाणे भाषण केल्यानंतर महाप्राज्ञ सुनीथ
बोळे लागला.
सुनीथ ओलतो:--'“महाबाहु मगघाधिपति
जरासंध जे सांगत आहे, त॑ अगदीं बरोबर
आहे. गोमंताचळावर झालेल्या युद्धांत मनुष्य
व देव यांच्या सबक्ष रामकृप्णांनीं मोठा
अलौकिक पराक्रम केला. त्या वेळीं आपल्या
मोठ्या प्रचंड थोरल्या सेन्यामध्यं हत्ती, अश्व,
रथ, ध्वज ( पताका ) व पायदळ यांची गर्दी
असूनही चक्क व हळ यांच्यापासून उत्पन्न
झालेल्या आगीने ते सवे सैन्य जळून खाक
झाले, त्या वेळीं राजसेनेचा जो भयंकर नाश
झाला तो मनांत आणून पुनः असे पुढे होऊं
नये या इच्छेने श्रीमान् मागधराजानं आपले
( दूरदर्शी ) विचार प्रकट केळे आहेत. गोमॅ-
ताचलावर्राल युद्धांत रामकृष्ण जरी ( रथ
विरहित ) पार्यीच लढत होते, तरी त्या समयीं
[पल्या सैनिकांचा भयंकर नाश झाला.
कोणाच्यानंही त्यांचें निवारण करवले नाहीं.
नपोसमहो, कृष्णाचा गरुड जेव्हां इकडून
गेला तेव्हां काय चमत्कार झाला तो तुम्हांला
विदितच आहे. त्याच्या पंखांच्या वेगामुळे
उत्पन्न झालेल्या वायून उडून आकाशसंचारी
प्राणी गरगर फिरू लागळे. सागर खपळून
जाऊन पृथ्वी व पर्वेत हीं वारंवार कंपायमान
लागला म्हणजे मोठा बलिष्ठ असला तरी होऊं लागलीं. इतकेंच नव्हे, तर आपल्याला
कोणता पुरुष त्याच्या गरुडापुढे टिकाव धरील ? भेद्री बसढी व हा कसला उत्पात आहे असे
रुक्मिणीच्या स्वयंवरासाठीं प्रत्यक्ष विष्णु या वाटून आपण एकंदरीने फार विव्हळ झार्ला.
ठिकाणीं प्राप्त झाला आहे. कोठेही विष्णु प्राप्त अशा गरुडावर आरूढ होऊन व चिलखत
झाळा म्हणजे मोठा अनथे ओढवतो असा चढवून कृष्ण युद्ध करूं लागला म्हणजे रणा-
सिद्धांत आहे. म्हणून पुढें जो संकेत ठरवाव- मध्ये त्याच्या समोर उभे राहाण्याची आपल्या-
याचा असेल तो या सर्व गोष्टींचा विचार सारख्या दुर्बेांची काय ताकद आहे : वस्तुत:
करून मग ठरवा. ( एवढेच मार्श तुम्हांला स्वयंवर म्हटला म्हणजे, राजांना तो मोठा
सांगणे आहे. ) ” आनंदोत्सव वाटला पाहिजे. पृवेकालीन राजांनी
२१२४
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय ४९,
कोक
( आपल्या पराक्रमाने
9) हा यश व धर्मे त्यांच्यावांचन दसऱ्या कोणाची ताकद आहे ?ई
संपादन करण्याचा मार्गे आहे, असे सिद्ध |परंतु मीही तुह्ाला (झालेल्या गोष्टींचे ) स्मरण
केळं आहे. परंत हे नपहो, कृष्ण आज
कंडिनपुरास आला असल्याकारणानें पुनः महा-
पुरुषांचा या ठिकाणीं संग्राम होणार कीं काय
अशी भीति वाटते. जर या नपात्मजेनं
( रुक्मिणीनं ) ( कृप्णाशिवाय ) दुसर्या
एखाद्या राजाला वरळ तर कृष्णाच्या बाहुब
ढाचा मार कोणता वीर सहन करणार आहे ?
स्वयंवर महोत्सवामध्ये हा मोठा दोष आहे
( कीं तेथे लढाई जुंपावयाचीच ) असे सांगि-
तठे आहे. स्वयंवराकारितां तर कृष्ण व आपण
देण्याकोरेतां ज॑ काय सांगता तही एकून ध्या.
नराधिपहो, मी हणता कीं, कृष्ण या ठिकाणीं
आला यांत तुह्यांला आश्चये ते कसले वाटते ?ई
आपण जसे येथे राकमणीच्या प्राप्तीसाठी
आलो आहो तसाच कृष्णही आला आहे.
यांत दोष अगर गोणपणा तो काय झाला !
तसेच आपण सर्वानी संगनमत करून गोमंत-
पवेताला वेढा दिल्यानंतर त्यांनी आपल्याशी
यद्ध केळं यांत त्यांच्याकडे दोष कसा येतो
राजन्, उभयतां रामकृष्ण वनवासी होऊन
सवे राजे या ठिकाणीं प्राप्त झालो आहो. वृदांवनामध्ये ( निमटपणे ) राहिळे होते. परंत,
( एकंदर गोष्टींचा विचार केळा असतां, ) ' नारदाच्या सांगण्यावरून कंसाला व्यामोह उत्पन्न
जरासंध म्हणतो त्याप्रमाणे कन्याप्राप्तीसाठी होऊन त्यानेच (प्रथम ) त्यांचा वध करण्या
कृष्ण या ठिकाणीं आला आहे; ही गोष्ट करितां त्यांस मथरेस ओलवन घेतळं, नंतर
अगदीं घातक आहे असं मलाही वाटतं. ' त्यांच्या अंगावर (रंगद्वारीं ) कवल्यापीड
डड कलडडडडकडा ' नामक हत्ती घातल्यामळे चिडन जाउन त्या
वीरांनी हत्तीला मारून रंगसभेमध्ये प्रवेश
| केला. मग तेथे मृतप्राय गाफील होऊन बस
दंतवक्राचें भाषण व भीष्मकराजाचा लेल्या कंस्ताढा व त्याच्या अन॒गांना त्यांनी
निश्चय, ,स्वपराक्रमाने ठार मारलं, बरं, कंसाला मारून
वेशंपायन सांगतात:---महात्म्या स्नीथाचे आमच्यासारख्या वयोवृद्ध राजांशीं त्याने
अध्याय एकुणपज्ञासावा.
याप्रमाणे भाषण झाल्यावर करूप देशच्या
पराक्रमी राजा दंतवक्राने बोलण्यास आरंभ केला
दंतवक्र बोलतो:---“नराधिपहो, सर्नीथ व
जरासंध यांनीं आपल्या हिताचे जे दोन शब्द
आपल्याला सांगितळे ते अगदीं सयक्तिक
राध केला ह्मणन आपण सर्वोनीं मिळन जर
त्याठा उपरोध केला तर यांत आपली तरी
काय चक? आपले प्रचंड सेन्य पाहून बल
राम व कृष्ण भयभीत झाले व त्यांनीं आपलं
सेन्य व नगर यांचा त्याग करून गोमंताचलाची
आहेत, अंस माझं देखील मत आहे. त्यांच्या वाट धरली. परंतु त्यांची पिच्छा न सोडतां
द्वेषाने, ( स्वत:च्या बाद्विसामथ्योच्या ) अभि- त्यांचा वध करण्याकारेतां आपण रणशार राजे
मानाने, किंवा आपली टसऱ्यांवर सरशी तेथपर्यंत गेलो. ते दोवे बालवीर पायावरच युद्ध
व्हावी या हेतूनं, मी त्यांच्या वचनामृताळा करीत होते, हणन हत्ती, अश्व, रथ किंवा
दोष लावीत आहे असे समज नका. राजस- पदाति इत्यादिकांनीं त्यांच्याशी संग्राम न कारता
भेमध्यं, सागरासारखे गभीर व खोळ आगि क्षात्रधमीस अनुसरून आपण गोमंताचलाला
नोतेशासत्रास धरून असे भाषण करण्याची ! वेदा घालन आग लावन दिली. कारण तप-
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ३२५
र्यांना दावाय्नीनं मरण येणें चांगळ. परंतु नाहीं प्रीतिसंपादनासाठींच आला आहे, असें
त्यांनीं तपस्वीधमे पाळला नाहीं. कृष्ण तप- समजा. नरात्रिपहो, अव्यांचमन समपेण करून
स्वयास अनरूप अस वतैन करील व नरम येईल | आपण सवे मिळन या कृष्णाचे आतिथ्य करूं
अशी आपणां सवे क्षत्रियश्रेष्ठांची समजत | या. याप्रमाणे कृप्णाशीं आपण सामोपचाराने
होती पण त्स न वागतां त्यानं उळट आम- | वागली ह्मणजे आपल्याला कोणतीही चिंता,
च्याशीं यद्ध केळे, हणन आपण जनादेनाला भय किवा त्रास बाळगण्याचे कारण नाहीं.”
दोष देत आहों. ( हे योग्य आहे काय ः याचा! समबद्ध दंतवक्राचे भाषण संपल्यानंतर
तुम्हीं विचार करा. ) वक्तृश्रेष्ठ शाल्व त्या राजांना उद्देडान बोललो
आपण ज्या ज्या ठिकाणीं जाता, तेथ तथे शाल्व सांगतो:--“कृष्णाला भिऊन त्याच्या-
कलह उत्पन्न होतो ( असं आजपर्पेत घडन शीं सांधे करावयाचा म्हणजे त्याच्या भयाने
आलें आहे ). हणन मी ह्मणतो की, आपण शास्त्रत्याग करावयाचा कीं काय ? दस-
आपण सवे राजांनीं कृष्णाशीं भेत्री करण्याचा ऱ्याची स्तति करून किंवा आपल्या साम-
प्रयत्न करूं या. कृष्ण जो कंडिनपुराला आला थ्योची निदा करून आपल्याला कोणता फा-
आहे तो कांहीं कलह करण्याचे हेतने आलेला यदा होणार ! खरोखर असे करणें हा क्षात्र-
नाहीं. कन्याप्राप्तीसाठी जर तो या ठिकाणीं वृत्तीच्या नरंद्रांचा धम नव्हे. विख्यात रा-
प्राप्त झाठेलळा आहे तर दसऱर््याशीं यद्ध कर- जांच्या वंशांमध्ये आपापल्या कढाची कीर्ति
ण्याचे त्याला प्रयोजन काय? या मत्येलोकां- वृद्धिंगत करण्यासाठी आपण जन्मास आलो
तील तो यःकश्चित् प्राकूत मनुष्य नसून आहो. तेव्हां आपल्याला अशी भितऱ्या माण
सर्वांत अग्रगण्य आहे. किंबहना तो पुरुषोत्तम सासारखी बश्धि व्हावी हे कांहीं चांगळे नाहीं
देवळोकांतील देवांमध्ये देखील श्रेष्ठ आहे. फार कृष्ण हा सनातन आदिदेव, सवे देवेंद्रांचा प्रभ,
काय सांगे, तो या जगताचा व देवांचा जनक प्रत्यक्ष वेकंठवासी व अभजिक्य नारायण, चरा-
अहि. याची बाद्षे बालिश नसन याला इेप्यो | चराचा गरु, साक्षात् लोकवंद्य हरि किंवा
किंवा मत्सर यांचा स्पश देखील नाहीं. याला विष्ण, कंसराजाचा वध करण्याकरितां,
गवे नाहीं. हा कृपण अगर आतेही नाही. ( दष्टांचा वघ करून ) पथ्वीला झालेला भार
परंतु, याला मात्र ज आते लोक शरण येतात हलका करण्याकरितां, आमच्या ( सारख्या
त्यांचा द:खभार हरण करण्याकरितां हा नेहमी
तत्पर असतो. हा सवशाक्तिमान् कृष्ण प्रत्यक्ष
वेष्ण ( असन) देवांचा देव आहे. स्वयंवराच्या
मिषाने आपल्या सत्यस्वरूपाचा लोकांना प्रत्यय
आणन देण्याच्या हेतनं हा गरुडासह येथें
प्राप्त झाला आहे. शत्रंचा विनाश करावयाचा
असला ह्मणजे कृप्ण नानाप्रकारचीं अख्तर
बरोबर घेऊन जातो. सांप्रत मोज, वृष्णी, अधक
इत्यादि यादवत्रेष्ठांसह कृष्ण येथे आला
आहे तो कलह उकरून काढण्यासाठी आठेला
दष्कमी लोकांचा ) उच्छेद करण्याकरितां
आणि जगत्संरक्षणासाठीं, देवकीच्या पोटीं
अवतीणे झाला आहे हे मला विदित आहे
कृष्णावतार धारण करून श्रीविष्ण जीं अघ-
टित कृत्ये करगार तींही सवे मला ठाऊक
आहेत. आपला राजेलोकांचा त्याच्याशीं अतल
संग्राम होऊन अखेर त्याच्या चक्रानलाने दग्ध
होत्साते आपण कालवश व्हावयाचे आहों
परंतु; मळा एक तत्व माहीत आहे. राजेंद्रांनो
आयदाय संपल्यावांचन कोणी मरत नाही
१९६ श्रीमन्महामारत. [ अध्याय ४९,
समम वाटत नाहीं. कृष्णाच्या बाहुंबलाने
रुक्मिणी कृष्णाचे हाती जाणार यांत संशय
नाहीं आणि या गोष्टीमुळे मला वाटते कीं
येथे पराक्रमी लोकांमर्ध्ये मोठं रण माजून
रहाणार. मग त्या रणांतून हा माझा कृष्ण-
द्वेषी व अभिमानी पुत्र कसचा जिवंत सुटतो £
दैत्येद्रांच्या पुण्याचा क्षय झाला व त्यांच्या | कृष्णाच्या हातून माझा पुत्र जिवेत सुटे असे
पापाचे घडे भरळे म्हणजे योगवेत्ता भगवान् | मळा तर दिसत नाहीं. पूर्वजांना संतोष देणाऱ्या
विष्णु त्यांचा उच्छेद करतो. विरोचनाचा माझ्या ज्येष्ठ पुत्राबरोबर कृष्णाला किंवा
महाबलाढ्य व अवघ्य पुत्र जो बली त्याला कृष्णाबरोबर माझ्या पुत्राला कन्यानोमित्त युद्ध
बांधून देवाधिदेवाने ( विष्णूने ) घडी भरतांच करावयास मी कसा बरें लावूं £ रुक्मीला
क ण् न 45
पातालामर्ध्ये नेऊन घातठे. नराधिपहो, या प्रका- द्व हा वर पसत नाही. बरें, स्क्मी
मूखे व मदोन्मत्त आहे. रणाम्ध्ये पाठ दाखवून
1. रक ह नीत च कांहीं तो पळावयाचा नाहीं. आणि म्हणूनच
तुम्ही चिकित्सा चाडविजी आहे त्यांत कांही अग्नीच्या योगाने कापसाचा ढीग जसा क्षणा-
एक अर्थ नाहीं, वस्तुत: कृष्ण येथें संग्रामा- धीत जळून खाक होतो तद्वत्, माझ्या पुत्राची
साठीं आलेला नाहीं. स्वयेवरांत कन्या ज्याला रि ह रशि्य कका ७90
रा वाटते. चित्रयोधी ( नाना प्रकारांनी युद्ध कर-
क पय पणय ता णाऱ्या ) व बलिष्ठ केशवाने करवीरपुराच्या
या गोष्टीने सव राजेश्ेकांचें सख्य उल्ट र. राजाला टका रेशम भस केद
द्विंगत होईल. बलवंतांतील अग्रगण्य श्रीमान् कृष्ण वृंदा-
ह र वनामध्ये वास्तव्य करीत असतांना त्याने
वैश्षपायन सांगतात:--याप्रमाणे बुद्धिशाली एका बोटाने ( हाताने ) गोवधेन पर्वत सात
राजे आपआपल्या परीने बुद्धिवाद सांगत दिवसपर्यंत उचलून घरला. त्याच्या एक एक
असतांना भीष्मकराजा पुत्राच्या भीतीनं अधटित कृत्याची आठवण झाली म्हणजे
कांहीं एक न बोलतां स्तव्ध बसला होता. माझं मन अगदीं खिन्न होऊन जातें. प्रत्यक्ष
आपला रणशूर व अतिरथी पुत्र महापराक्रमी वृत्रहंता शचीपति इंद्र देवतांसहवतेमान गोव-
असल्यामुळे मदोन्मत्त झाळा असून त्याला घेन पवेतावर आला व त्याने कृष्णाला अभि-
परशुरामाच्या अस्त्रांची प्रात्रि झालेली अस- षेक करून ' उपंद्र ' अशी संज्ञा दिली.
ल्याकारणाने आपल्या जीविताची बिल्कूळ त्याचप्रमाणें यमुनानदीच्या डोहामध्यें विषार्शीचे
काळजी नाहीं, इत्यादि गोष्टी मनांत आणून ५ जावे गाये माहसाय सा र्
भीष्मक (स्वतःशी ) म्हणाला “ सामथ्यांच्या युडांत ओढला जाणार, आपण होऊन युद्धांत पडणार,
वृथाभिमानानं फुगून गेठेल्या माझ्या पुत्राला हर 9 प वांडेकरांनी र यु ' याचा
डष्णाचा उत्कर्ष क्बीही सहन होत नाही. “१. अग को, गल बण (मर
गर्वि्ठपणामुळे त्याळा रणामध्ये कोणाचीही करांचा स च०! आहे (!),
बृत्यु अकाठीं ( घडी भरल्याशिवाय ) कोणा-
लाही ओढून नेत नाहीं व वेळ भरल्यावर
कोणालाही येथें ठेवीत नाहीं. आगि हाच
मनाचा निश्चय करून कोणी कोणाचे भय
बाळगूं नये,
२ विष्णुपर्व, ]
हरिवंश.
२२७
फृत्कार सोडणारा काढांतकासारखा भयं- मागध व बंदिजन यांचे स्तुतिपाठ व मंगळ
कर व घोर काल्या नांग होता
त्याचं या नारायणाने खेळतां खेळतां दमन
केलें. देवांना देखील अजिक्य इतका महापरा-
क्रमी व अश्वदेहधारी केशी नामक राक्षस
होता, त्याचाही वासुदेवान ( क्षणाधीत ) वध
केला, सांदीपाने गुरूचा पुत्र सागरामध्ये नाहींसा
होऊन पुष्कळ दिवस लोटले होते. त्यानंतर
पुष्कळ दिवसांनीं पंचनन देत्याचा वध करून
कृष्णाने त्या गरुपुत्राला यमलोकांतन परत
आणिलें. गोमंताचळावर पुष्कळ राजांनी
( संसेन्य ) त्या उभयतांस वेढले असतां
मोठें तुंबळ व भयप्रद युद्ध होऊन हत्ती,
अश्व व रथ इत्यादिकांचा भयंकर नाश झाळा.
त्या वेळीं या दोघां महावीयेशाली वसदेव-
पुत्रांनी गजारूढ होऊन हस्ती-समहास, रथा-
रूढ होऊन रथांत बसलेल्या योद्धथांस, अश्वा-
रूढ होऊन घोडेस्वारांस व पार्यी लढून
पदातीस ठार मारले. इतका हत्ती, अश्व व
रथ यांचा भयंकर नाश, ( आजपर्यंत ) देव;
देत्य, गंधव, यक्ष, उरग, राक्षस, नाग, दैत्येद्र,
पिशाच किंवा गुह्यक यांतील कोणीही केलेला
नाहीं. त्या संग्रामारचे स्मरण झालें म्हणने मन
फार उद्विझ़ होत. या जगतांत सरोत्तम
वासदेवासारखा ( पराक्रमी ) मनष्य मीं पाहि
ठेला नाहीं किंवा माझ्या ऐकण्यांतही नाहीं
महाबाहु दंतवक्र राजा जें सांगत आहे तं अगदीं
बरोबर आहे. महापराक्रमी कृष्णाला प्रसन्न
करून मग जें उचित असेल ते आपण करूं.”
वैशंपायन सांगतात;--याप्रकारे साधक-
बाधक गोष्टींचा आपल्या मनाशीं विचारपुवेक
निश्चय करून श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याकरितां
त्याच्यापाशी जाण्याचे भीष्मक राजाने ठरविलं
याप्रमाणे पुष्कळ नयशाली राजांबरोबर
। राजेंद्र विचार करीत बसला असतां सूत,
गीतं ऐकूं येऊं लागलीं; त्या योगाने पहांट झाळी
असे सवेत्रांस विदित झाळे. रात्र संपन प्रभात
कालाला आरंभ झाल्यावर पृर्वोहिक कृत्ये
आटोपन सवे रामे आपआपल्या शिबिरांमध्ये
जाऊन बसळे. नंतर हे राजन, नराधिपांनीं
विदर्भ नगरीस पाठविलेले हेर परत आले व
त्यांनी आणलेल्या बातम्या आपआपल्या
स्वामीस निवेदन केल्या.
केशिक राजाने स्वतःच्या बुद्धाने श्री
कृष्णाला अभिषेक केला हो वातो हेरांपासन
कळतांच कित्येक राजांना हषे झाला; परंत
कित्येक दीन, भयभीत व उदासीन झाले. फार
काय सांगाव! हत्ती, अश्र व पदाति हे तीन वि-
ग असलेला सवे प्रचंड सेनासागर कृष्णाच्या
अभिषेकाची वाता ऐकून एकदम हलून गेला
कृष्णाच्या अभिषेकाची बातमी कळतांच
राजांमध्ये अशी मोठी खळळ उडन गेली
आहे, असें पाहून केशिकानं स्वतःच्या बुद्धीनं
वतेन करून जमलेल्या राजांचा कल्पनेच्या
बाहेर अवमान केला असावा ही गोष्ट राज-
श्रेष्ठ भीण्मकाच्या लक्षांत आठी. लागलीच
मनामध्ये (थोडासा ) विचार करून राजांची
समजत करण्याकरितां जळफळत तो राज-
सभेकडे निघून गेला.
इतक्यांत कृष्णाला अभिषेक करा अशा
आशयाची इंद्राची ठेखाज्ञा मस्तकावर धारण
१ या ठिकाणीं “ लेखमुध्यृत्य शिरसा ? याचा अर्थ
आपल्या मस्तकावरील लेख काढून ' असा वांईकरांनी
चतुथराला धरून कोला आहे; परंतु “शिरसा! ही
तृतीया या अथाला प्रतिकूल आहे असें आम्हांस वाटतें,
मुंडाशांतून चिट्टी ' काहून देण्याची त्राल ध्यानीं
येऊन हा अथे काढावासा वाटणें साहजिक आहे; परंतु
व्याकरण आड येते त्याला काव करावें १ ' राज्यधुर
मडतु ' येथें : उद्ध् _ या मातूचा अर्थ लक्षांत आणाबा,
१२८
श्रीमन्महामारव.
[ अध्याय ५०,
करून इंद्राचे दूत क्रथकेशिकाकडे आले (होते) आपल्याला कमीपणा येणार नाहीं असा
तेही त्या सागरतुल्य राजसभेमध्ये शिरले
अध्याय पन्नासावा ,
0 :---
श्रीकृष्णराज्याभिषेक,
जनमेजय प्रश्न करतो:--देवांना देखील
दञ्जेय असलेल्या पराक्रमी कंसाचा वध केल्या-
नंतर स्वतः श्रीकृष्णाला राज्याभिषेक कां केला
नाहीं व तोही राज्यासनावर बसल्यावांचन
स्वस्थ कसा राहिला ? कंडिनपुरीं कन्याप्राप्ती
साठीं श्रीकूषण्ण आला असतां तेथेही त्याचें
योग्य प्रकार स्वागत झाले नाहीं. बरे, अशा
प्रकारें त्याचा अत्यंत अपमान झाला तरी तो
त्याने (क्षमावृत्ति धरून ) काय कारणाने
सहन केला: तर्सच, महाबल व पराक्रमी विनता-
पुत्र गरुड त्याचे बरोबर होता, त्याने देखील
क्षमावत्ति स्वीकारली, याचे कारण काय? हे
भगवन्, या प्रकाराचे मळा मोठें कोडे पडलं
आहे, करितां ते माझ्या शंकांचे निराकरण कर
वेशोपायन सांगतात:-वंनतेयासह अच्यत
श्रीकूष्ण विदभनगरीप्रत प्राप्त होतांच केशिकाने
वासदेवाचे मनामध्ये स्मरण केढें व तो आ-
पल्या मनाशी म्हणालाः-'' मी सवे राजांना
अस सांगेन कीं, श्रीकृप्णाचे दशन होऊन
त्याचा अपवे अभिषेक आपण आपल्या नेत्रांनी
पाहिळा म्हणजे नि:संशय आपल्या सवे
पापाचा क्षय होडेल. आम्हां उभयतां भ्रात्यांना
श्रीकृष्णाचे शुद्ध स्वरूप कळलेलं आहे. खरो
खर कमलनयन, देवाधिदेव जो जनादेन कृष्ण
त्यापेक्षां या त्रेळोक्यांत अधिक सत्काराहे कोण
आहे? राजा, आपण त्याढा काय समपण
करून त्याचे आदरातिथ्य करावे? बरं,
राजन, असला सत्पात्र अतिथि मिळाल्यावर
१ क्रथ व केशिक,
सत्कार आपल्याकडन झाला पाहिजे. ”
याप्रकारे कथ व कोशिक या उभयतां बंधनी
आपसांत खल करून आपले राज्य श्रीकृष्णाला
समपेण करण्याचा निश्चय केला व त्या बद्धीनं
ते केशवापाशी गेठे. ते विद देशचे पराक्रमी
राजे कृष्णापाशीं गेल्यानंतर हरीला शिरसा
वंदन करून ते उभयतां महाभाग त्याला उद्दे
रान ह्मणाळे “ देवा, खरोखर आज आमच्या
जन्माचे साफल्य झाळे. आज आमची पुण्याई
फळास आली. आज तुझे पाय आमच्या
घराला लांगळे त्यामुळे आमच्या पितरांना
धन्यता वाटेळ, आमचे चामर, व्यजन, ध्वज,
छत्र, सिंहासन, सैन्य आणे आमची ही
समृद्ध व धनवती नगरी आम्हीं तुळा अपेण
करीत आहा. आतां हीं सवे तुझी झालीं.
महाबाहो, तं उपेंद्र आहेस. प्रत्यक्ष देवंद्राने
तला अभिषेक केला आहे. आतां येथे आमच्या
राज्यावर तुळा अभिषिक्त करून आम्ही हे
राज्य तला समपेण करितो. आम्ही हेज
करीत आहा त॑फिरविण्याची येथ गोळा
झालेल्या सवे राजांची किंबहुना प्रत्यक्ष जरा-
संघाची देखील प्राज्ञा नाहीं. तुझा शत्रु व
राजांना अभय देणारा महापराक्रमी मागध
राजा जरासंध नेहमीं तुझ्याविषयी असे
म्हणतो कीं, “ या देवकीपुत्राला राज्य
नाहीं. याला केव्हांही सिंहासनावर अभिषेक
झालेला नाहीं. मग हा राजसमाजामध्ये बस-
ण्याहा कसा अधिकारी होतो ? किंवा मला
वाटतं कृष्ण मोठा पराक्रमी, अभिमानी व
तेजस्वी असल्याकारणाने या स्वयंवरामध्यं
कन्याप्रा्तीसाठी येथे येणारच नाहीं. कारण;
आपआपल्या सिहासनांवर जे ते , राजे अधि-
छित झाळे म्हणजे कमी प्रतीच्या आसनावर
बसणें त्या तेजस्वी पुरुषाला कसं रुचेळ ?
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ३१२९
:जरासंधराजार्चे हे बोलणे भीष्मक राजाने ( देवदूत सांगतोः--) कीं *“ हे नराधिपा;
ऐकले. नंतर त्याने आमची सला घेऊन कलह तं ज्यावर अनेकवार असेलेला त॑आत्तन
टाळण्यासाठी तझ्या वास्तव्याकरितां हे संदर या देवाधिदेवाला समपेण करणे योग्य नव्हे
मंदिर बांधविठे, कृष्णा, तं जगद्वेंद्य व देवाधि- हे पहा, स्वतः विश्वकम्योनें तयार केलेले
देव आहेसच. परंतु नरेंद्रांच्या सर्भेत तू कोठे सिंहलक्षणांकित, कनकमय व रत्नजडित, शुभ्र
बसावेस याविषयीं अडचण उत्पन्न होऊ नये आणि दिन्य सिंहासन प्रत्यक्ष देवेंद्राने याचे
म्हणन तं या जगांत तझ्या मनष्यावताराला करितां पाठवून दिलें आहे. चराचरवंद्य देवा-
साजेल अशा प्रकार राजेंद्रत्वाचा स्वीकार . धिदेवाळा यावर जसवन तम्ही सवे राजांसह
कर. या आमच्या विदर्भनगरींत तं सावभामत्व वतमान त्याला राजेंद्रपदावर अभिषेक करा
चालीव. हे महाद्यते, उद्या प्रभातसमयी तं रुक्मिणीच्या खवयंवरासाठीं जे राजे कुंडिन-
भ्र आसनावर अधिष्ठित हो व आज तं पुराढा आलेले आहेत, त्यांचेपेकी जो कोणी
शास्त्रोक्त विधीने राज्याभिषेकाचे पर्वीग संस्कार या समारंभाला हजर रहाणार नाहीं तो
करून घे. इंद्राच्या आज्ञेने सवे राजे तझ्या इंद्राला वध्य होईल. सुवर्णमय, रत्नजडित, दिव्य
अभिषेकसमयीं येर्थे येतील अशी मी. आभरणांनीं यक्त असलेले व निधींपासन अंश-
तजवीज करतो. " रूपाने उत्पन्न आलेले हे, महात्म्या व राजाधे-
इतर्के बोलल्यानंतर दोघां वारांनी हात राज कबेराच अक्षय व तेज;पुंज अष्ट कल्श,
जोडन कृष्णाला प्रणाम केला व तेथन त्यांनीं . राजांनीं परिवोष्टित होत्साते कृप्णाच्या अभि-
इंद्राची आज्ञा दंतांकरवीं राजांनीं भरलेल्या पेक समारंभासाठी इकडे येतील. या माझ्या
रंगामध्ये पाठवन दिली. इंद्राने टताला ज्या- . लेखास अनसरून सवे राजांना बोलवून केश-
प्रमाणे सांगितळें होते, त्याप्रमाणे कागदावर 'वाला अभिषेक करा !” हा इंद्राचा संदेश नरा-
लिहिन महातेजस्वी कोशेकाने ते देवशासन भिप हो, त्याच्या आज्ञेप्रमाणे मीं तुम्हांस
तयार करून वांचन दाखांवेल कळावेला आहे. '
केशिकानें ते शासन वाचन दाखविले, त॑ कशिक पुढे आचतोः--याप्रमाणे सांगून
असैः--राने हो, वेनतेयासहवतेमान व बालसयोसारख तेज:पुंज असे आसन
श्रीकृष्ण अतिथिरूपाने विदर्भनगरीला ' कृष्णाला अपेण करण्याकरितां मजपाशी देऊन
आलेला आहे हे तम्हांला विदितच आहे. तो आकाशस्थ देवदत देवलोकीं निघून गेला
वासंदेव या ठिकाणीं प्राप्तझाठेला आहे असे क- हा चमत्कार मी स्वतः अवलोकन केला
ळतांच हा सत्पात्र अतिथि आला आहे हे ध्यानीं असल्यामळे तुम्हांला सांगतो की, येथे जे
आणन राजानें(क्रथाने) आपले राज्य, आलेल्या तुम्ही जमलां आहां त्या सर्वांना देवेंद्राने
अतिथीस व आपल्या शीलास अनरूप, असा केलेली ही भयंकर आज्ञा पाळण्यावांचून गत्य-
सत्कार करण्याचे बद्छीने त्याला समपेण केळे. तर नाहीं. खतः इंद्र अतरिक्षांततन कल्शांना
परंतु, : या ( राज्या )-आसनावर बेस श्रीकृष्णाला अभिषेक करील. हा इहलोकीं
( अधिष्ठित हो ), ' असे माझ्या श्रात्याने क्वचित् दृष्टीस पडणारा अद्भुत चमत्कार तुर्म्हा
त्याला म्हणतांक्षणीं, अंतरिक्षांतत जाणाऱ्या अवळोकन करणें उचित आहे. हे आश्चये
कोणा तरी अशरीरी ठेवटताने अर्स म्हटलें पाहिले म्हणने आपल्या सर्वाच्या पापाचा
इरिवंश ८-४१,
३१० श्रीमन्महामारत. [ भघ्याय ५०,
निःसंशय क्षय होईल, नप्रेष्ठांना, देवाधिदेव या सर्वांना तो अर्मिक्य आहे किंबहुना कार्ति-
कृष्णस्वरूपी विष्णला अभिषेक करण्याकरितां केयाला साह्य घेऊनही प्रत्यक्ष शकराची
तम्ही येण्यास अनमान करू नका. कसलीही देखील त्याला जिंकण्याची प्राज्ञा नाहीं. त्या
भीति मनांत बाळगण्याचे कारण नाहीं. तम- ' देवाधिदेव महात्म्या केशवाला अभिषेक कर
च्यासाठीं आम्ही उभयतांनी जनादेनाशीं सख्य ण्याची देवांसहवतेमान स्वतः माझी सद्धा
केळं आहे. कृष्णाने सवे राजेंद्रांना अभय इच्छा आहे, यापेक्षां जास्त काय सांग?
दिले आहे. कृप्णाचे मन पूर्णपणे शद्ध आहे, राजेंद्राला अभिपेक करण्याचा देवांना आधि
असे आम्हांला दिसन आठे आहे, जरासंधाच्या कार नाहीं. त्यामळे त्या जगहूंद्य कृष्णाला
मनांतही त्याच्याशीं वेर करावे असं दिसत मला अभिषेक करितां येत नाहीं. एखाद्याला
नाहीं असं आहे. या उप्पर, कोणता मार्गे स्वीका- राजेंद्रपदीं अधिष्ठित करणे हा खरं पाहं गेटं
रावयाचा याचा तुमचा तम्ही विचार करा. ” असतां राजांचा अधिकार होय. हणन हे
वेशेपायन सांगतात:--नंतर शापभयाने नपश्रेष्ठहो, तुह्मी विदभेनगरीप्रत जाऊन क्रथ
भिऊन गेठेळे राजे केशिकाच्या भाषणाचा |व केशिक यांच्या विचाराने शास्त्रोक्त रीतीनं
विचार करू लांगळे, इतक्यांत देवेंद्राच्या कृप्णाळा अभिषिक्त करा. नरंद्रहो, हा राजे-
आज्ञेने महात्म्या केशवाविषयीं मेघासारख्या लोकांचे सख्य हद करण्याचा ससमय आहे
गर्भार स्वराने आकाश दणाणन सोडणारी असे मनांत आणन इंद्राने तुम्हांला बोध कर
आकाशवाणी अंतरिक्षांत उमटन वी एकाएकी ण्यासाठी मळा तमचेकडे पाठविले आहे
राजेंद्रांच्या कानीं पडली | विदरभनगरीमध्य कृष्णाला पर्वोगसंस्कार कर
चित्रागंद ( देवटत ) बोलला: ---““प्रजेचे ण्याविषयीं सांगितले असन क्रथ कशिकांना,
व तमचे हित व्हावे, या बद्धींने अेळोक्याधि- त्याला राजंद्रपदी अभिषेक करण्याविषयी कळ
पाति इंद्राची तम्हांलहा अशी आज्ञा आहे कीं, विळ॑ आहे. राजश्रेष्ठांनो, त्यांच्यासहवतेमान
कृप्णाशीं द्वेष करून तम्ही रहातां हे कांहीं , मोठा महोत्सव करून कृष्णाला राज्याभिषेक
तुम्हांला योग्य नाहीं. नपश्रेष्ठ हो, परम्प- करा. त्याचा सत्कार केल्यानंतर दक्षिणा
रांशीं गुण्यागोविदान वागून तम्ही आप- घेऊन आनंदित होत्साते पुनः स्वयेवराकरितां
आपल्या राष्ट्रांमध्ये ( सखाने ) नांदा. कृप्ण ( परत या ठिकाणीं ) या. येथील सभास्थान
हा शरणागतांच्या दुःखांचें हरण करतो. परंतु | अगदींच शुन्य होऊ नये म्हणन जरासंध
शश्रसेन्याचा तो कृतांत काळ आहे म्हणन | सर्नीथ, महारथ स्कमी व सोभदेशचा शार
त्याच्याशी प्रेमाने वागन तम्ही खशाल आनं- या चार प्रमख राजांनीं येथेच रहावे. ”
दोपभोग घ्या. राजे हे मनप्यांच देव ह वरीपायन सांगतातः--या प्रकारची सर
स्वगींय अमर हे राजांचे देव होत व देवांचा द्राची आज्ञा चित्रांगदाचे तोंडनच ऐकल्यानंत'
राजा इंद्र होय. परंत जनादन ( कृप्ण ) हा, सव राजांनीं जाण्याचा विचार ठरविला. बद्ध
टंद्राचाही. देव आहे मंत राजाधिराज जरासंभाची अनज्ञा ब्रेतल्य
हा कृप्ण प्रत्यक्ष देवाधिदेव प्रम विष्ण नंतर भीष्मकाळा पुढें करून सवे राजे आप
असन इहलोकी सांप्रत तो मनप्यरूपानं अव- आपली दळें बरोबर घेऊन विदभे नगरीक
ताणे झालेला आहे. मनप्य, देव अगर टेत्य निघाले. महाबाह भीष्मकराजा आपल्या सैन्य!
२ विष्णुपवे, ] हारवश, १११
०.०५ ०” 0 “707००० नमक जाळे, क ककनज, वह. ("पभ नकम नवले;
याणा न्न *-०<८>->->५-:-५-८- >: 7प-- ४८०» नटासी-णशीा नं र न १० टटका हणी "तीट त्य
२ पशन
सह राजांबरोबर चालला होता. परंत त्याचे :_ सर्व राजेळोक जमले आहेत असें सरस्रष्ठ
अंत:करण पुत्राच्या चिंतेने सारखे पोळत होते. कृष्णाला श्रत केल्यानंतर सव--मेंगल-पजित
ती सवे मंडळी केशिकाच्या मंदिरांत महा- होऊन श्रीमान् हरि अभिपेकसमारंभासाठी
बाहु कृप्ण ज्या ठिकाणीं बसला होता तेथे ' बाहेर निघाला, लागलीच ज्यांच्या कंठाभोवतीं
येऊन दाखल आली. तेव्हां टरूनच 'खवजपता- वत्र गंडाळलीं आहेत व ज्यांच्यावर आंब्याचे
कादिकांनीं मंडित झालेली संदर, रमणीय व ट्हाळे ठेवळे आहेत, अमे दिव्य कलश, श्रीकू-
तेजःपुंज देवसभा, कृप्णाच्या अभिपेकममा- प्णाच्या मस्तकावर, दिव्य पुष्पं व सगंभ्रित
रंभासाठी तेथ प्राप्त झाली होती, ती त्यांच्या , केसर यांनीं यक्त असळेळे व दिव्य कांचन
दृष्टीस पडली, दिव्यरत्नांची प्रभा, दिव्य "वम, व रत्न यांनी मिश्रीजळ. याची मेतांप्रमाण
दिव्य अंबर पताका, दिव्य आभरणं, दिव्य अंतरिक्षांतन वृष्टि करूं लागले, अभिषेकसमरयी
पुप्पमाळा व दिव्य गंध इत्यादिकांनीं ती देव- जनाटेनाला राजेंद्रपदीं शास्त्रोक्त विधीने अभि
सभा युक्त असून सभोवार संदर विमानांशे- पिक्त केल्यावर जमलेल्या राजांनीं दिलेले
वाय दुसर कांहां [देसत नव्हत. स्वगाय अप्स- सुदर व दिव्य अळकार, चित्रावेचित्र दिन्य
रासमह, विद्याधरगण, गंधवे, मुनि व किन्नर हे वस्त्रे व दिव्य गंधानलेपन यांचा त्यानं स्वीकार
अंतरिक्षाचा आश्रय करून देवाधिदेव श्रीकू- केला. नंतर ते वस्ब्रालंकार धारण करून जना-
प्णाच्या सभावार गायन करूं लागले. मनि- 'देनानं जमलेल्या राजांचा दिव्य गंध-माल्य-
सिद्ध व क्रपिश्रेष्ठ यांनीं त्याचे स्तवन कर, आभरणांनीं यथाविभधि सत्कार कला व मग तो
ण्यास आरंभ केला. आकाशामध्ये देवांच्या अभिषेकाकारितां तेथं प्राप्त झालेल्या रमणी
देदभी आपोआप वाजं लागल्या. मंदार, पारि- व संदर सिंहासनावर अधिष्ठित झाला. नंतर
जातक, संतान, कल्पवृक्ष व हरिचंदन या ' सव यादवमंडळी व विदर्भोदे देशचे राजे
पांच देवतरूंच्या सगंधित कसमरेणचा सकल यांनीं त्याच पञजन केळ, महाजल, वाटेल ते
देव आकाशांतन त्याच्यावर वपाव करूं रूप घेणारा व जळवानू वेनतेय, मनुष्यरूप
लागले. स्वतः शचीपति देवंद्र उत्तम विमा- घेऊन, कृष्णाच्या उजव्या बाजूला एका
नांत बसन देवांसह तेथें येऊन अंतरिक्षांत आसनावर स्थित झाळा. कृप्णाच्या अध्या
चमकत होता. आठहि दिक्पाळ आपआपल्या वचनांत असलेले महात्मे वीर, क्रथ व कशिक,
दिशांवर स्थित होऊन श्रीकृष्णाचे सर्भावती ' या दोघा बेधूनीं डावीकडील आसनाचा स्वीकार
गायन व नतेन करून त्याची स्ताति करूं लागळे, केला. त्याचप्रमाणे डाव्या बाजूस आणखी
असो; तेथे पोचल्यानंतर राज्याभिपेका- वृष्णि, अंधक व सात्याके प्रभाते महारथी
साठीं तयार केलेल्या संदर सभेमध्ये सवे नरा- आणि महाबळ व पराक्रमी राजे बसळे होते
धिपांनीं प्रवेश केला. त्या वेळीं हा अत्यंत श्रीकृष्ण सवे राजे लोकांनीं परिवेश््ति होत्साता
तुमुळ नाद श्रवण करून त्यांचे नेत्र विस्मयाने सये-तुल्य, दिव्य व विस्तृत आसनावर आधि-
उत्फळ झाले, पराक्रमी व महाबाह केशिक फछिंत झाढेला हता. त्यामुळ श्रामान् इंद्र जसा
राजा सव नराधिपांना सामोरा आला व प्रत्ये- देवमडळांमध्य [पट्या आसनाकॅर सखानं
कांचे यथाविधि पजन केल्यावर सते राजांना ऊपविष्ट झाला असतां सुंदर दिसतो त्याप्र-
ता आंत धेऊन गेला माण तो श्रीकृष्ण शोभिवंत दिसत होता
१९२९
श्रीपन्महाभारत.
[ अध्याय ५१,
नेतर सचिवांनी नामनिर्देश करून सवे तील अग्रगण्य व नयपट भोष्मकाने बोलावयास
राजांची श्रीकृष्णाला ओळख करून दिली
त्यांनीही आपआपल्या पदवीप्रमाणं कृष्णाचे
पजन केळं व मग ते आपआपल्या आसनांवर
विराजमान झाले
सव[!चा सत्कार झाल्यानंतर, महाप्राज्ञ,
सवेशास्त्राथेवेत्ता व वक््तश्रेष्ठ केशिक यानं.
श्रीकुप्णाचे प्जन केळ व मग तो म्हणाला
केशिक म्हणतो :-'“प्रभो, त॑ मनप्य आहेस
अशी मिथ्या कल्पना करून घेऊन या!
प्रारम केला
५८४५४७ ७४-४५ ४४५०४०४१७४” १ / "७
अ'याय एकावन्नावा,
श्रीकृष्णाचा राज्याभिषेक,
भीष्मक बोलतो:----'' देवाधिदेवा, आपल्या
' भागेरनांचा स्वयंवर ( पद्धतीने ) विवाह करावा
असा माझ्या पुत्राने पोरबद्धीने विचार चाल-
विला आहे. परंत मला मात्र तो विचार पसंत
अज्ञानी राज्ञांनीं तझा मोठा अपराध केला | नाहीं. कन्येचा खवयंवर करणं हा अत्यंत मे
आहे. देवा, परंत तं त्यांना कृपाळ होऊन पणा आहे असें माझं मत आहे. तिने एकच
क्षमा कर.
वर् पाहून त्याला वरावे ह॑ मला युक्त वाटते
श्रीकृष्ण उत्तर करिता:-''कशिका, माझ्या माझ्या पुत्राच्या ह्या दवेतेनाबद्दल मी तझी
मनांत कोणाविषयी एक दिवस देखील वेर टिकत क्षमा मागत
नाहीं. मग क्षात्रधमोनयायी राजेंद्रांची गोष्टच
कशाला ? रणपराड्मख झाले असतां अभरमं
होतो, यास्तव केवळ धम म्हणन यद्ध कराव-
देवाधिदेवा, मजवर प्रसन्न हो. हे
प्रभो, त॑ आमचे अपराध कृपेने पोटांत घाल,
श्रीकृप्ण प्रत्यत्तर देतातः--।'“ तझ्या
मलाचे अद्यापि पोरपण आहे, तों त्यानं सव
याचे हं ज्यांचं ब्रीद, अशा पुरुषांवर कोप नपमंडल हालवन सोडळं आहे. मग तो प्राढ
करण्याचे मला प्रयोजन काय ? राजश्रेष्ठहो,
रज झाळे ते होऊन गेळे, ज्यांना ( रणांत )
मृत्य आला त्यांना स्वगेप्राप्ति झाली. या
मृत्युलोकी जन्मास येणं आणि मरणं, ₹
पाठीस लागले आहे. म्हणून,
नराधिपहो, मृत झालेल्या लोकांविषयी
वथा शोक करूं नका, मलाच तुम्ही क्षमा
करा आगि सवे वेरमाव सोडन द्या.
वेशंपायन सांगतात:--याप्रमा्णे बोळन
महातेजस्वी मधसदनानं सवे राजांस आश्वासन
दिलं आणि केशिकाच्या मखाकडे पाहन आपले
भाषण संपविठं
झाल्याबर काय दांडगाई करील कोण जाणे !
एका राजाच्या देखतच कां होईना, पण जो
माहानं असत्य भापण करतो तो स्वतःला व
इहलोकी राजकलांत जन्मास आल्या कारणाने
विश्वाजेतादि क्तू करून त्या योगाने मिळविले
ल्या चंद्रसर्यतल्य लोकांना व तपाने संपादिले
ल्या संपत्तीला यमयातनारूप टंडवन्हीन
जाळन टाकतो. प्रभो, हा नरेंद्रांचा भम
आहे, हे तुला विदितच आहे.पूर्वी स्वयंभू ब्रह्म
देवाने लोकधमे कथन केळे तेव्हां राजधमे
असाच असल्याविषयीं सांगितले आहे. राजधमं
असा असतां; हे श्रेष्ठ राजा, या नपसभेमभ्य
इतक्यांत सिंहासनस्थ भगवान् श्रीकृष्णा- सर्व राजांच्या देखत तुझ्या पुत्राने असत्य भाषण
चें यथान्याय पूजन करून ठागढांच वक्त्या-
१ जातस्यह्ि धवो मत्युधेवं जन्म मतस्यच ।
तस्मादपरिद्दार्येर्थ कातत्र परि-देवना ।
रण य॒क्त आहे काय? बरे, हें असो. परतु
२ विष्णपवे, ] हरिवंश, ११९
कळली नाहीं असे त॑ह्मणतोस, याविषयीही स्वगामध्ये गरुड व श्रीविष्णु जसं सखाने नांदतात;
मला मोठा संशय वाटतो. रथ, अश्व, नाग व त्याप्रमाणे आम्ही येथ सखाने राहिला आहा.”
पदाति यांची तझ्या नगरींत मोठी दंगल उडाळी. | वेशंपायन सांगतातः---याप्रमाणे, असी
प्रत्यक्ष अम्नि, सये व चेद्र यांसारखे तेजस्वी प्रमाण संतप्त होऊन श्रीकृष्ण, भीष्मक राजा-
राजे तझ्या नगरीप्रत आले असतां, तं त्यांचे वर, वाग्रपी वज्ञाचे प्रहार करीत असतां,
यथोचित पजन करून आदरातिथ्य केलेस. अशी वाक््जळ दिपून, भीप्मकानं, त्याचा क्रोभास़ि
धडधडीत प्रत्यक्ष वस्तस्थिति असतां तझ्या पुत्राचे शांत केला. ”
कृत्य तळा विदित आळे नाहीं, हे तजी हणणे भीप्मक म्हणाळा:-'“बा देवद्रा,मजवर प्रसन्न
युक्त दिसतं काय? चत्रंगदळ तुझ्या नगरामध्य हो. लोकशासना, माझं रक्षण कर. अज्ञानांध-
येऊन थडकले असतां थोडा का बखेडा माजळा कारांत मी बडन गेला असल्याकारणानं मला
असेल? राजा, एवढी ( सहज लक्ष वेधण्यासा- ज्ञानचक्ष दे. आम्हां मानवांना चमंचक्षंनीं
रखी महत्वाची ) गोष्ट तला कळली नाहीं, यथाथे ज्ञान होत नाही. आम्ही कोणतंही कृत्य
याचा माझ्या बद्धीला उलगडा होत नाहीं. अविचाराने करता म्हणन ते नीटपणे सिद्धीस
मरेश्वरा, मळा तर असे वाटतं कीं, माझ येर्थे जात नाहीं. देवांचेंही देवत असलेल्या तुला
आगमन होण तला मळींच पसंत नव्हते. आणे मी आतां शरण आला आहे. आतां तरी
ह्मणनच (तुझ्या मते सत्कारास ) अपात्र अस- माझी दृष्टि शुद्ध होऊन माझी कमे सफल
लेल्या माझं त॑ आदरातिथ्य केळे नाहींस. राजा, होवोत. कुशल सेनापतीप्रमाण शहाणे (मोठ्या
नृ आपली कन्या मला न देतां, तुला जे दसरे चातुयान ), अधेवट राहिलेली परंतु न्यायाची
कोणी योग्य वाटतील, त्यांना त॑ आपली सम- गोष्ट सिद्धीला नेतात. तझ्यासारख्याचा आश्रय
पेण कर कशी. मी आलो एवढ्याच कारणाने मिळाल्याकारणाने मला आतां मळींच भय वाटत
तं आपल्या कन्यादानाच्या संकल्पापासन कां नाहीं. ( सांप्रत ) मनामध्ये जी गोष्ट मीं
परावृत्त होतोस £ जो एखाद्या मर्लींच्या लयाला योजिली आहे ती कृपेने ऐकन घे. तं समक्ष
व्यत्यय आणतो त्याठा ( आपल्या पापाच्या आल्यावर रुक्मिणी तलाच वरील ह॑माहीत
परिमाजेनाकरितां ) नरकामध्ये खितपत पडावे असल्यामुळें माझा पुत्रही आतां तिचे स्वयंवर
गते, असे मन्वादिक श्रेष्ठ स्मातिकारांनीं सांगि- करणार नाहीं. देवेशा, मजवर कृपाळ होऊन
तळं आहे. 'हे विद्भाधिपाति राजा, तझ्या घरीं कोप करूं नको.
(माझं ) आतिथ्य व्हावयाचे नाहीं हे जाणनच श्रीकृष्ण सांगतात:-'' हे बद्धिमंता राजा,
मी ( तुझ्या ) रंगसभेमध्यं प्रवेश केला नाहीं तुझ्या बोलण्यांत कांही अथे आहे असें मला
राजंद्रा, जर मी हे भवितव्य जाणन सेन्यासह वाटत नाही. अनघा, तूं आपल्या कन्येचे
या विदभेनगरामध्ये तळ न देतां तुझ्या रंगस्थानी स्वयेवर करणार नाहीस कशावरून? या कामी
आलां असतां, तर मी राजांचा राजा असनही तुला नियंता कोण ? 'रुक््मिणी दसऱ्या कोणाला
माझा अनादर होऊन फजिती झाली असती.” देऊ नको, किंवा मलाच दे ' अर्स म्हणणे मला
५: परंतु, केशिक राजाला अतिथींचा सत्कार यक्त नाही.परंतु रुक्मिणी ही (सामान्य स्री नसन)
करणे फार आवडते म्हणन मारले व गरुडाचे स्वगेस्थ देवी ( लक्ष्मी ) इहलोकी अवतीणे झाली
त्यान येथें यथोचित आदरातिथ्य केळे. यामळे आहे.ह्यामळें तिच्या माझ्या संबंधाचे कारण आहे
२३९६ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ५२.
त्याच्या तेजाने दाही दिशा प्रकाशित दिसत वनेतर त्यानें मध्य, पूर्व, पश्चिम व उत्तर या
होत्या; मोठमोठे असंख्य रथ त्याचे सभोवार देशांतील सवे राजांना निरोप दिला.(भीप्मकाच्या
विनयशील स्वभावाने ) सवे धनधेर राजांनाही
शंख व दुंदुभी इत्यादि वाद्यांच्या नादाने, फार आनंद झाला. नंतर त्या नरपुंगवांनीं
हत्तींच्या ओरडण्याने, अश्वांच्या सिंकाळण्यानं, '(शिष्टाचाराप्रमाणं ) भीष्मकाचा सत्कारपवक
शूर वीरांच्या सिंहनादाने व रथचक्रांच्या |निरोप धेऊन आपआपला मार्ग सुधारला
खणखणाटानं प्रचंड मेघांच्या गडगडाटासारखा. परंत जरासंध; सनीथ, पराक्रमी दंतवक्त्र,
फार मोठा भयेकर आवाज सरू झाढा | सांभ ठेशचा अधिपति शाल्व, राजा महाकम,
उत्तम आसनाचा स्वीकार करून महावीर क्रथकेशिक प्रभ्रृति विख्यात वंशांतील राजे;
श्रीकूष्ण तेथन निघाल्यानंतर देवमंडळीही रार्जाप वेणदारि, कारमीराधिपति आणि दसिण
आपल्या सभास्थानासह स्वगेलोकीं गेली देशचे कित्येक राजे हे त्याच एकांतांतील हमणणं
एक कोसपर्येत आपलें प्रचंड चतरंग दळ ऐकावे या इच्छेने भीष्मकापाशींच थांबले. ते
बरोबर घेऊन सवे राजे श्रीकृष्णाला पांचविण्या- राजे (मार्गस्थ न होतां) माग राहिळे आहेत
करितां गेळे होते; नंतर त्याची अनज्ञा वेऊन असं पाहिल्यानंतर राजश्रेष्ठ व पराक्रमी
ते पुनरापे स्वयंवरस्थानीं परत आले भीप्मकाने स्नेहपणमनाने व प्रेमळ आणि
यण गंभीर स्वराने त्यांना उद्देशून (येगंप्रमाणे )
अध्याय बावक्षावा. मधुर, पड्गुणसंपन्न, संदर, धर्माथेकामयुक्त व
पाडी नीतिप्रचर माषण के
काळयवनाळा बोलावण्याचा संकेत, ' भाप्मक सांगतात:-“तुम्ही पथिवीपतींनी जी
वैशंपायन सांगतात:-कृप्णाने तेथून प्रयाण 'नीतिप्रचुर मसलत मळा सांगितलीत त्याप्रमाणे
केल्यानंतर भषणालंकूत झालेल्या इंद्रतल्य मीं हे वतेन करीत आहे. तम्ही सजञनांनी मला
राजांनींही जाण्याचा निश्चय केला व आपला क्षमा करावी; कारण मी तमचा ( नित्य)
मनोदय जरासंधाला कळविण्याच्या बद्धीने ते अपराधी आहे.”
रंगस्थानी आले. वेशपायन संगितात:--इतके ओलल्यांवर
सभास्थानी प्राप्त झालेले सोमसर्यासारखे नीतिविशारद भीप्मक राजा त्या राजसभेमध्ये
तेजस्वी राजे आपआपल्या आसनांवर सखाने पुत्राला उद्देशन बोलला
उपविष्ट झाळे आहेत असं अवलोकन करून भीष्मक म्हणाला:-'या पुत्राची चेष्टा पोहून
नयपट राजश्रेष्ठ भीष्मक त्यांना म्हणाला, माजे नेत्र भयाने व्याकळ झाले आहेत. मी सवोना
: नराधिपहो, माझ्या कन्येचा स्वयंवर केळा पोरं समजतो. फक्त हा श्रीक्ूप्ण काय तो
असतां केवढा अनर्थ होणार आहे हे लक्षांत ' सवेश्रेष्ठ पुरुष होय. कीर्तिमेतांमभ्ये श्रेष्ठ, यशस्वी
ब्रेऊन व माझ्या वाधक्याकडे नजर देऊन व पराक्रमी पुरुष भूळोक आपलं प्रखर बाहु
माझ्या अटरद्शींपणामुळे ओढवलेल्या प्रसंगा- | बल, कीत व यश हीं स्थापन करील. महा-
बद्दळ या ददेन्याला क्षमा करा साध्वी देवकी ही खरोखर धन्य आहे ! तिने
वशंपायन सांगतात:---याम्रमाणं विनवन श्रीकृष्णासारखा त्रलोक्यश्रेष्ठ पुजन गभीत धारण
्मकाने सवे राजांचा यथाविधि सत्कार केला केला, कमळळोचन, श्रोपुंजञ व सरार्चित अशा
२ विष्णुपवे. ] हरिवंश. २३७
शशी 00000) 00? ी0 प0०0 ण ० पीप फकलकळपणणणीणा पणणणण शकतील शषपी"शि१र$?0१?0?णाणी एरणिणिणिलीथरशिणीशीीशती 00 नल
आपल्या पुत्राचे मखकमल स्नेहपूर्णे नेत्रांनी | वीरांना अवध्य होईल असा पुत्र दे म्हणन
जिने अवलोकन केल आहे, त्या माउलीचे महा- वर मागितला. ' तथास्त ' असे बोलन रुद्रा-
भाग्य काय वणोवं? नंही त्याने इच्छिल्या प्रकारचा पुत्र त्याला
वेदंपायन सांगतात:-याप्रमाणे राजसभेमध्ये दिळा. विशेषकरून मथरेमध्ये माथर वीरांना
्भाप्मक राजा बडबड करीत असतां महाद्यति अवध्य असलेला व गाग्थमुनीला रुद्रवरानं प्राप्त
शाल्व राजा मधर वाणीने त्याला बोलला. झालेला श्रीमान् पुत्र तोच हा कालयवन होय
शाल्व म्हणाळा:-''रिपुमदेना राजेंद्रा, पुत्रा. हा कृष्ण जरी बलवान् आहे, तरी तो
विषयींचा खेद आतां पुरे कर. राजा, क्षत्रियाला मथरेमध्ये वाढला आहे; म्हणन मला वाटते
रणामध्ये जय किंवा अपजय यांपकीं कांहींतरी | कालयवन जर मथरेवर चाळ करून आला तर
प्राप्त व्हावयाचेच. मत्ये जनांची ही ठरलेली तो कृप्णाला पराभत करील
गति आहे. किंबहना, हा सनातन धम आहे. नराधिपहो, मी सांगता हं जर तुम्हांला
बलराम व कृष्ण यांवांचन कोणत्या तिसऱ्या सयक्तिक वाटत असेळ तर त्या यवनेद्राच्या
पुरुषाची तझ्या बलिष्ठ पुत्रांशीं यद्ध करण्याची नगराला दत पाठवा. ”
प्राज्ञा आहे? रथी व अतिरथी यांच्या समहां-. वैशंपायन सांगतात:---सोभाधिपति शाल्व-
मध्ये हा एकटा महाभज वीर हातांत धनप्य राजाच भापण ऐकन सवे नपश्रेष्ठांना अत्यानंद
घरेऊन लढण्यास उभा राहिला हणजे सवे झाला, व आपण शाल्व म्हणतो त्याप्रमाणे करावे
शत्रंना पीडा देण्यास तो समथे आहे. त्याने असं त्यांनीं महाबळ जरासंध राजाला सांगि-
आल्या बाहुबलान देवांनाही टुधर असलेलं व तळे. राजन् , त्यांची अनुमति पाहून जरासंध
अत्यंत भयंकर भागेवास्त्र सोडले ह्मणजे त्याचा राजाला त्रह्मदेवाच्या वाक्याची ( आकाश-
मार कोणाच्याने सहन करवणार आहे परंत; वाणीची ) आठवण झाली व त्या योगाने खिन्न
कृष्ण हा अव्यय व अनाद्यनंत पुरुष अस- होऊन तो म्हणाला
ल्यामळे त्याला जिंकण्यासाठी स्वतः दाळघर. जरासंध म्हणाला:-दसऱ्या राजांच्या भयान
शकर जरी या मत्येलोकी आले तरी तोपरा-. पीडित झालेले राजे, आजपयंत माझा आश्रय
भत होणार नाहीं. राजश्रेष्ठा, तझा पुत्र सवे. करून आपलं गेलेलं राज्य; शत्य, सन्य व वाहन
शास्त्राथ यथाथेपणें जाणतो आणि म्हणनच यांसकट परत मिळवीत. जिला आपला पाति
कृष्ण हा प्रत्यक्ष सवे शास्ता देव आहे असें ओळ- आवडेनासा होतो अशी स्त्री ज्याप्रमाणे अन्य
खन तो त्याच्याशी यद्ध करीत नाहीं. राजा, परुषाशीं रममाण होते, त्याप्रमाणे आज मला
आज जर कृप्णाला कोणी जेता असेल, तर हे सवे राजे पराश्रय करण्याचा उपदेश करीत
तो माझ्यामते कालळयवन नामक यवनाधिपच | आहेत. अरेरे; कृष्णाच्या भयाने मला आज
आहे, कारण तो कृष्णाला अवध्य आहे. माझ्यापेक्षा बलिष्ठ असलेल्या पुरुषाचा आश्रय
बारा वर्षेपयेत लोहपिष्ट भक्षण करून करण्याची वेळ आली आहे, त्यापेक्षां देवाची
पुत्रप्राप्तीसाठीं गाग्य मनीनं घोर, भयंकर (ख- गति ढानिवार आहे असच खर, ललाटी
उतर ) व अत्यंत देर तपश्चया केली. त्याच्या लिहिलेलें टाळणे केव्हांही शक्य नाहो. दुसरा
आराधनेने रुद्र संतृष्ट होऊन प्रसन्न झाला. उपाय नाहीं, म्हणून तुम्ही मला खरोखर परा-
तेव्हां गाग्येमनीने शकरापाशा मथरेंतीळ श्रय करावयास लावणार; परंत राजश्रेष्ठहो;
हृरिवर ४--४३,
१२९८
श्रीमन्महांभारत.
[ अध्याय ५३
पराश्रयापेक्षां मला मरण (शतपटीने ) बरं 'आकाशमागीने त्याने आपला रस्ता सधारला
वाटते. नराधिपहो, कृष्ण अथवा बलराम किंवा दक्षिण देशचेही सवे राजे जरासंधाच्या मागो
क
आकाशवाणीस अनसरून जो दसरा कोणी | माग आपआपल्या राजधानीप्रत गेले
माझा मारता ठरला असेल, त्याच्याशीं मी य॒द्ध
करण्यास तयार आहे. हा माज्ञा पुरा निश्चय
पुत्राच्या दुवेतेनाचा विचार करीत दीन
झालेला भीप्मकराजा पुत्रासह कृष्णस्मरण
हाऊन चकला आहे; किंबहुना हच सत्पुरुषपाच करून आपटर्या ग्रहामप्य राहला
ब्रीद होय. तात्पयं, पराश्रय करण्याचा माझा
हेतु नाहीं. परंतु, तुम्हां सज्ञनांना माझ्या
निश्वयापासून त्रास व्हावा असेही करण्याची |
माझी इच्छा नाहीं. नृपांच्या रक्षणासाठी काल-
यवनाकडे दत पाठविण्याची माझी तयारी
आहे. आपल्या दताळा तिकडे जातांना कृष्णा-
पासन त्रास होऊं नये म्हणन त्याने आकाश-
मागान गमन करावं हं बरं. नपश्रेष्ठहो, याचा
विचार करून कोण तो ढत पाठवा
हा अस्नी, चंद्र व सय यांच्यासारखा परा
क्रमी असलेला बलवान् सोभाधिपति आपल्या
नगराला जात आहे. त्याने आमचा दुत म्हणून
कालयवनाकडे जाऊन आपला कृप्णाशी संग्राम
होईल तेव्हां तो आपल्याला (राजांना ) येऊन
मिळेल अशी योजना करावी.
वैदोपायन सांगतात:-पुन: जरासंध राजा
तेजस्वी सोमपतीला म्हणाला, “ मानद शाल्व-
राजा, कालयवनाकडे जाऊन सवे राजांना अशी
मदत कर कीं, जेणेकरून कालयवन आपल्या
सहाय्याला येऊन कृष्णाला पराभत करील
त्यामळे आपणां सवाला आनंद होटेल. सारांश,
अश्शा यक्तीचे त्याच्याशीं मोठ्या चातयानं
बोलणे कर. ''
याप्रमाणे सवाना आज्ञा कल्यानंतर भीप्मक
राजाचें शिष्टाचारानरूप पञजन करून जरासंध
राजा आपल्या संन्यासह राजधानीकडे निवून
गेला. राजश्रेष्ठ शाल्वानंही उभयतांचे ( जरा-
संध व भाष्मक) पजन करून वायंगतान
चालणाऱ्या रथावर आरोहण केलें व नंतर
इकडे कृष्णाच्या आगमनामळं मोठा अनथे
ओढवणार असं राजे लोकांना वाटन सवानी
आपल्या स्वयंवराचा बेत रहीत केला, हे वते
मान साध्वी रुक्मिणीला विदित होतांच ती
लञित होऊन सख्यांमध्ये गेली व त्यांना
म्हणाठी, “ सख्यांनो, मी तम्हांठा खरेच
सांगतं की, एका कमलपत्राक्ष कृष्णावांचन
दसऱ्या कोणत्याही नरंद्राची पत्नी होण्याची
माझी इच्छा नाहा.
अध्याय त्रेपन्नावा.
"८209९7
शाटवदात्य-जरासधाचा संदश.
वशंपायन सांगतात:--यवनांचा अत्यंत बलिष्ठ
राजा कालयवन हा आपल्या पोरजनांचे
वमान पालन करीत होता. तो,त्रिवर्गज्ञाता, प्राज्ञ,
पडगणप्रवीण व सवेगणसंपत्न असन त्याला
सप्तव्यसनांपका एकाचाही विटाळ नव्हता
शिवाय तो मोठा श्रतिमान् , धमेशील, सत्य-
वाढी, जितेद्रिय, यद्धकळानिपुण,टदगेयद्धकरशल
व अप्रतिम शार असन उत्तमोत्तम मंत्री
त्याचे सेवेत होते
एक समयीं सचिवांसहवतमान तो आपल्या
रमणीय सभेमध्ये त्यांच्याशीं नानाप्रकारच्या
दिव्य गोष्टी बोलत असला असतां, एकाएकीं
१ पढ, स्थान व वृहि,
२ सावि, विग्रह, यान, आसन, देधीभाव व आश्रय,
२ द्वत, मांस, सुरा, वेश्या, दिवा निद्रा, परानिदा,
मगया,
२ विप्णुपवे, ] हरिवंश. ११९
वायची सखशीतल झळक सटन जिकडे तिकडे शतक्रतल्य पराक्रमी कालयवन राजा मोठ्या
सगंध फांकला व त्यामळे त्या ठिकाणीं सवे- संतोषाने स्वतः आपल्याला सामोरा येत आहे
वरांच्या अंतःकरणांत मदनसंचार झाला. त्या हे अवलोकन करून महातेजस्वी शाल्वराजा
वेळीं आत्मज्ञानी व विचक्षण यवन सेवक त्या पणे विश्वासाने एकटाच रथांतन खालीं उत-
कालयवनाची सेवा करीत होते. असा संगंध | रला व त्याने मित्राचे दशन वेण्याच्या इच्छेने
सटतांच चोहोकडे सामसम झाळें व हा काय मोठ्या प्रेमान काळयवनाच्या मंटिरांत प्रवेश
चमत्कार असावा. असं वाटन सभास्थानी जस- केळा, आपल्यासाठी यवनेंद्राने अत्ये तयार
लेल्या सवे ळोकांचे नेत्र आश्वयोनं प्रफल, केळे आहे असे पाहन राजपिश्रेष्ट शाल्व
झाले. ते वर पाहातात तो, एक सयेतल्य! मधर वाणीने त्याला म्हणाळा, “' महाद्यते
दिव्य रथ आकाशमागोने दल्षिणदिशेकडन | या वेळीं त माझा अभ्येसत्कार करावा इतकी
आपल्याकडेच येत आहे असे त्यांच्या माझी योग्यता नाहीं. मी राजांचा टत आहे
दृष्टीस पडलं संबद्ध जरासंधाने पुष्कळ राजांच्या अनमताने
त्या रथाची चक्रे शद्ध सवणोची असन मला तजकडे ( ढत म्हणन ) पाठविले आहे
त्याला दिव्य रत्ने लावलीं असल्यामळे त्यांचे म्हणन हे राजश्रेष्ठा, राजसभेमध्ये मी अन्ये
तेज त्याच्यावर पसरलेले दिसत होत. त्या सत्काराला पात्र नाहीं. अशी माझी
रथावरीळल ध्वजपताकाही दिव्य होत्या. शिवाय समजत आहे
त्या रथाला मन किंवा वायु यांच्यासारखे काल्यवन ह्मणाला:--“' महाबाहो, तूं येथे
शीघ्रगामी दिव्य अश्व जोडळे होते. सवणोची दत या नात्यानं आठेला आहेस व मी नरेंद्रांना
चेंद्रसयोसारखीं बिर्जे करून स्वतः विश्वकम्योन साहाय्य करावे असं बोलणे लावण्यासाठी
त्या रथाची योजना केली होती. त्या रथाला जरासंधाने तला इकडे पाठविले आहे, हे मी
व्याघ्रांबरानं भपित केलं होतं. तो रथ पाहिला , जाणता. आणि म्हणनच हे बद्धिमंत राजा,
म्हणजे शत्रन भयभीत होत व मित्रांना आनंद अध्येपा्यादिे सत्कार व आसन देऊन मी
होई. त्या रथाच्या योगाने टसऱ्यांच्या तजी मुद्दाम यथाविधि पुजा करणार आहे
थांचा चराडा होई कारण; या वेळीं तुझी पजा केली म्हणजे
सोभदेशचा पराक्रमी राजा शाल्व हा त्या सवे राजांचे सत्कारपृवेक पुजन केल्याचं श्रेय
रथावर आरूढ झाळा होता. त्याला पाहून मला मिळणार आहे. जनेश्वरा, माझ्या बरो
यवनेद्राच्या मंत्रीश्रेष्ठालळा फार आनंद झाला बरीन तं या शुभ्र आसनावर अधिष्ठित हो
व “ अध्ये आणा, पाद्य तयार करा ” असें वेशपायन सांगतात:--नतर यवनंद्राने शा-
तो अनेकशः ( एकसारखा ) ( सेवकजनांस ) ल्वाच्या हातांत हात घालन त्याला कुशल प्रश्न
म्हणं लागला. शाल्व आला आहे. अर्से विचारळे. मग ते उभयतां एकाच रमणीय
पाहातांच स्वतः महाबाहु काल्यवन राजा सिंहासनावर अधिष्ठित झाल्यानंतर--
आपल्या सिंहासनावरून उठन त्याला सामोरा काल्यवन म्हणाला “' देव जसे इंद्राच्या
गेढा व हातांत अर्ध्य घेऊन रथांतन ( आलेले ) आश्रयछत्राखालीं ( सुखानं ) राहातात त्या-
ठोक ज्या ठिकाणीं उतरतात तेथें जाऊन प्रमार्ण आपण सवे राजे ज्याच्या बाहुब-
उभा राहिला. लाचा आश्रय करून निभेयपणाने वास्तव्य
३४२ श्रीमग्महाभारत, [ अध्याय ५५,
वटी णणणा0 ए00श0ी?!)0 शणीरशर्शिणा शिणाणा गणणत 0)ी१ी(?४२१0ि?२९४२४?३ ? र? १े?)१00”0णिणाणाणाशणण ण
करण्यासाठीं अनेक राजांनीं मला आज्ञा केली अध्याय पैचावन्नावा.
आहे, त्यापेक्षां मी आज धन्य झालां ! खरोखर वि यनत
त्यांचा हा मजवर मोठा अनग्रहच झाला. आज द्वारावतीला जाण्याचा संकेत.
माझ्या जन्माचे साथके झालें. मला जयाशीवोद | जनमेजय विचारतो :-ंद्रतल्य पराक्रमी कृष्ण
चिंतून, त्रेलोक्यांतील सुरासुरसमृहांना देखील विदभनगराहून मर्थुरेकडे यावयास निघाला तेव्हां
जो दुजेय अशा कृष्णाला जिंकण्यासाठी त्यानं आपल्याबरोबर गरुडाला कशासाठी
त्यांनीं माझी योजना केली आहे ! नपशाटलांनीं घेतले ? वनतेयांन त्या वेळीं कोणती कामगिरी
प्रमदित होऊन “* मला जयप्राप्ति होईल अशी केली : तसच हे ब्रह्मन, त्या समयीं भगवान
इच्छा प्रदारीत केली आहे ' त्या अर्थी त्यांच्या! महाबल गरुडावर आरूढ कां झाळे नाहींत !
( मंगलकारक ) वारूपी जलासंचनानें मला मनिश्रेष्ठा, मळा या (तीन) गोष्टींविषयी मोठा
खचित विजयश्री प्राप्त होईल, असे मी सम- अचंबा वाटत आहे ( करितां माझ्या प्रक्षांचीं
जतो. नपश्रष्ठांनीं आज्ञापिल्याप्रमा्णे मी वाग- उत्तरे देऊन ) तं माझ्या शका दर कर
ण्यास तयार आहे. राजेंद्रा, या कामी माझा वशंपायन सांगतात:-राजा, महाद्याते वेनतेय
जरी पराजय झाला, तरी तो मळा जयासार- सपणोनें विदभनगर्रला जाऊन कोणत अलौकिक
खाच आहि, राजन्, आज तिथि, नक्षत्र, कृत्य केळे त॑मी तला निनेदन करता. ऐक
__ व करण हीं सवे शुभकारक आहित. प्रभो, देवाधिदेव मधुसदनाने मथुरा नगरीला
तेव्हा; आजच्या आजच मी रणामध्य जाण्यासाठी निघण्यापर्वा “ मी आतां भोज-
कृष्णाला जिकण्यासाठां मथरेला जाण्याकारतां राजांच्या अंमलांतील रमणीय मशरा नगरीला
प्रयाण करतो गमन करतो, ” असे त्या राजसभंत भाषण
वैदवपायन सांगतात:-याप्रमाण साभदेशच्या केलें, तेव्हां महाद्यति गरुड आपल्या मनाशी
तेजस्वी शाल्वराजाला आश्वासन दिल्यानंतर यव- कांहीं तरी विचार करीत होता. श्रीकृष्णाचे
नंद्रानं मोल्यवान रत्नालंकार समपेण करून त्या- मथ्रेला जाण्याचे बोलणे संपतांच, आपला एक
चा यथान्याय सत्कार केळा. मग हे राजश्रष्ठा, विचार नक्की ठरवन श्रीमान गरुडाने हात
जयाश्ीवोद मिळण्यासाठी ब्राह्मणांना त्यानं दलि- जोडले व मग आपल्या स्वामीला प्रणाम करून
णा दिली. आपल्या पुरोहिताला देखील त्या यवन- म्हटलें.
राजाने बहुत द्रव्य दिलें. यथाविधि अशीमध्ये गरुड म्हणाला:-'* देवा, रेवत नामक रमणीय
हवन केल्यानतर कातुकमगळ करून लाग- पवत व त्याच्या सानध असलेले नदनतुल्य वन
लीच त्या राजान कृष्णाला पराभूत करण्याचा यांच्या समीप असलेल्या कुशस्थली नामक
हेतु मनांत धरून प्रयाण केळे.भरतश्रेष्ठा, इकडे नगरीस जाण्याचा माझा विचार आहे. ती
शाल्वराजाठाही आपला कायेभाग सिद्धीस रमर्णाय नगरी रवतपर्वेताच्या पायथ्याशी
गेळा यामुळे मोठा आनंद झाला व मग बसलेली असून समद्रकिनाऱ्याच्याही नजीक
त्या यवनराजाठा आठिंगन देऊन तो आप- आहे. परंत सांप्रत तिचा राक्षसांनी विध्वंस
ल्या राजधोनीकडे निघून गेला. करून टाकल्यामुळे जिकडे तिकडे तेर्थे झाडे
१ * कालयवन हा गर्गसुनीच्या वीयीपासन झुडुपे व वेली यांची गदी झाली असून कुरसु-
जन्मला होता. १ “ रुक्मिणोद्वासितां ' असाहि पाठ आहे
२ विष्णपव, ] हरिवंश. ३१४१
मरेण पडले आहेत त्या योगाने तं स्थान मनांत आणल्याप्रमार्ण, सकल जनांस अभिषेक-
विभषित दिसत आहे. त्या ठिकाणीं सांप्रत समयीं धन दिले, इत्यादि वाती. आपल्या
गर्जद्र, भंग, अस्वल, वानर, वराह, हेरांच्या तोंडून समजतांच सवे देवाल्यांमध्ये
महिष व नानाप्रकारचे दसऱ्या पदरचे कळप उग्रसेनाने महापजा बांधिली. वसदेवाच्या
यांचीच वसती आहे. तेथील सभोवरचा प्रदेश भवनद्वारी दोन्ही बाजंना तोरणे बांधन नटांना
( बारकाईने ) अवलोकन करून त स्थान नतैन-गायन, व वाजंञ्यांना वादय सरू कर-
निवासासाठी योग्य आहे किंवा नाहीं हं मी ण्याची त्याने आज्ञा केली. नंतर तऱ्हेतऱ्हेच्या
प्रथम पहाती; आणि जर ती रमणीय व प्रशस्त ' वस्त्रांनी शोभिवत दिसणाऱ्या पताका, ध्वज
( परंत सध्यां उजाड झालेली ) नगरी तझ्या व माला कंसराजांच्या सभेमध्ये त्यान लावन
निवासाला योग्य आहे असते मळा दिसन आले दिल्या. भोजराजाच्या आज्ञेने जिकडे तिक
र लागलीच तेथीळ काटेकुटे नाहींसे करून विविध आकृतींच्या पताका फडके लागल्या
मी ( त्वारेत ) तझ्या सॅनिध परत येतो. ' उपग्रसेनाने नेतर श्रीकृष्णाच्या असनालयाला
वेशेपायन सांगतात:-याप्रमाणे देवाधिदेव ज- ! ( बसावयाच्या खोलीला ) तोरणे बांधन सफेती
नादेनाठा प्रणामपवेक विज्ञप्रि करून तो पराक्रमी ' दिली, सारांश, थोडक्या अवकाशांत राजाज्ञेन
पलिश्रष्ठ पाश्चिम दिशेकडे निवन गेळा. इकडे नटांच नत्य व गायन सरू होऊन जिकडे
कृष्णही यादवांसहवतेमान मथुरानगरीमध्ये तिकडे वाद्य वाजं लागलीं. चोहोकडे वन-
येऊन पोचला, त्या वेळी सव आाजंनीं नंतेकी 'मालायक्त पताका चमकं लागन जागोजाग
वेश्या, उग्रसेन व नागरिक त्याला सामोरे गेठे, | भरठेले उदककंभ दृग्गोचर होऊ लागले. फार
व त्यांनीं हर्षित झालेल्या लोकांनीं परिवेश्ित काय सांगावे, राजेंद्रा; राजमागावर चेढनोदक
असलेल्या कृप्णाचे ( यथाविधि ) पजन केळे. शिपडन राजा उग्रसेनाने भवर पायघड्या
जनमेजय विचारतो:-अनेक राजांनीं मिळन : पसरून दिल्या. रस्त्याच्या दोन्ही बाजस
श्रीकृष्णाला राजेंद्रपदी अभिपेक केला, ही (शभ) चंदन, अग्र व गग्णळ यांचा धप आगि गळ
वाती ऐकून महाबाहु उग्रसेन राजांगे त्याचा व सजेरस इत्यादि पदाथ जाळण्यांत आले. वृद्ध
कॉणत्या प्रकार सत्कार कला : 'वृद्ध ख्री-पुरुष कृप्णाप्रीत्यथे स्ततिमगल गाऊं
वेशपायन सांगतात:--प्रत्यक्ष इंद्राने आपला लागले, आपआपल्या दारांमध्ये स्रिया अध्य
चित्रांगद नामक दत पाठवन राजांचा समेट हातांत घेऊन कृष्णागमनाची वाट पहात
वडवन आणल्यावर अनेक राजश्रष्ठांनीं मिळन उभ्या राहेल्या
श्रीकृूष्णाहा रामेद्रपदाचा अभिषेक केला व याप्रमाणें सवे मथराभर आनंदोत्सव सरू
तेथे त्याने मांडलिक राजांला प्रत्येकी लक्ष, करून राजा उग्रसन वसदेवाच्या घरीं गेला
राजंद्रांहा अबेद (दश कोटी ) व इतर सामान्य तेथे त्याला हे आनंदाचे वतमान निवेदन केल्या-
माणसांना _ प्रत्येकी दशसहस्र ' याप्रमाणे दय क्या या
दळ; इतकच नव्हे तर त्या |ठकाणा आलला त्या सभेला * कंस राजाच्या ' सभेंत अशा शब्दांनी
कोणीही मनुष्य रिक्त हस्ताने परत घरीं गेला निदेश करणें यांत विशेष मुद्दा आहे. हे चतुर वाच-
ल 0-1 1 १ कांचे लक्षांत दर्लांचे तक्ताला आजकाल ' युधिष्ठिराची
नाह. ति श्रामानू शखान; वनाचा गादा ! असे म्हणणें तशांतलेच हें. आतां कंस दृष्ट
आज्ञस अनुसरून यादवरूप घेउन, श्रीकृष्णाने होता व श्रीकू"्ण समथे होता, या गाष्टी बगळ्या,
३४४ श्रीमन्महामारत. [ अध्याय ५५,
नेतर अलरामाशीं खलबत करून तो रथापाशीं | कृष्णाच्या महातेजस्वी ज्येष्ठ भ्रात्यानं बल-
गेला. राजन् इतके होत आहे तों मोठ्याने शेख रामाने उग्रसेन राजाला प्रत्युत्तर दिळें “ राजा,
वाजं लागला, पांचजन्याचा आवाज ऐकतांच | तो देवश्रेष्ठ वाट चालत असतां, त्याचें स्तोत्र
हे राजा, मथुरानिवासी सर्वे आबालवृद्ध, करणे तुला उचित नाहीं. राजन् , स्तोत्रा-
स्रीपुरुष, सत, मागध व बंदिजन आणि वांचनच कृष्ण तुझ्यावर संतुष्ट आहे. तुझ्यावर
सगळे सेनिक कृष्णाला सामोरे जाण्याकरितां प्रसनन असलेल्या कृष्णाची आणखी स्तुति
निघाले. सर्वाच्या पुढें बळराम व सुबुद्ध उग्नसन करून तुला फायदा काय? तृ त्याच्या दर्श-
हे असून उमग्रसेनाने हातांत अध्ये व पाद्य | नासाठीं सामोरा आलास यांतच त्याची स्तुति
'वेतर्छे होतें. श्रीकृष्ण दिसू हागतांच राजा झाली. तू जरी त्याची अमानुष व दिव्य
उग्रसेन आपल्या शुभ्र रथांतून खालीं उतरून 1. केली नाहींस तरी राजेद्र-
पायी चाळू लागला. तेव्हां सूयीसारखा तळपत । (12४१ तो ह रत दाराशी शोण
असलेला देवाधिदेव श्रीकष्ण अंगावर दिव्य १11८...
ध शोभिवत रत्ने आगि अलंकार व वक्षःस्थळा- . याम्रमाण परस्पराशा बाढत त हेप्णा-
वर सुदर वनमाला धारण करून आपल्या समीप आले उग्रसेन राजा हातांत अध्ये घरेऊन
व | टत न अर्ग णी
रमणीय रथामध्ये बसला आहे, असे त्याच्या ("0 उभा राहिला अस पाहून न.
कृष्ण आपला उत्कृष्ट रथ थांबवून धरून
दृष्टीस पडळें, त्याच्या अंगावरील दिव्य,
; ' त्याठा म्हण ५६ ग़ ते. त॑ मर
रत्नांच्या तेजाने तो झळकत असून छत्र; चामर; व . गार, प मुरा
र 'राजा हा अस हणून मा तुला राज्याभषेक केला
५ क्क €*)
खगेंद्र ध्वज इत्यादि जा ह
व्यमन वे उच सग प्न इत्याद राजल-, असून, त्याच्या उलट वागून माझ्या करण्याला
क्षणांनीं तो युक्त होता. त्या वेळीं तो सुंदर
॥। उउ5 उऊ दि र् ९. जरी गि क
त यार पता 13 क साठीं जे अध्य, पाद्य व आचमनीय तृ आणलें
त्याच्याकड पहाण्याचा दलाळ साय नव्ह्ता. . आहेस ते मला तं समर्पण करूं नयेस अशी
त्न
९
गाण्याची माझी ड्च्छा आहे. टि ; ९ तुझा आदरसत्कार स्वीकारून,
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ३४५९
केचाडलध्यााासकळमताळ व्याळयाममार्ाकाकनमच्य्ाययावतळक तसय कलळटसताातजतनरयॉधा्तधकाक कतनतामममाकाचत्कळयाातळळळ्याकायाळाायध ळीच तड मवतळीभााककलाताभदावारामयतामहाधालतयाळळमादयावारखवळाका वात दतमव्यसतहवकीनातकताम्यासातम्लयानयमवलकडपाडळे
(सवे राजचिन्ह) धारण करून तं या पुराच नाहा. देदाप्यमान् शरीरान यक्त असलेला
राज्य कर, पुत्रपांञ्रांसहवतेमान (वंशपरंपरा ) भास्करतल्य श्रीकृष्ण (हलके हठके ) मागे
संतुष्ट चित्तान तू या मथ्रेच पारपालन कर, आक्रमण करीत आहे अस पाहून मथुरानिवासी
सवे शत्रसमदायांना पराभत करून भोजवंशाची स्त्रिया त्याला पदोपदी प्रांणेपात करून म्हणं
अभिवृद्धि कर, वज्नपाणि देवंद्रान देवाधिदेव ळागल्या, “ हा कृप्ण प्रत्यक्ष ल्षीराठिवनिवासी
बलराम व वसदेव यांच्यासाठी दिव्य आभरणं ' श्रीमान् नारायण असन सांप्रत त्याने शेपशयन
व वस्त्र पाठविली आहेत; तर्सेच सव मथरा-. सोडन (कांहीं विाशेष्ट हेतनं) या मथरेमध्यं
निवासी जनांकरेतां प्रत्येकी दहा सहस्र सत, अवतार धारण केला आहे. यानेच पर्व
मागध व बढीजन यांना प्रत्येकी एक सहस्र, ' देवांनाही अजिक्य झालेल्या महापराक्रमी
वृद्ध, स्त्रिया व गणिका यांना प्रत्येकी शंभर जढीळा बांधन जलोक्याचें राज्य वज्रपागे
रोभर, आणि राजावराबर रहाणार्या विकट्र- इंद्राला समपंण केळ. (प्रस्तुत अवतारामध्ये )
प्रभ्षृति लोकांना प्रत्येकी दशासहस्र, याप्रमाणें याने केशि वगरे अनेक देत्य व शेवटीं बलि-
माझ्या अभिपेकानामेत्त सुवणेभाग अपण श्रेष्ठ कस यांचा वध करून मथुरेच राज्य
करण्यासाटी इंद्रान निराळे काढन ठांवेले आहेत. उग्रसेनाला प्राप्त करून दिल, कॅसाठा मारून
वशपायन सांगतातः-याप्रमाण सन्याच्या रिकाम्या पडलल्या राज्यावर यान आपल्याला
ग्रभागीं मथरचराच पजन करून मक््मदनान | आभेपेक करून घेतला नाही. किंवा हा आपण
मथरेमध्यं आनंदीआनंद करून सोडला. कृप्णहा होऊनच त्या राजसिहासनावर अबिष्ठित
दिव्य आभरणं, माला, वस्र व विळेपन यांच्या झाळा नाही; परंत सांप्रत राजंद्रपद प्राप्त होऊन
यांगाने तेजःपुज दिसत होता. त्याच्या सभा हा मथरेमध्य प्रवेश करीत आहे.”
वती स्वगोतील देवांसारखे सवे यादव उभे, याप्रमाणे पुरवासी जनांचे परस्परांशी चाल-
राहिळे होते. त्या समयीं भेरी, पटह, शंख, लेळे सछाप श्रवण करून बंदीजन;, मागध व
व दुंदुभी हीं मंगळवाद्य वाजे लागली. हत्ती ' सत इत्यादिकांचे अधिप बोलले, “' हे गण-
आरड़ लागठ, अश्व [खकाळ लागल, शर वार सागरा, तझ्या ( अनत ) गणांच्या प्रभावाचे,
झपहनाद करू लागल आणि त्यातच रथाच्या उत्पसाहाच व उत्पत्तांच आम्ह । पामरारनी एका
चाकांचा खणखणाट होऊं लागला, या स१ | जिव्हेने काय वणेन करावें? देवा, कदाचित्
निनादांचा एकच कलोळ हांऊन आकाशांतील | बद्भिमान् सपश्रेष्ठ वासकरि आपल्या दोन सहख
मघनादाप्रमाण माठा तुबळ काळाहळ सुरू जिव्हांच्या साहाय्यान तड्या गणांचे वगेन करू
झाळा, बेर्दाजनांनीं कृष्णाची स्तति करण्यास शकेल. या भतलावर राजेंद्रांना इंद्राक
म्रारभ केला व प्रजाजन त्याला प्रणाम करू आसन येण, असली अद्भत गोष्ट यापव कधी
छागळ, अपार दान केल्यान श्राकृष्णाला घडली नाहीं व पुढेही क्षी घडावयाचा नाहा
मुळींच विस्मय वाटला नाहीं. तो खखवभावतःच
थोर मनाचा असल्यामळ,त्याने पवा असे पुष्कळ १ श्रीकृष्णाने अनक राजे जिंके, पप्ह काणाची-
म्रसंग पाहिलेडरे असल्यामळे व अहंकाराचा दि गादो बळकाविठा नाही, हा. नौतिव ह निरामि
त्याला किंचितही विटाळ नसल्यामळे, त्याला ला[पत्व स्पटूणाय आहे मा का व सयर्या र्राच
लक्षण कालिंदासानं म्हटल्याप्रमाणे * यश्स विजिगी«
आपल्या दानाविषयीं मळींच आश्चये वाटळे। बूणाम् ! असेच आढळते
इरिवद्य ८-४%.-
२४६
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ५५,
देवसभा राजेंद्राच्या अभिषेकसमयी खालीं ( कृपाळ होऊन ) ते कोप करूं नको. नपाला,
येणें व अभिषेककलश आपोआप प्राप्त होणे
या गोष्टी आम्हाला अश्रतपवे व अदृष्टपवे
असल्याकारणाने आम्ही यांना अद्भत चमत्कार
असं म्हणतो. जिनं आपल्या पोटामध्ये श्री
कृष्णासारख्या देवश्रेष्ठ, कमललोचन, देववंदित
व श्रीमान श्रीकृष्णाला धारण केलं व जिला
आपल्या स्नेहपण नेत्रांनी त्याच्या मखकमलानें
यथेच्छ दर्शन घेतां आलें, ती सवे स्त्रियांमध्ये
महाभाग्यशाली व श्रेष्ठ असलेली देवकी देवी
खरोखर धन्य आहे!”
याप्रमाणे स्तोत्र गाणाऱ्या भाटांचे स्पष्ट
भाषण श्रवण करीत उभयतां बंध, राम व
कृष्ण, हे उग्रसेनाच्या मागन मार्गक्रमण करितां
कारेतां एकदांचे कोटाच्या दारापाशी आले
त्या ठिकाणीं त्यांना संबद्ध उप्रसेनाने अर्ध्या
चमन समपंण केळे व पाथ आणा, पाद्य घेऊन
या, ( अशी आपल्या सेवकांना ) आज्ञा केली
नंतर कृप्णाच्या रथापाशीं जाऊन त्या परा-
क्रमी राजानं त्याला शिरसा वंदन केळं. मग
हत्तीवर आरूढ होऊन मेघ ज्याप्रमाणें जल-
वृष्टि करतात त्याप्रमाणे त्याने सवणरूपी
जलाची वृष्टि केळी. ( सहखावाधि सवणेमद्रा
उधळल्या. )
याप्रमाणे द्रव्यांचा वर्षाव चाठला असता
अखेर तो पित्याच्या गृहापाशीं आला. तेथे
प्राप्त झाल्यानंतर श्रीमान् उग्रसेन त्या मध-
सदनाला म्हणाला, “ प्रभो, प्रत्यक्ष देवंद्रान
तुझ्यासाठी सिंहासन पाठवन दिलें, शिवाय तं
आतां राजेंद्र झाला आहेस. या कारेतां तुझी आतां
राजग्ृहामध्ये स्थापना करणें ह माझ कतेव्य
आहे. देत्रा; मथरेश्वर कंसाने स्वपराक्रमाने
निमोण करून ठेोविड्ल्या सभमध्ये मी तुला
घेऊन जाता. भगवन्, तं प्रसन होशील
र
असेच वतेन मी करणार आहे. मजवर
वर्शदेव, देवकी व रोहिणी हीं हषोतिरेकार्न
किंकतेव्यतामट झालीं असल्याकारणाने या-
वेळीं कोणतीही गोष्ट करण्याचे त्यांना सामथ्ये
राहिळे नाहीं.
राजन् , यानंतर, कंसाच्या मातेनं कृष्णाचे
पजञन केळे व कंसाने दिखिजय करून नाना
देशांतील संपादन करून आणलेले द्रव्य देश-
काढ ओळखन त्याच्या चरणकमलांवर समपेण
केळे, मग कृष्ण उपग्रसेनाठा उद्देशन मधुर
वाणीने म्हणाला
श्रीकृष्ण:-म्थुरेचे राज्य संपादन करण्या-
करितां किंवा हे द्रव्य प्राप्त करून घेण्याकरितां
मी तुझ्या पुत्राचा वध केला नाहीं. त्याचा
आयदाय संपल्यामळं कालवशात् त्याला मरण
आले. माझ्या बाहुबलाच्या आश्रयाने तूं पुप्क
यक्त करून हे अपार दन्य दान कर. व शतरे-
च्या सन्यावर जय [मळव, राजा, तझ्या अत
रणाला कंसाच्या मत्यमळ॑ झालेलं भयंकर
ख आतां सोडन दे. आगिमीं हा द्रव्य
निथि तला पुनः समपण करता तो घेऊन जा.”
याप्रमाणे उग्रसेनाचे समाधान केल्या
नंतर श्रीमान् कृष्ण बळरामासहवतैमान आप-
ल्या मातापितरांच्या सॅनिध गेळा. मग प्रथम
त्या पराक्रमी पुत्रांनी नम्न होऊन आनेदपूर्ण
अंतःकरणानं आपल्या मातापितरांच्या चरणा-
वर मस्तक ठेवलं.
राजा, खरोखर त्या वेळचे मथरा नगराचे
स्वरूप पाहून ही मथुरा म्हणजे प्रत्यक
इंद्राची अमरावती सर्गलाक सोडन भलोकीं
अवतीणे झाली आहे कीं काय, असा भास
झाला, फार काय सांगावे, वसदेवाचे भवन
पाहन आपण भतळावर नसन, देवळोकांतच
आहो; अशी पुरवासी जनांच्या मनामध्ये
भावना उत्पन्न झाली.
२ विष्णुपवे, ] हरिवंश, १४७
श्रीकृूप्ण म्हणाला:-(वेनतेया,) जरासंध राजा
आह्मांठा अवध्य आहे. ( अस आकाशवाणीने
अनेकवार सांगितल आह. ) शत्रच समन्यही
प्रचंड असन तो नेहमीं मोठमोठ राजे व
अवाढव्य सेन्य बरोबर घेऊन येतो. शैकडोश
वर्षे यद्ध केळं तरी देखील जरासंधाच्या
अगाध सेन्याचा नाश करणे किंवा त्याचे सन्य
थोड बहुत तरी कमी करण आपल्याला शक्य
नाहा. हणन मा तळा ( स्पष्ट ) सांगतां का,
यापुढ आम्ही दोघांनी मथरेमध्ये रहाणे श्रेय
स्कर नाहीं, असे माझ्या मनाला वाटत.
गरुड म्हणाला:---देवाधिदेवा, तुळा प्रणाम
केल्यानंतर तुझी आज्ञा घेऊन जो मी निघालो, तो
तझ्यासाठीं निवासस्थान पहाण्याकरितां एकदम
कशस्थलीला गेला, तेथ गेल्यानंतर,हे देवभ्रेष्ठा,
अतरिक्षांततच प्रथम मीं ती सलक्षण नगरी
सवे बांजनीं अवलोकन केली. ती सपीकव
विस्ताणे नगरी सागरान्जाक असन प्वेकर्डाल
जलप्रवाहाने तेथें नेहमी थंड हवा असते. त्या
सवे तोपरी रमणीय नगरांच्या सभावार सागराचे
परिवेष्टन असल्याकारणानं देवांना देखीळ
ती अभेद्य आहे. तिच्यामध्ये सवे प्रकारच्या
आहे असे पाहून कृप्ण म्हणाला रत्नांच्या खाणी आहेत. त्या ठिकाणीं नेहमी
:: हे विष्णुभक्ता पिश्रेष्ठा, तझे स्वागत हाच्छिलीं फळं देणारे वृत्त असन कोणत्याही
असो. हे अस्रसेन्यमदेना, हे विनताह्दया | क्रतमध्ये त्यांना फळ येतात. नरनारींनी गज-
नंदा, म॑! तुझे स्वागत करता.” याप्रमाण त्या अजून गेठली ती नगरी, सवे ( चारा ) आश्र-
आसनाधिष्ठित देवतल्य वेनतेयाचे स्वागत मांतीळ लोकांना रहाण्याजागी असून मनांत
केल्यानंतर त्याला साजेळ अशा समथ वाणीने येईेळ ती इच्छा तेथें पारिपूणे होते. फार काय
कृष्ण त्याला बोलला सांग, तेथे राहिळें हणजे आपला आनंद नित्य
श्रीकूप्ण म्हणाला:-।* पाटीश्रेष्ठा, आपण वाढत जातो. त्या नगरीच्या भावती. कोट
भोजराजाच्या विस्तीणे अत:पुरांत जाऊन तेथें व पाण्याने भरलेला खदक असून आंतमध्य
सखाने आपल्या मनास वाटेल तसे बोलत बसे. '! गोपुरं व दकान यांचा ठेळ लागून गेठी आ
वैशंपायन म्हणतात:---नंतर महापराक्रमी असे दृष्टीस पडते. मधून मधून चित्रविचित्र
बलराम कृष्णे आशि वेनतेय असे तिघे अत:- रस व चोक काढलेले आहेतव तेथाळ दरवाजे
पुरांत जाऊन गृप्त खळजत करूं लागले, व॒ वेशीही प्रशस्त आहेत. अगेलादिक नाना-
असो. मग पत्नीसहवतेमान उग्रसेन राजाला
निरोप देऊन पराक्रमी रामकृष्णांनीं वसुदेवा-
च्या गृहामध्ये प्रवेश केला. नंतर ( सुरक्षित
ठिकाणीं ) आपलीं शास्त्र ठेवन ते आपल्या
घरामध्ये इतस्तत: स्वेरमनानं संचार करूं लागले
मग योग्य समयी आपलं आन्हिक आवरून
सुखाने ते गोष्टी बोलत बसळे असतां, एका-
एकीं मोठा उत्पात झाला. आकाशामध्ये मेघ
भ्रमण करूं लागले. परथ्वीवरील पर्वत डळमळा-
वयास लागले, सवे समद्र खवळन गेले. भधर
सपश्रेष्ठ देखीळ गोंधळन गेला. फार काय
सांगावे, सवे यादव कंपायमान होऊन पटापट
भमीवर खालीं उपडे पडले. ते जरी खाली
पडळे, तरी बलराम व कृप्ण मात्र अचळ
राहिळे. पंखांचें जोराचे फडफडणें ऐकू
पश्षिश्रेष्ठ गरुड परत आला असावा, हे त्यांनी
ओळखले. इतक्यांत दिव्य माळा व अनलळेपन
धारण केळेला वेनतेय समोर येऊन उभा राहि
ठेला प्रत्यक्षच त्यांच्या दृष्टीस पडला. येतां-
क्षणींच आपल्या स्वामीला शिरसावंदन करून
तो सोम्यरूपी गरुड खालीं बसला. आपला
वकंठांतील धीट व शार मंत्री गरुड परत आला
सरतील ूू-1-------->--->-.-पपपटःललशिशिशशणण0ण0ी0ी00ी00ी0ी?000ीशटी?”0१िॅ१0१?शीशैश0??0?0”0?”?””?१ॅ१ॅिॅ१॑ि१0१?२0४0?0ै९??”२”*ि११?१0१णी0श?0४”0)ी?00000000007000000010000॥0॥0णणणाणाााापानााा२--:->--३८:--२--२२:-::८२८८-२-ऱ्न्न्--
२४८ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ५५,
तऱ्हेच्या यंत्रांचा देखील तेथे ठिकठिकाणीं । भाषित; दिव्य ध्वजपताकांनीं यक्त, स्वगीतील
उपयोग केलेला दृष्टीस पडता. तिच्या सर्भा- | देवसभा व चंद्र आणि सथे यांच्या सारखे
वारचा कोट सुवणांचा आहे. त्या नगरीमध्ये तेजस्वी व संदर असे अनेक सवणेमय प्रासाद
नर, नाग,अश्व, रथव एकंदर सन्य यांची गर्दी | त॑ तेथे तयार करीव.
आहे. सवे देशांत पेदा होणाऱ्या वस्तंचा तेथें वैशंपायन सांगतात:-याप्रमाणे कृप्णाळा
संग्रह आहे. तेर्थाळ वृक्षांना दिव्य पुष्प व फळे आपला विचार सांगन व उभयतांना शिरसावंदन
येतात. ध्वज व पताका इत्यादिकांची तेथें रांगच
गेली दिसते. तेश्रील भवने देखील प्रचंड 'व कृष्ण यांनीं गरुडाच्या हितकर म्हणण्याचा
असन ती नगरी शात्रंना भयंकर व मित्रांना विचार करून त्याप्रमाणें आपला नेत सवे
आनंददायी वाटते. एकंदरीने ती संदर नगरी ' लोकांस कळविण्याचा निश्चय केला. नंतर
(तुझ्यासारख्या ) नरंद्राला रहाण्याळा फार फार मोल्यवान व उंची भपणे त्याळा समपण
ग्य आहे. देवा, ( त्या)नगरीच्या समीप रेव- करून त्याचा सत्कार केल्यावर त्यांनीं वेन-
तनामक जो उत्कृष्ट पवेत आहे, तेथें नंदन वना- तेयाला निरोप दिला. (हा निश्चय कायम
सारखं दिव्य व पुरद्वाराला भपण देणारे उप- झाल्यावर) सखगीतील देवांप्रमाणे ते अत्यंत
वन तयार करून त्या पवताला स्वगेलोकाची आनंदित झाळे. पुढे भोजराजाला त्यांनी
शोभा आण. सरस्रेष्ठा, त्या ठिकाणीं जाऊन, आपला विचार विदित केल्यानंतर महायरशास्त्री
थे तूं अधिवास कर. हंस्थान कमाराना विशप उग्रसेन स्नेहपर्वक कृष्णाला म्हणाला “ कृष्णा,
रमणीय असं 'क्रोडाभवन' होईल. रंद्राच्या अम- हे महाबाहो कृप्णा, हे यादवांच्या आनंद
रावर्ताप्रमाण बलोक्यामध्य ती रमणीय नगरी वधेना, हे मधसदना, मी आतां ज॑ कांही
द्वारावती या नांवाने प्रापिद्ध होईल. जर या सांगतो तेत ( कुषेने) ऐकन घे. पतिहीन
नगरीच्या सभोवार समद्र आणखी जमीन देईल, या नगरीत अथवा
(हझगजे समद्र मागे हटवन भामे तयार करितां अन्य ठिकाणी आम्हांठा चेन पडावयाचे नाही
येईल ) तर त्या ठिकाणीं विश्वकम्यांठा आपलं तझ्यामळं आम्ही सनाथ आहो. बाबारे, तझ्या
चातुये विविध प्रकार दाखवितां ये£ल. हे प्रभो, |बाहुबळाचा आश्रय असला म्हणमे हे मानदा;
चलोक्यांताळ दिव्य, मनासारखी रत्नं, मात्य, प्रत्यक्ष इंद्राची मदत घेऊन जरी सवे राजे
प्रवाळ, वजन व वड्ये यांच्या सहाय्याने विश्व: आमच्यावर चाळन आले तरी आम्हांला त्यांची
कम्यांकडून शकड। दिव्य स्तभांचे, सवे रत्न- भीति नाहो. यदश्रेष्ठा, त॑ विजय संपादन
१ येथें वाडकर व व्यंकरेस यांचा पाठ * कुमारीणा करण्यासाठी जेथ जेथ जाशील, तेथे तेथ
प्रचारध् सुरमण्या भांवप्यात । असा आहे. परंत आम्हाला बराबर घऊन जा ९ एवढ आमच
आमच छापील पायाचा ब कलकत्ता प्र्तांचा पाठ तुळा प्राथना आहे. )
कुमाराणाठ । असा आहे. हाच आम्हास अधिक जाचे पण श्रवण कल्या-
मभ्य वाटता, कारण, ' पारीत सखळण्याची क्रष्णाला १.00...) न
वापडी होसच होती हें जरी खरें आह, तरी गरूडासारख्या नेतर देवकापुत्राने |स्मत करून तम्हास जस
नभप्न सवकार्ने धन्याच्या वतनांतला असला नाजूक मुद्दा | सखावह पडेलत्याचप्रमाण मा [न;सरयव भ्न
मुद्दाम वाहर काढणें अयोग्य होय. त्यापेक्षां राजा कमा- ' ठे
रांना संचार करण्यास ता पर्वत संग्था रमणीय होटल गष्त्याला शातात वद
हृ म्हणण अधिक सभ्य हाय
४.१७”
२ विष्णुपवे, ] हरिवंश, १४९
वययाकल्ामादकायातायधचताडी मटका क लाळकवकलशतकरयानाडाळ ातदीरयनाकत्यसलाजयमेकळक्ी लय याकामी माचय कडक ययात ता धाकधधाअ कतवा ताता चायतयलावा पालव हय काकाातहा- पताका कचा
अध्याय छप्पनावा. हितासाठी तळा जं योग्य दिसेळ त्याप्रमाणे
कर. (त्याला आमची पणे अनमाति आहे. )”
यानंतर सवे यादववीर या सचनेविषयीं
कालयवनाचा स्वारा व हारकेला मयाण, आपआपसांत विचार करूं लागले. जरासंध
वेशीपायन सांगतात:-वरील गोष्टीला कांहीं आम्हांठा अवध्य आहे. शत्रच सन्यही प्रचंड
काढ लोटल्यावर एके समयी सवे यादव सभेमध्ये आहे. नराधिपांनीं या ठिकाणीं कांटीं शो्डे-
जमले असतां त्यांना उद्देशन कमलनयन थोडके सेन्याचे कंदन उडविले नाहीं. खरोखर
श्रीकृष्णाने पुर्ढीळ उत्तम व मद्देसद भाषण केले. शेकडा वर्ष यद्ध चालळं तरी देखील यांच्या
श्रीकृष्ण म्हणाला :--।यादवहो, अनेक राष्ट्रांनी विविथे व प्रचंड सन्याचा आपल्याला नाश
परिबेशश्ित असळेली ही मथरा नगरी तमची करतां यावयाचा नाहीं. या गोष्टी मनांत आण-
आहे. आमचंही जन्म येथेच झाळे, परंतू नच श्रीकृष्णाने येथन दसऱ्या कोठे तरी
आम्हांस गोकळामध्ये वाढविळं, सांप्रत आपले ' जाण्याचे मनांत आणिळे असावं
सवे शत्र पराभत होऊन आपल्या द:खाचा! यादवांचा याप्रमाणे विचार चाढला आहे
पारेहार झाळेळा आहे. आपण राजांशी वेर ' इतक्यांत जरासंभराजा काल्यवनासहवतेमान
न जरासंधाबरोबर यद्ध सरू केळे, हली पवाप्रमाणे प्रचंड सन्य बराबर घेऊन पुनः चाळ
आपल्यापाशी पदाति, वाहनं व तऱ्हेतऱ्हेची .करून आढा आहे, अपे त्यांना कळल. काळ
राने असंख्य असन आपण पॅप्कळ मित्र यवनांच्या साहाय्यानं जरासंधाच्या सेन्याच
जोडळे आहेत, परंत या मथरेचे क्षेत्र (आ- सामथ्ये अधिकच दर्निवार झाढे आहे व काल-
पट्या वाढत्या प्रपंचाच्या मानाने) अल्प ' यवन अगदीं नजीक येऊन ठेपढा आहे, असं
असन शत्रला हिच्यावर वाटेळ तेव्हां सळभपणं ' पहातांच त्यांनी कृष्णाच्या उपदेशाम्रमाणे
चालन येतां येते; शिवाय आपलळे मित्र व सन्य द्वारावतीस जाण्याचा निश्चय ताबडताब कायम
हीं उत्तरोत्तर वद्धिंगत होत आहेत; हे आपले केढा, ( ही यादवांची तयारी पाहून ) सत्य-
कोट्यावशरि कमार, मळेबाळे व असेख्यात : निष्ठ कृप्ण पुनः त्यांना म्हणाला. “ यादवहो,
पदाति यांना येथे रहावयाला मोठी अडचण आजच शुभ दिवस आहे. कारितां आजच्या
होते. या सवे कारणांकरिता यट्पुंगवहो, इत- आज, आपण ( आपल्या ठरटेल्या संकेताप्र
उत्तर या ठिकाणीं रहाणं मळा पसंत नाहीं. माणे) सन्य व अनयायी बरोबर घेऊन
तुम्हांला मी बोलता हे मान्य असेल तर एक .( द्वारावतीस जाण्यासाठी ) येथन निव-
नवीन नगरी वसविण्याचा माझा विचार आहे. ण्याचं करूं
या माझ्या मनोदयाबद्दळ तुम्ही मठा कृपेने कृष्णाची आज्ञा होतांच, अपरिमित सेनि
क्षमा करा. ( एवढेच माझे मागणे आहे. ) कांच्या योगाने प्रतिनादित होत्साते वसेदव
यादवसभेमः्ये मी जो आपला हा टरदशीं व प्रभञति सवे यादव आपआपली कुटंब घेऊन
योग्य विचार तुम्हांहा निवेदन करीत आहे, सवे ज्ञातिज्रांधवांसहवर्तमान दंदभी वाजवीत;
तो अखेर तुमच्या कल्याणाटा कारण होईल. '' मथरेचा त्याग करून बाहेर पडले. आपले
कृष्ण निमट बसल्यावर सगळे यादव हर्षित ससत्तद्ध मत्त गज, रथ व सजवलेले अश्व,
होऊन म्हणाले, “ देवा, आम्हां सवे जनांच्या इत्यादि सव वाहने त्यांनी आपल्या बरो-
२५०८
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय ९७,
बर घेतलीं होतीं. भरतत्रेष्ठा, सुवर्णमय रथ,
मत्त गजश्रेष्ठ, आणि सारथ्यांचे चाबूक व टांच
बसतांच उड्या मारणारे अश्व, यांवर आरूढ
होऊन आपआपल्या सेन्याच्या तुकड्यांना
शोभविणारे यादव आनंदित होत्साते पश्चिम
दिशेच्या अनरोधानं गमन करूं लागले. त्यांत
वसुदेवप्रभाते मुख्य व रणपटु यादव सेन्याच्या
तुकड्या आपापल्या मागून नेत होते. याप्रमागे
मार्गक्रमण करितां कारेतां, ते यदुपुगव नाना-
नागीन
काकाणी शीण
केळं असल्याकारणाने त्याला तीथांची शोभा
आली हाती. दसरेही पुष्कळ लोक त्यावर
रहात असन सवे प्रकारच्या रत्नांचे तेथे वे
पुल्य होतं. त्याच ठिकाणीं सांगट्यांच्या पटा-
सारखी द्वारवती नामक त्या राजाची विस्ती
विहारभामे तयार केली होती. तंच स्थान
नवीन नगर वसविण्याकारेतां कृष्णाने पसंत
केळे व यादवांनाही आपल्या सेन्याचा तळ
तेथेंच देणे रुचले, सयास्ताच्या समारास; सेना-
प्रकारच्या ठता व नारळीरचे बन यांनी यक्त पालांनीं व यादवस्रेष्ठांनी आपआपल्या उप-
असलेल्या समद्राच्या जलप्राय प्रदेशाप्रत
जाऊन पांचले. तो प्रदेश नागबला व केत-
योगासाठीं तेथ शिबिरं निमाण केलीं. आणि
यदश्रेष्ठ प्रभ कृष्ण नतन नगरी वसवन
कीचीं बने यांनीं मंडित असन, मधन मधन यादवांसहवर्तमान तेथेंच कायमचा राहिला
त्यांत ताळ, पुन्नाग, बकुल व द्राक्ष यांची गदे विधिपवेक त्या नतन नगरीचे नामकरण
झाडी लागन राहिलेली होती
तो रमणीय प्रदेश अवलोकन करून स्वगॅस्थ
देवांप्रमाण, त्या सखलोळप यादवांना अत्यानंद
झाला. शत्रच्या वीरांचा फडशा पाडणाऱ्या
कृष्णाने नतन नगराचे गांवठण कोठे करावे
या बद्धीने चाफेर नजर टाकली, तां वाहनांना
हितकर व सिकता आणि ताम्रमत्तिका यांनी
युक्त असा एक सागर-पारिवोशित विस्तृत प्रदेश
त्याच्या दृष्टीस पडला. तो प्रदेश सवे
नगरलक्षणांनीं संपन्न असन प्रत्यक्ष लक्ष्मी
त्या ठिकाणीं वास्तव्य करीत आहे कीं काय,
असा भास होई. त्या सिंधराजाच्या प्रदेशावर
सागरावरून येणारी वाऱ्याची अळक सतत
वाहती असून त्याभोवती समुद्राचे जल प्राप्त
होत व कोणत्याही नगरल्क्षणाची तेथे उणीव
नव्हती. त्या ठिकाणापासन नजीकच रेवतक
केल्यानंतर, गदापाणि यादवोत्तम परुपश्रेष्ठानं
त्या ठिकाणीं संकल्पमात्रकरून पुष्कळ भवन
निमोण केली.
राजा, याप्रमाणे बांधवांसह द्वारवतीप्रत
येऊन सर्वे यादव स्वगेस्थ देवांसारखे सुखाने
तेथ राहिळे. केशिरिपु कृप्ण देखील जरासंधा-
च्या भयाने व कालयवन आतां मथुरेवर चाल
' करून येत आहे असे ऐकन, द्वारवती पुरीम-
ध्येच ताबडतोबच रहाण्यासाठी आला
अध्याय सत्ताबन्नावा
कालयवनाचा वध
जनमेजय हणाढा;---हे भगवन्, संबद्ध १
महात्म्या यदश्रेष्ठ कृप्णाचं चारेत्न सविस्तर ऐकावे
असे मला वाटत. ( ह॑मी पूर्वी आपल्याला
नामक एक सुंदर पवत असन, त्याचीं शिखरं अनेकवार सांगितलेंच आहे. ) हे द्विजश्रेष्ठा;
मंट्रासारखीं प्रशस्त होतीं. त्या पवेतावर एक-
लब्य व द्रोण यांनीं दाघेकालपर्यंत वास्तव्य
१हां एक चिकण्याचा जात आहे, हिलाच गांगेरूकी
म्हणतात,
मथरा नगरी म्हणजे मध्यदेशच नाक, ल्क्ष्माच
माहरवर, परख्वीर्च जणं शिखर, घनघधान्या-
दिकांनीं समद्ध, विपुळ जलाने यक्त व उदारधी
पुरुषांनी गजबजलेले सर्वाकृत्ट निवासस्थान,
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ३५१
असे असतांना, यद्ध होण्यापर्वींच दाशाहे सोडन दिले. त्या ठिकाणीं गोपाठी नामक
कृष्णाने त्या नगरीचा कां बरें त्याग केला ? अप्सरा गोपस्त्रीचा वेष धारण करून प्राप्त
कृष्णाने मथुरेहून द्वारवतीस प्रयाण केळं अर्स झाली वतिने गाग्यांचा तो न ढळणारा व
पाहून कालयवनानं पुढे काय केळे ? जलवेष्टित दुधर गभ आपल्या पोटामध्ये धारण केला
द्वारवतीप्रत प्राप्त झाल्यानंतर, महाबाह महा राजा, शंकराच्या योजनेनं गाग्यांशीं मार्ये-
तपस्वी व योगिश्रेष्ठ जनादेनाने कोणता उप- प्रमाणे वागणाऱ्या त्या मानवस्रीरूपी अप्स-
क्रम केला? कालयवनाला टर्जय समजन जना- रेचे ठिकाणीं उत्पन्न झाढेला हार व महाबल
देन देखील पळन गेला, असे त्याच्यापाशी
कसले सामथ्ये होते ? व असला वीयेवान पुत्र
कोणापासन पेदा झाला? (इत्यादि सवे हकीगत
हे भगवान् मळा कृपेने सांगा, )
वशपायन सांगतात:-वृष्णी व अंधकयांचा
गाग्ये नामक महा विचारी गुरु होता. तो नेहमी
ब्रह्मचये व्रताचे पाठन करीत असल्यान त्याला
पत्नी असनही मळींच ठाऊक नव्हती. या-
प्रमाणे तो अव्यय ऊध्वेरेता मनि ( दसऱ्या
काणाळा पीडा न देतां ) कालकमणा करीत
असतांना एके समयी भर राजसभमध्यं, “तं
पुरुष नाहीस “असे म्हणन श्यालाने त्या गाग्ये
क्रषींचा धिःकार केला. राजा, या प्रकारें अव
मान झाल्यामुळे क्रुद्ध होऊन खची इच्छा
न कारितां, त्यांने अजितंजय नामक नगरामध्यं
महाभयंकर तपाचरण करण्यास प्रारम केला
द्रादशवंषपथत लोहपिष्ट भक्षण करून अचि-
त्य व हालपाणि महादेवाची त्यानं आराधना
केली, तेव्हां रुद्रानं प्रसन्न होऊन ''वृष्णी व
अंधक यांना यद्भामध्यं पराभत करील अंसा
अत्येत तेजस्वी व समथे पुत्न तला प्राप्त होईल,”
असा त्याला वर दिला. त्या वेळीं यवनाधि
पति राजा देवयोगाने निपुतिक असन पुत्र
प्राप्ति व्हावी अशी त्याला मोठी इच्छा होती
यांन हा शंकराने गाग्येमनीळा पुत्राविषयी
दिळेला वर ,ऐकिला, तेव्हां त्या यवनराजाने
त्या द्विजश्रेष्ठाला आणवून व त्याचा कोप दूर
करून त्याला गोळवाड्यांतील गोपास्रियांमध्यं
पुत्र तोच हा काल्यवन होय,
पुढे तो कालयवन त्या निपुत्रिक यवन-
राजाच्या अंत:पुरामध्ये हहानाचा मोठा झाला.
कालवशात् तो राजा मृत झाल्यानेतर राज्य-
सर्वही काळयवनाच्या हाती आठी. नंतर
यद्ध करण्याच्या हेतने तो राजा द्रिजश्रेष्ठां-
पाशी वप्णी व अंधक यांच्या कलाविषयीं
चोकशी करूं ठागला; तेव्हां नारटाने त्याला
ती माहिती दिली व गाग्येमर्नापासन रुद-
प्रसादाने ( यदकळाला पुरून उरणारा काल-
।
यवन नामक ) पुत्र उत्पन्न झाला आहे, ही
हकीकतही नारदानेच कृप्णाला निवेदन केली
असो. तो यवन दिवसंदिवस प्रबळ होत चालला
तरीही तेजस्वी कृष्णाने त्याची उपेक्षाच केली.
पुढे तो यवनांचा बलाढ्य राजा जसजसा
जोरावत चालला तसतसे शक, तषार, दरद;
पारद, शंंगल, खस, पल्हव, हेमवत ( हिमाल-
यावर रहाणारे ) इत्यादि शंकडांशं म्लेळ राजे
त्याचा आश्रय करून त्याचे अन॒यार्यी बनले,
नंतर त्याने ( शास्वराजाच्या संदेशास अन-
सरून ) विविध वेष व आयघें धारण करणारे
सवे भयंकर दस्य बरोबर घेऊन मथरेवर चाल
केली. त्याच्या बरोबरचे सहसख्रावधि किंबहुना
कोट्यावाधे गज, अश्व, खर, उष्ट इत्यादि
वाहनें व असंख्य सेनिक यांच्या खोेगाने एथ्वी
कंपायमान झाली. इतक्यांच्या चालण्याने वर
उडालेल्या धळीने सर्यमागे आच्छादित होऊन
सेन्यांतील वाहुर्न व पदाति 'यांच्या मत्रशकू
१५८२
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय ५९७,
ताचा नढा वाहू ढागडा, राजा, अश्व व | हा घट म्हणज कालयवनाच्या मनामध्य भय
उष्ट् इत्यादेकांच्या शक्ताच्या राशीपासून
उत्पन्न झाल्याकारणाने त्या नदीला ' अश्व-
शकत ' असत नाव पडल
याप्रकारं कालयवनाचे प्रचड सन्य (मथर
वर चालन ) येत आहे असे कळतांच, सवे
प्रमख वृष्णींना व अंधकांना बोलावन आणन
वामदेव म्हणाला, ' हे वृष्ण्यन्वकहो, हे आप-
णांवर मोठें भयंकर संकट आळ आहे. शक-
उत्पन्न करण्याचा गोविंदाचा एक इशाराच होता
त्याप्रमाणे टदताने तो घट त्या काळयवनाला
दाखविला, परंत, हे भरतश्रेष्ठा, त्या योगाने
भिऊन न जाता. “ कृष्ण हा (या)
कालसपासारखा आहे ” अस म्हणन ह
कृत्य यादवांनी मला भिवविण्याकरितां केळं
आहे असले कालयवनान ओळखले. मग उलट
त्याने त्या घटामध्ये भयंकर दंश करण्याऱ्या
मग्या घ्राळन व पवाप्रमाण माहारभद करून
राच्या वरप्रभावामळ, या शत्रचा आपल्याला
आपले असंरुंयत्व सचित करण्याच्या हेतनं
वध करतां येणं शक्य नाहीं. सामादि सवे
उपाय आपण करून पाहिळे परंत तो बळाने तोच घट कृप्णाकडे परत पाठविला. त्या
मटीन्मत्त झाला असल्यामळे यद्धावांचन घटांतील मंग्यांनी कालसप।च्या सवे शरीराला
दसरी गोष्ट बोठत नाहीं. काळचवन येईपर्यतच तीक्ष्ण चावे घेतल्यामळे तो मृत झाला.आपली
मी मथरेमध्य रहाव, असे नारदाने मला युक्ति फसठी असे पाहन लागलीच मथरेचा
सांगितलें आहे. हा वेळपर्यंत या कालयवनाशी त्याग करून वामदेव द्वारकेला गेला, राजन
यद्ध न कारितां, सामाचेंच बोलणे करावें हे द्वारकेमध्ये जाऊन महायशास्त्री व पुरुषव्याध्र
मला परम संमत होतं. बरं; राजा जरासंधाला वासंदेवाने यादवांना आश्वासन तेथे ठेवलं व
आम्ही सदाच अक्षम्य वाटतो. इतर राजेही नंतर आपण एकटाच बाहबलानं कालयवनाचा
आपल्या मंडळींचे प्रतापामळे नेहमीं आपला नाश करून वेराचा अंत करण्याच्या बद्धीनं
द्वेष करेतात. दसर कांही राजे, आपण : कांहीं एक शास्त्र बशबर न घेतां तेथन निघून
केसाचा वध केला म्हणन रागावन जाऊन पायीच मथरला आला, तेथे महापराक्रमी मध
जरासंधाच्या आश्रयाला गेळे आहेत, त्यांचीही
आपल्याला नेहमी त्रास देण्याची इच्छा आहे
आजपयंत आपले पुप्कळ ज्ञातिअंध यादव या
राजांनी मारळे आहेत. अशा परिस्थतीत या
मथरनध्ये राहन आपली वाढ होणे शक्य
नाहा. ( आपला निभाव लागण शक्य नाहो.)
याप्रमा्ण बोळन केशवान मथरेचा त्याग
करण्याचा निश्चय केळा. नंतर, एका घटामध्यं
काळ्याकट्ट अंजनराशीप्रमाण कृष्णवण अस-
ठेला एक भयंकर विषारी सप घाळन व त्या
( घटावर ) मट्रा करून, तो घट कृप्णान काल-
यवनाकडे स्वतःच्या दताकरवीं पाठवन दिला
हिआजजआआआ्बअग]ष्न
१ विष्ठा
सदनाळा पाहतांभषणींच आनंदित होऊन
काळयवन रागान त्याच्या अंगावर धांबन
गेला. त्याबरोबर महाबळ कृष्ण पुढ पळ
लागला व त्याला धरण्यासाठी यवनेद्र त्याच्या
मागोमाग धांवत सटला, मधन मधन गोविद
मार्ग पाही व मग पुन: पळत सटे. अस करून
त्यानं कालयवनाळा दरवर फसवन नेले. त्या
यवनंद्राने कृष्णाला पकडण्यासाठी पुष्कळ
प्रयत्न केळ. परंतु तो योगनिपुण गोविंद
( कांहीं ) त्याच्या हाती लागला नाहीं.
समायटापणापीणा ५ पता. ननका ७०५०७७९५४४ 000700007%
----- ५-० >> “171
१ तृ कालसपांसारखा प्रवल असलास ' तरी आम्ही
संख्येने पुष्कळ असल्यामुळें मुंग्यांप्रमाणे तुझा नाश
करू, ( हा भावाथ )
-- पा: द मिडभातनमडम नाची
रं
वी
क्त य् ह क
वक, जू ह ४९६ र) १. 3
मयि ०1५ "की ( द ती र
स्य क वि द ष्र (5 8. गटई. , *, जी 0.
ही क पक ७ १ स
. ५६७४
धु टी १ क टर गट ह भे र य *
20000 म ह
कक 0. कस भू
ण
1) 1, श् क ्ः "प 1] 0”
् १. भु
११7 का, ९ ४४:
दी र; कया? ह” 1.) 1 भद $ ति |
, र, 9 क$ * ११८ हहे अ. जक 6 कळ
रि 2
री
१*
भ
शे १-0 ् भ
र, री म ी
क. जक : ३) “
क ५ १» शर चि र
न. “रक क क डु री र)
र ही 6 १ प 5१३१
भे १५१५ भ्र ४९ ४, »४४॥ (ऐ% «७ ७४७. 146 6 >» ७ »&
क दया
नः परकी शु” |
(१: शश ता ,
ह 2
भू
७७ ९ ६ ०.७... 2.00. बिळ ककी.“
असल्या अभिक्य पुडर्रीकासाळा ते बांधायाठा पहातोस या तुझ्या मखत्वाडा काय
"ह वे. ( सध्यागपव अ० ११० पृष्ट २६५.)
हरिवंश. २५२
उभा राहिला. कृष्णाच्या मागून दुष्टबुद्धि
कालयवनही; त्या गुहंत शिरतो न शिरतो,
तां कृतांतासारखा तेजस्वी राजा मुचकुंद तेथे
तेव्हां ( त्याच्या कतेत्वाने प्रसन्न होऊन ) निद्रिस्त झालेला होता, तो त्याच्या नजरेस
देवांनी त्याला वर मागावयास सांगितला पडला, तो वासुदेवच आहे असे वाटून पतंग
असतां, ( युद्धाच्या दगदगीमुळे ) अत्यंत | जसा दिव्यावर झडप घालतो त्याप्रमाणे आ-
भ्रमित झाल्यामुळे : आपणास सपाटून निद्रा त्मनाशार्थ काल्यवनाने त्या मुचकुंद ' राजाला
यावी ? हाच वर त्यानें मागितला व तो | आपल्या पायाने तत्ताप्रहार केला, त्याच्या
म्हणाला, “ देवहो, जो कोणी मी निजला पादस्पशीने जाग्रत होऊन तो मुचकुंद रार्जाप
असतां मला जागृत करील, त्याकडे मी निद्राभंग झाल्यामुळे, फार संतप्त झाळा. लाग-
आपल्या रागानं लाल झालेल्या नेत्राने पाहतांच ढींच त्याला इंद्राच्या वराचे स्मरण होऊन
त्याचे भस्म करीन असे सामथ्ये मला द्या. ” त्यानें कालयवनाकडे दृष्टिक्षेप केला, तो तत्काल
त्यानं हे शब्द पुनः पुनः उच्चारले, यावर | त्याच्या क्रोधाम्नीनं त्या यवनंद्राच्या अंगाचा
“ तथास्तु ” असे म्हणून इंद्रादि देवांनी त्याला | भडका झाला व उल्कापातानं जसा वृक्ष
२ विष्णुपवे. ]
पूर्वी सुरासुरांचें युद्ध झाढे, त्या वेळी
मांधात्याचा महायशस्वी व बलाढ्य पुत्र जो
राजा मुचकुंद, त्याने मोठा पराक्रम केला.
निद्रित होण्याची अनुज्ञा दिली. श्रांत झालेल्या
मुचकुंदाने लागठीच, एका उत्तम पवेताच्या
गुहेमध्ये प्रवेश करून श्रमपरिहारासाठीं निद्रा-
सोख्य घेण्याला प्रारभ केला. तेव्हांपासून तो
जी निद्रित शोता, तो कृष्ण ( वरकांतीं काल-
यवनाच्या भीतीने ) त्या ठिकाणीं येईपावेतो
निद्रिस्तच होता. या मुचकुंद राजाचें सामथ्ये
व देवांपासून त्याला प्राप्त झालेला वर, या-
विषयींची माहिती नारदांकडून वासुंदेवाला
कळली होती.
असो; म्लेंच्छ शत्रूच्या भयाने कृष्ण पुढे
पळत असतां; शेवटीं बऱ्याच कालारन तो मुच॒
कुंद् ज्या गुहेमध्ये निजठेला होता, त्या ग॒हे-
मध्ये हलकेच शिरला, नंतर मचकुंदाच्या
दृष्टीस पडूं नये अशा बेताने महा बुद्धिमंत
कृष्ण त्या राजषींच्या मस्तकाकडे जाऊन
विऑशशशाकााााजआमवदवन'_आहकमामाममाडय
-पन्टभस्कयालणाण पण प फकी0?णपाणणशी ण 1 शण णाली
१हा नेमका कधी निजला हें जरी माहीत नाहीं तरी
हा त्रेतायुगींच्या दाशरथी रामाचा एकेचाळिसावा पूर्वज
आहे, तेथपासूज्ञ श्रोकृष्णावतारांतील प्रस्तत प्रसंगापर्यंत
म्हटले तरी किती दीधकाल झाला, कुंभकर्णांचा यापुढे
उगाच बोभाटा म्हणावधांचा,
जळावा त्याप्रमाणे मुचुकुंदाच्या नेत्रांच्या ते-
जांतून बाहेर पडलेल्या अग्नीने तो क्षणांत जळून
खाक झाला. याप्रकारे तो युक्तिवान् कृप्ण
कृतकृत्य झाला असतां; फार दिवसांनीं जा-
गत झालेल्या राजाला उद्देशून त्यांने अस
मधुर भाषण केळे. “ राजन्, तूं दौधेकालपर्यंत
या ठिकाणीं निद्रासुखाचा अनुभव घेत असल्या-
विषयीं मळा नारदाने सांगितळें, तू माझा मो-
ठाच काथभाग केलास. तुझे कल्याण असो, मी
आतां जाता. ”
वासुदेवाच्या शरीरावयवांचे प्रमाण फारच
लहान पाहून “ आपण निद्रिस्त झाल्याला
बराच काळ लोटून युगाचेही परिवतेन झालें
असावें, असा मुचकुंद राजाने तक केला. नंतर
तो गोविंदाला म्हणाळा ““ आपण कोण आहां!
व येथे कशासाठी आलां आहां ? मी किती
कालपर्यंत निद्रित आहे, हे जर तुम्हांला माहीत
असेल तर मला ( कृपेने ) सांगा.
श्रीकृष्ण हणाला:-नहुषाचा पुत्नं ययाति, या
नांवाचा सोमवेशामध्ये एक राजा होऊन गेला.
त्याच्या ज्येष्ठ पुत्राचे नांव यदु. याशिवाय त्याळा
३१९४ श्रीमन्महामारत, [ अध्याय९ ८.
आणखी धाकटे चार पत्र होते. विभो, यदु- | ( काल्यवनापासून ) प्राप्त झालेल्या विपुल धनाने
वंशांत उत्पन्न झालेल्या वसदेवाचा मी वासदेव जनादेनाने द्रारवती नगरीला शोभा आणली
नामक पत्र आहे. राजा, मी तझ्याकडेच
आलो होतो. त त्रेतायगामध्य निद्रिस्त शालास
असे नारदाच्या तोंडन मला कळलें आहे
सांप्रत कलियग चाललें आहे, आणखी आतां द्वारकेची स्थापना
मी तुझ्यासाठी काय करूं तं सांग. राजा, मी वेदापायन सांगतात:-नेतर सर्योद्य झाल्या-
जरी शेकडा वर्षे यद्ध केळ असते; तरी देखील वर, सप्रभातीच जपजाप्य आटोपन हृपीकेश
माझ्याच्याने शुकराच्या वरामळे ज्याला मार- वनाच्या सामिवर अधिष्ठित झाळा. तेथन त्याने
वळ नसत, त्या माझ्या शत्रला तं दग्ष केलंस. दगेस्थानासाठीं ( सोईवार ) जागा पहाण्याच्या
वशंपायन सांगतात:-कृप्णाचं भाषण ऐकल्या- हेतने सभोवारच्या प्रदेशावर नजर टाकिली
नेतर तो गहेच्या मखांतन बाहेर आला.कालयवन त्याच्याबरोबर मख्य मख्य यादवही आलेले
शल्यामळ कृतकाये झालेला बुद्धिमंत कृष्णही हाते. मदवारीं रोहेर्णानक्षत्राचे सुमहूतोवर द्रेज-
त्याच्या मागोमाग चालला होता. ( बाहेर श्रेष्ठांकडून विपुल पुण्याहवाचन व स्वस्तिवाचन
येऊन पहातो ता) सवे प्रथ्वीवर लहान करवन त्यानं दग बांधण्यास प्रारंभ केला
बांध्याची, कमी उत्साहाची, अल्प बलाची, ' नंतर इंद्र ज्याप्रमाणे देवांना आज्ञा करतो,
छहान पराक्रमाची आणि कमी सामथ्याचीं त्याप्रमाणं कशिसदन, कमललोचन व वक््तश्रेष्ठ
अध्याय अहावन्नावा,
-४40:<
माणसे जिकडे तिकडे पसरलेली असन आपले
राज्य देखील दसऱ्या कोणीं अधिष्ठित केलं
आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. नंतर त्याने
संतोषाने गोविंदाला जावयास सांगन तपाचरण
करण्याच्या निश्चयाने हिमाचलावरील महा-
वनामध्ये प्रवेश केळा. त्या ठिकाणीं तपश्चयी
करून त्याने आपला देह ठेविला व त्याच्या
शाभ कर्मानीं त्या राजाला स्वगेप्राप्ति झाली
युक्तीने आपल्या शत्रचा घात करून महाथोर
व 'मंनिष्ठ वासुदेव असंख्य रथ, हत्ती, अश्व,
कृष्ण यादवांना हणाला,
£ ही पहा, मीं या ठिकाणीं स्वगोसारखी
भामे पसंत केली आहे! या नगरीचे मीं द्वार-
वती असं नांव ठेविलें आहे. हिच्या नांवाची
फार प्रापतेद्धि होईल. मी प्रथ्वीवर निमाण
केळली ही नगरी इंद्राच्या अमरावतीसारखी
फार रमणीय होईल. चाक; राजमागे, अंतःपुर
इत्यादि जीं जीं चिन्हे व भवने अमरावती
मध्ये आहेत तशींच मी येथे हुबेहुन तयार
करविणार., आपल्या शत्रेना पीडा देऊन, उग्र-
चिलखते, शस्त्रे, आयुधं व ध्वज यांनीं यक्त | सेनप्रभृति तम्ही सवजण या नगरीमध्ये निभे
असलेल्या सन्यापाशीं आला. नंतर ते स्वामी- | यपणे आनंदोपभोग ध्या. यादवहो, आपआ-
रहित झालेळं सेन्य बरोबर घरेऊन कृतकृत्य व पल्या घरांसाठी जागा पसंत करून घेऊन
सुद्ध कृष्ण तेथन निघन मथरेला आला व तिवाठे व चवाठे कोठें करावयाचे त॑ठरवा
त्यानं सवे हकीकत उग्रसेनाला निवेदन केळी.मग तसेच राजमार्ग आंखन राजवाड्याचे ठिकाण
को ककत काला कायम करा. ग्रृहकमामध्यं कुशळ असलेल्या
प्रमख शिल्प्यांना बोळावन आणण्यासाठी
सव देशभर दत पाठवा, ”
१ हे द्वापरांत कलियुग कसें यावे >याचा उलगडा
युंग * शब्दाचा प्रचलित कालमर्यादा बदलल्याबांचून
होणे नाहं
२ विष्णुपवे, ] हरिवंश. १५५
कृष्णाचे भाषण ऐकन, घरं बांधण्याला बद्धीने हां हां म्हणतां रचना करील हो
उत्सक झालेल्या यादवांनी आपआपल्या घरा- य॒क्ति मनांत येतांच, त्याने तेथ प्रगट व्हाव
पुरती जागा मोठ्या संतोपाने पसंत केली. म्हणन, एकांत स्थळीं जाऊन व स्वगोभिमुख
राजश्रेष्ठा, नंतर शुभ दिवशीं ्राह्मणजातींचे ' होऊन, कृष्णाने विश्वकम्योचें ध्यान केलें
पजन केल्यावर हातामध्ये सत्र घेऊन याद- त्याबरांबर लागळांच महाबाद्धमत शल्पाचाय
वोत्तमांनी जागा मोजन घेतली व मग तेथे व सरस्रेष्ठ विश्वकमो कृप्णाच्या संमख येऊन
त्यांनीं विधिपवेक वास्तदेवतेची पजा केली भा राहिला व म्हणाला
इतर्के होत आहे ता, महामाति गोविद | विश्रकर्मा ह्मणाला:-: हे विष्णो, मला
वास्तकमोत कशल असलेल्या कारागिरांना ' इंद्राने तझ्याकडे पाठविळे आहे. हे भतत्रता, हा
म्हणाला, “: लोकहो, आमच्याकरितां येथं मी तझा दास तझ्यासमोर उभा आहे.मी तुझी
एक सर्वेत्कृष्ट देवालय बांधा व त्यांत इष्ट- कोणती कामागेरी करावयाची, याची मला
देवतेची उत्तम प्रकार॑ स्थापना करा. त्या आज्ञा कर. जसा मळा अव्यय व देवाधिदेव
मंदिरांतील चोक व मार्ग अत्यंत निर्दोष असे शंकर, तसाच तंही वंद्य आहेस. हे प्रभो, मी
तयार करा. ” | तुम्हां उभयतांमध्ये भदभाव मानीत नाहा. हं
: बरं आहे ” असतं महात्राहु कृप्णाला , महाबाहो, तढक्याला आज्ञा करण्याचा
उत्तर देऊन त्या स्थपतींनीं यथाविधि दुर्ग तुझ्या वाचेचा अधिकार आहे. तुझ्या जे मनांत
बांधण्याच्या सामग्रीची जळवाजळव केली.. आळे असेल, ते ( खशाळ ) मळा निवेदन
नंतर, त्यांनी यथान्याय दगे व देवालये निमोण कर. हा मी तुझ्या समोर उभा आहे. मौ
रून, शास्त्रोक्त कमाने ब्रह्मदेव प्रभ्ृति ग्ृह- काय करू त मला सांग. '
जलिंदेवता, वरुण, आमने, सरेंद्र यांचीं स्थाने विश्वकम्योचे याप्रकारच विनयशील भाषण
व पाटावरवंटा, उखळ इत्यादिकांसाठी म्थान- श्रवण करून यदश्रेष्ठ व कंसारि कृप्णान
योजना केली. मग शाद्धाक्ष, एंद्र, भाट अनपम शब्दांनी प्रतिमापण केले. “ हे सुर-
आगि पुप्पदंत अशीं चार देवांची नांवे देऊन, श्रेष्ठा, तुला देवसभेम*्ये पूर्वी गुप्त ठरलेला
( चारी दिशांना ) त्यांना चार वेशी सकत आवाद्तच आहे. आपण प्रस्तुत जथ
बांधन काढल्या
याप्रकारे ग्ृहादिकांची काम करण्यामध्ये
सवे यादव गतले असतां, द्वारवती नगराचा
यापेक्षां त्वरित निर्मिति कशा प्रकार होईल
याविषयीं माधव आपल्या मनाशीं विचार
करीत होता; ता. त्याला संदेवानें एकाएकीं
यादवांच्या अभिवृद्धीस कारणीभत होणारी;
नगरीला हितकर आणि इप्सित हेतु शीप्र
तडीस नेणारी अशी विमल युक्ति सुच्ट॑
दवांचा मख्य शिल्पी व न्रह्मदेवाचा समथे
पुत्र विश्वकमां हा या नगरीची आपल्या
स्थित आहों, तेथें माझ्यासाठी एक भवन
निमीण करण्याची आवश्यकता आहे. हे सुत्रता
माझ्या पराक्रमाला अनरूप अशीं भवन सभो-
वार निमोण करून व माझ्याकारितां या
ठिकाणा एका (संदर) नगराचा रचना करून
त॑आपल चातये ( या भतला ) प्रगट कर
हे महामते, खगीतील अमरावतीसारखी या
परश््वीवर तं अत्यत्तम नगरीची रचना कर
खरोखर, ह काये ( मी सांगतो त्याप्रमाणं )
तडीस नेण्याळा तं ( पणेपर्ण ) समथ आहेस
वेकंठ लोकांतील माझ्या भवनाप्रमाण, हुंबेहुन
६५९ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ५८.
तं या द्वारवतीमध्ये माझं स्थान निमोण कर; या रमणीय नगरीत असंख्य गृहांची मालिका
म्हणजे या नगरीचे, यदुकुलाचें आणि माझं | लागून पुथिवीला ही ककुदाप्रमाणे अलंकृत
ऐश्वये मत्ये लोकांच्या दृष्टीस पडेल, ” करील.तसेच, उत्तम वेशी, तोरणं, बाजार हाट,
हे ऐकून, महा बुद्धिमान् विश्वकमो शुद्धा- दुकाने व चोक इत्यादिकांनी युक्त होइल.
चरणी व असरविनाशक कृष्णाला म्हणाला असो. इतके म्हणन विश्वकम्याने त्या सरपाजित
:: प्रभो, तं सांगितल्याप्रमाणे सवे कांहीं मी प्रदेशांतील द्वारवती नगरीमध्ये श्रीकृष्णासाठी
कारेतां. परंतु एवढ्या जागत वसविलेळी नगरी स्नानगृहांनीं युक्त असलेलें विस्तीणे अतःपुर
तझ्या अनयायांना पुरेशी होणार नाही. जर तयार केळे व नंतर त्याने आपल्या मानसिक
हा जलनिधि समद्र मार्गे हटन, थोडीशी सामथ्याने त्या रमणीय वेष्णवी नगरीची
जागा देण्याची कृपा करील, तर मात्र हे पुरु- रचना केडी. त्या नगरीला कुशलतेने वेशी
षोत्तमा, ही नगरी फार मोटी, विस्तीणे, शाभि- बांधन, तिच्यासर्भावार त्यांने उत्कृष्ट तट
वंत व सवेलक्षणसंप्न होईल. फार काय सांग, ( प्राकार ) निमोग केला, शिवाय तिला भांव-
मग प्रत्यक्ष चारी समद्र मनप्यरूप घेऊन ताळन पाण्याचा खंदक व मत्तिकेचे कोट यांचे
हिच्यावर संचार करूं शकतील संरक्षण असन, संदर नरनारींचे गण व वणि-
कृष्णाने समद्रापासन भामे मिळविण्याचा कजन यांच्या सेचाराने तिळा बरीच शोभा
पर्वींच निश्चय केला होता. त्यांत विश्वकम्योनें आली होती. विकण्यासाठीं मिकडे तिकडे तःहे
जेव्हां भर दिली, तेव्हां ( लागलीच ) त्या तऱ्हेच्या वस्त॒ मांडलल्या दिसत असल्यामुळं
वक््तृश्रेष्ठाने सरित्पति सागराळा म्हटलं (विनंती ती आकाशस्थ नगरीच भूतलीं आली आहे क॑
केली ) “ जर माझ्यावषयी तझ्या मनांत काय, असा भास होई. तेथीळ पाणलोट व
कांही आदर असेल, तर हे सागरा, तं मार्ग विहिरी यांतील जल प्रसनन असन सभावार
हटन जलांतील द्वादश योजन भामे मोकळी उद्यानांची संदर मालिका लागलेली असल्या
करून दे. तं याप्रमाणे जागा दिलीस म्हणजे कारणाने, ती नगरी बरखा घेतलेल्या विशाल-
या माझ्या रमणीय नगरीचे क्षेत्र वाढन नेत्र वानितेप्रमाणे दिसत हाती. त्या नगरी
तिच्या ठिकाणीं मार्झे सव सेन्य अडचण न मध्यं पुप्कळ प्रशस्त चा असन ततल
होतां राहू शकेल. उत्तमात्तम भवन मेघमडळाला जाऊन भिडली
कृप्णाच्या वचनास अनसरून लागलीच होती. रस्ते व शुभ्र राजमागे तेथे किती होते
नद॒ व नद्या यांच्या पतीने ( सागराने ) याची गणतीच नव्हती.अमरावती जशी स्वगाला
वायच्या साहाय्यानं आपल्या जलाचा संकोच भषा देते, त्याप्रमाणे तिने पाश्चिम सागराला
करून, जागा खली करून दिली. याप्रमा्ण शोभा आणिली होती. खरोखर तेथे पथ्वीव-
गोविंदाच्या विज्ञत्रीचा सागराने आदर करून रील सवे प्रकारच्या रत्नांच्या खाणी असन
बरीच जागा मोकळी करून दिली असे पाहून [देवांना देखील ती सुक्षत्राप्रमाणे वाटण्यासा
विश्वकम्यांदा मोठा संतोष झाला, व तो यद- रखी होती. ती नगरी पाहन सामेतराजांच्या
नंदनाला म्हणाला, “ हे गोविंदा, मी आपल्या मनामध्ये मत्सर उत्पन्न होई. त्या नगरीतील
मनाम्ये, या सर्वोत्कृष्ट नगरीची रूपरेषा उंच उंच प्रासादांमळे आकाश देखील प्रका-
आंखली आहे. विभो, थोडक्याच अवकाशांत शरहित झाल, पथ्वीवरील सवे राष्ट्रांती
२ विष्णुपवे, ] हरिवंश. १५७
असंख्य माणसांची तेथें गर्दी उडून राहिली । वित्तरसकाला काय आज्ञा आहे हे महाबाहो
होती. ( सवे राष्ट्रांतील लोक धंद्यासाठी तेथें | यदुनंदना, (तुझ्यासाठी ) मी काय करूं ते
आलेले होते. ) सागराच्या जलोघावरून द्वार- मला सांग. ”
वतीमध्यें वारा येत असल्याकारणानं तो नेह । यावर हूषीकेश त्या गुह्यकश्रेष्ठ शंखाढा
मींच शीतळ असे. रमणीय समद्रकिनारा व! म्हणाला “या (माझ्या) नगरींत जे लोक
उपवर्न यांच्या योगाने मनोहर दिसणारी | दरिद्री असतील त्यांना तं धनसंपन्न कर. या
द्वारका, तारकायक्त अंतरिक्षाप्रमाणं शोभिवंत ' नगरीमध्ये उपाशी, कृश, मलिन किंवा
दिसत होती. तिच्यासभावार सवणांचा सूये- . :: (मळा कांहीतरी ) द्याहो ” असे म्हणून
तुल्य कोट होता, तेथील हेममय ग्रहांनीं व भिक्षा मागणारा एकही निधेन मनष्य दृष्टीस
गंभीर ध्वाने करणाऱ्या मेघांसारख्या (प्रचंड) पडं नये अशी माझी इच्छा आहे.”
द्रारांनीं आणि सोधांनीं (गच्च्या) तिळा विशेष वैशंपायन सांगतात:--श्रीकृष्णाची आज्ञा
शाभा आली होती. मधन मधन कांही गच्च्या शिरसावंद्य मानन “' ह्वारकतील प्रत्येक घरी
इतक्या विशाल होत्या कीं, त्यांच्या ठायेमळं . अगणित द्रव्याचा पाऊस पाडा!” अशी शंखानं
मोठाले राजरस्त देखील आच्छादित होऊन ' आपल्या सवे निधींना आज्ञा केली. त्यांनी
गेठे होते लागठींच त्याप्रमाणे केलं; तेव्हां महात्म्या
असो. आपल्या दष्टजनांनीं गजबजन गेले- केशवाच्या द्रारवती नगरीमर्ध्ये कोणीही मनष्य
ल्या त्या द्वारवती नगरीमध्ये सवे यादवांसह कृश, मठिन, भाग्यहीन किंवा निधन म्हणन
कृष्णाने वसती करून चंद्र जसा आकाशाला राहिला नाहीं
शोभवितो त्याप्रमाणे तिढा शोभा आणिली. यानंतर तेथूनच, यादवांच्या हितसवधेक
स्मरण केलं. तेव्हां
निमोण केल्यानंतर गोविंदाने त्याचा सत्कार केला ( काय सांगावे ) भतमात्रांचे प्राणसवस्व अस
व मग तो आपल्या स्वर्गलोकाप्रत निघन गेळा, लेला वाय देखील, देवांचे गह्य जाणणारा
इतक्यांत या द्वारकावासी जनांना मी | कृष्ण एकांतामध्ये बसला होता, त्या ठिकाणीं
अगणित द्रव्याची प्राप्ति करून दिली तर त्यांना येऊन त्याच्यासमोर उभा राहिला व हणाला;
फारच आनंद होईल असा विचार त्या आत्म- “ देवा, या विश्वसंचारी व ्शाधरिगामी सेवकाला
ज्ञानी कृष्णाच्या मनामध्ये आठा. लागढींच | तसी काय आज्ञा आहे? अनघा, देवांप्रमाण
त्या उपेंद्र प्रभूने कुबेराच्या सवे निधींमधील तुझाही मी (सर्वस्वी) दूत (च) आहे. ” हे
शंख नामक श्रेष्ठ निधीला रात्रीं आपल्या | वाक्य ऐकून दुःखहारी व पुरुषश्रेष्ठ कृष्ण,
भवनामध्ये पाचारण केठें, द्वारकाधीश आप- त्या एकांतस्थली प्राप्ष झाळेल्या जगत्प्राणरूप
ल्याला बोलावीत आहे अस्ते समजतांच तो 'मारुताला हणाला “ मारुता, येथून स्वगेलोकी
निधिश्रेष्ठ स्वतः कृप्णासमोर येऊन उभा जा आणि देव व देवेंद्र यांना माझे प्रणाम
राहिला कबेराच्या पुढे हात जोडन व साष्टांग सांगन व त्याच्यापासून स॒धमा नामक सभा
प्रणिपात करुन तो जसा उभा रहात असे, मागून घेऊन येर्थे परतये. (हे) माझे सहखा-
तद्वत् श्रीकृष्णाच्या समोर विनयाने स्थित होऊन वाधि धमेनिष्ठ व पराक्रमी यादव त्याच सभे
त्यानं विज्ञप्रि केली, “हे भगवन, या देवांच्या ' मध्ये बसतील, (यादवांना असण्याकारतां ती
१५८ श्रीमन्महामारत. [ अध्याय ५९,
सभा येथें आणावयाची आहे. ) कृत्रिम सभेमध्ये 'दार्क नामक मख्य अधिकाऱ्याची केशवानें
यादवर्वार कधींही बसावयाचे नाहींत. इच्छा- आपल्या सारथ्यकमाकडे नेमणक केली व
गामी, कामरूपी, रमणीय व अक्षय अशा योद्धयांमध्यं अग्रगण्य असलेल्या सात्यकीला
त्या देवसभेमध्येच माझे यादव देवांप्रमाणे सवे योद्धयांवर मुख्य नेमण्यांत आले.
स्थित हांताल.
याप्रमाण व्यवस्था करून निर्दोष व जग-
शद्धात्म्या कृष्णाची आज्ञा श्रवण करून, त्खष्टा कृष्ण यादवांसहवर्तमान द्वारकेम्ध्य
वाय लठागठाच आपल्या [नरुपम वगान स्वग-
आनंदाने राहे लागला. पुढें कृष्णाच्या संमतीर्न
लोकीं गेला, नंतर सवे देवांना प्रणामपवेक रेवतपवेताच्या रेवतीनामक सुशील कन्यभराबर
कृष्णाचा सदश [नवदन करून त्यान सधमा | प्रुतापा अलरामात [ववाह कला
नामक देवसभा प्राप्त करून घेतली वती बरो-
बर घेऊन पुनरपि भलोकीं तो परत आला
मग सदाचारी व सद्धमेशील कृष्णाला ती
संथमानामक दवसभा समपण करून वायदव
अतभान पावला
अध्याय एकुणसाठावा.
व रुव्भिणीहरण,
वेशपायन सांगतात:---( याप्रमाण श्री
नंतर, केशवाने द्वारकेमध्ये त्या देवसभेची ' कृष्ण द्वारकेमध्ये कालक्रमणा करीत असतां, )
स्थापना केली, स्गेलोकी असतांना देव तिच्या- भीप्मक राजाच्या रुक्मिणी नामक कन्येचा
मध्य बसत असत. आतां त्या सधमो सभे- आणि चेदिदेशच्या शिशुपाल राजाचा, खणा-
म्य प्रमख यादववीर बसं लागले
असो; पति जसा पत्नीळा नानाप्रकारच्या
अलंकारांनी भाषेत करतो, त्याप्रमाणं याप्रकारं,
द्य भोग व जलज द्रव्ये इत्यादिकांनीं
अव्यय कृष्णांन ह्वारकेला मोठी शोभा
आणिली. तिच्यांतील चतवेणाच्या मयोदा
नियत करून त्यान शिल्प करणार, मत्सद्दी
'लकारयक्त ( सालकृत ) विवाह होऊन त्याचं
कल्याण व्हाव या बद्धीनं, दंतवक्राचा आमित-
वायेशाळी व यद्धांतील शकडो डातपंचांत
निपुण असलेला इंद्रतल्य पुत्र सवक््त्र, पाडाधि
पाति वासुदेवाचा स्वतंत्र एका अक्षोहिणी से
न्याचा स्वामी असलेला महाबलवान् व परा
क्रमी पत्र सदेव, एकलव्याचा पराक्रमी व
सेनाध्यक्ष व प्रक्ृतिश्रेष्ठ ( मरूय मख्य मंत्री ) | बश्िष्ठ पत्र, पाण्डयराजाचा पत्र, कलिंग देशचा
यांची योजना केली. उग्रस्तनाला राज्यपद दिले
काशीमर्ध्ये वास्तव्य करणाऱ्या सांदीपनीला
पुरोहित नेमले. अनाधूष्ि व विकट्र यांची
अनक्रमें सेनापति व मख्य प्रधान या पदांवर
योजना करून, महाबद्धिमान् कृष्णाने सवे
( महत्वाच्या ) कामामध्ये मसलत घेण्याक-
रितां यदकलांतील, दहा वृद्ध व श्रेष्ठ मनण्यांची
एक मंत्रिसभा निमोण केली. रथखान्यावर्रील
१ उद्धव, वसुदेव, कंक, विषृधु, श्रफल्क, चित्रक,
गद, सत्यक, बळभद्र व पृथु-ह् ते दहा मंत्रा,
राजा; कृप्णाने ज्याचा अपमान केला होता
तो वेणुदारि राजा, अंशुमान राजा, क्राथ,
श्रतधर्मा, ज्यानं आपल्या शात्रंचा नायनाट
करून टाकला होता असा कारलंग, गांधार
देशचा अधिपति आणि कोशांबीचा पराक्रमी
राजा, इत्यादि राजांना व राजपुत्रांना प्रतापी
जरासंधानं स्वयंवरा्थ उद्यक्त केळे. याशिवाय
प्रचंड सेन्याचा अधिपति असलेला, राजा भग-
दत्त, शल, महाबल शाल्व, महासेन भरिश्रवा
व पराक्रमी कोतवीय इत्यादि राजे रुकिमिणी-
२ विष्णुपवे. ] हरिवंश. १५९
च्या स्वयंवरासाठीं, भोजराजाच्या भवनामध्ये ल्याला पति प्राप्त व्हावा, असे रुक्मिणीलाही
प्राप्त झाले वाटे लागलं. परंत काय सांगावे, महातेजस्वी
जनमेजय विचारतो:--।' द्विजश्रेष्ठा, वेद- कृप्णानं रुक्मिणीसाठीं मागणी घातली असतां
वेत्त्यांतीळ श्रेष्ठ व तेजस्वी राजा रुक्मी हा देखील, त्यानं कंसाचा वध केला असल्याकारणानं
णत्या देशामध्ये व कोणाच्या वंशामध्यं हा कंसाचा शत्र होय अशी कारणपरंपरा
उत्पन्न झाला ते मला सांग (बरं): ' मनांत आणून, रागान व कृप्णाविषयींच्या ह्वेषानं
वेशपायन सांगतात:--रारजाप यादवाला | रुक्मीन आपली भगिनी त्याठा देण्याचें
विद्भे नामक एक पुत्र होता. त्यांने विंध्यप- | नाकबल केलं
वेताच्या द्सिण बाजला विदभे नामक नगरीची पुढे जरासंध राजाने चेदिदेशच्या सनीथ
स्थापना करून विदभानं तेथेच वास्तव्य केळं,कथ- राजाच्या शिशपाल नामक पुत्रासाठी अतल
कोशीक प्रभति राजे हे त्या विदर्भाचेच पराक्रमी पराक्रमी भीप्मक राजाजवळ रुक्मिणीविषयीं
पत्न होत. त्या महाबल राजांपासन पुढ वेगवेगळे मागणी केळी, पर्वी वसम॒ नामक चदिदेशच्या
वंश निमीण झाले. भीमाच्या वशामध्ये वृष्णी- राजाचा बहद्रथ नांवाचा एक पराक्रमी पुत्र
राजे उत्पन्न झाले. क्रथापासन अंशमान् राजा: होऊन गेळा, त्यानंच मगध देशामध्ये या
जन्मास आला; आणि कशिकाच्या वेशामध्ये गिरित्रजाची स्थापना केळी असन महाबल
भीप्मक राजाची उत्पत्ति झाडी. दसरे राजे जरासंध राजा हा त्याच्याच वंशामध्ये उत्पन्न
या दालिणात्य ( दुलषिणेकडील ) भौप्मक झाला. चेदिदेशचा टमघोष राजा देखील
राजाला हिरण्यरोम असे म्हणतात. अँगस्ल्य , वसचाच वेशज होय. वसमदेवाच्या श्रतश्रवा
त्रपीने संरक्षित असलेल्या दक्षिण दिशेकडील | नामक भगिनींचे पोटीं दमघोषाला शिशपाल,
कुडिनपुरामध्यं राहून भीप्मक राजा आपला ,दरास्रीव, रभ्य, उपादेश व बळ! असं पांच
राज्यकारभार हांकीत असे. राजन, या ' अत्यंत पराक्रमी पुत्र झाले. ते सवे वीर अस्त्र
प्मकाचींच रुक्मी व रुक्मिणी हीं अपत्ये विद्यमध्ये निपुण असन फार पराक्रमी व बल्ष्ठि
होत. महाबल रुक्मीन द्रम क्रषीपासन दिव्य होते. सनीथान (दमघोष) आपला शिशुपाल
अस्त्रांची व जमदरसिपुत्र परशरामापासन त्रह्मा- नामक पुत्र आपल्याच ज्ञातींत व कुलांत उत्पन्न
खाची प्राप्ति करून घेतली होती, त्यामळे झालेल्या जरासंधाच्या स्वाधीन केला होता
(त्या जोरावर ) रकमी हा नेहमी अद्भत त्यानंही त्याचे स्वतःच्या पुत्राप्रमाणे सेवधंन
कृत्ये करणाऱ्या कृप्णाशीं स्पधा करीत असे. केलें. वृष्णींना त्रास देण्याच्या बुद्धीने याद-
हे राजा, भीप्मकाची कन्या रुक्मिणी ही सवे वांशीं शत्रत्व करणाऱ्या महाबळ जरासंधाचा
भलोकांत अत्यंत रूपवती होती. तिच्या सोंद- आश्रय करून शिशुपालाने त्याचे बरेच अपराध
यांची (नसती ) ख्याति ऐकनच महाद्याते केले, कंस हा जरासंधाचा जामात असल्या-
वासुदेवाचें मन तिजबिषयीं मोहित ( आसक्त ) मळे कृष्णार्ने कंसाचा वध केल्याची वात
झाले, जनादेनाचे तेज, पराक्रम व सामथ्ये समजतांच जरासंधाचं यादवांशीं मोठे वर
इत्यादिकांची महती श्रवण करून हाच आप- जुंपले. त्यामुळेच मुद्दाम जरासंधाने शिशु-
१५१ आकाशांत दक्षिणदिशला अरस्तींचा ठळठळात पाढासाठा भीप्मकराजाजवळ रुक्मिणीची मा
तारा दिसतो. 'गणी केली, वीर्येवान् भौष्मकानेही ( जरा-
३६० श्रीमन्महाभारत. [ अध्याय ९९.
संधाच्या शब्दाला मान देऊन ) आपली कन्या काय, अशीची देदीप्यमान् ज्वाला किंवा भलोकीं
शिड्ठापाळाला देण्याचं कबल केलें. नंतर त्या | अवतीणे झाळेढी माया अथवा भतल़ सोडून वर
चेदिदेशच्या राजपुत्राला बरोबर धेऊन, दंत- स््रीरूपाने आलेली प्रत्यक्ष गंभीर एथ्वी यांप्रमण
वक््त्रासहवतैमान जरासंध राजा विदर्भ नगरीला दिसत होती. फार काय सांगावे. तिला पाहून ही
जाण्याकारेतां निघाळा. त्या अंग, वंग व चंद्राची प्रभा साम्य प्रमदेच रूप धारण करून
कलिंग देशांच्या स्वामीने (जरासंधानं ) या प्रथ्वीवर आली आहे कीं काय, असा भास होत
कामीं पोंडाधिपाते संबद्ध वासदेवाची संमति होता. कमल तेवढे कमी बाकी ती तंतोतत
घेतली होती लक्ष्मीसारखी, किंवा लक्ष्मीच्या भावी मेत्रिणी
असो. जरासंध राजाला सामोरा येऊन, | सारखी दिसत होती. देवांनाही तिचं रूप अगोचर
रुक्मीन सवे राजांचा उत्कृष्ट रीतीने पजा-स- होते. परंत कृष्णाने तिला अंतःचक्षंनीं पाहिले, ती
त्कार केला व मग तो सर्वांना आपल्या विद- वणीने निमळ असन ऐन ज्वानींत (सोळा वर्षी)
भोनगरीम्ध्ये घेऊन गेला. उभयतां रामकृष्ण होती. तिचे नेत्र विशाल, संदर व दीघे होते. आष्ट
देखील आपल्या आतेच्या हितासाठी सवे परा- व डोळ्यांचे कोपरे रक्तवणे होते. तिचे जघन,
क्रमी यादवांना बरोबर प्रेऊन रथांतन विदभभे | ऊरुव स्तन हे सवे अवयव पुष्ट होते. त्या
नगरीला येऊन पोचले. तेव्हां कथ व कारक | सर्वोग संदरीचे मख चंद्राप्रमाणे शभ्र असन
या देशांचा स्वामी त्यांना सामोरा आला. नंतर ती थोराड परंतु सडपातळ होती. तिची नख
त्या पजाहे पाहुण्यांचे यथाविधी पूजन केल्या- ढ़ांबट व तांबडी होतीं. तिच्या भुवया सुदर
वर, त्याने त्यांना रहाण्यासाठी नगराच्या... ण । उयायागता ये मड आहे. बाचा
बाहेरच, एका सदर मंदिराची. व्यवस्था (अथ तो श्याम व शुद्ध ' * अशा वर्णाने युक्त ' असा
करून दिला वांइंकर, यांनीं कला आहे. ज्याला प्रसाद व मन्मथनाथ
दसरे दिवर्श यांनी अनुक्रमे ' ट्याम--संदर १? व * काळसांवळी
सर ह री विवाहसमारंभ व्हावयाचा असा केला आहे. परंतु, पुढल्याच छाकांत शारी
असल्यामुळ, ( कुलाचारास अनुसरून ) चार | सितानना ? हणजे जिर्चे मख चंद्राप्रमाणे “ दाभ्र
घोड्यांच्या रथामध्यं अधिष्ठित होऊन रु- असे स्पष्ट म्हटलें आहे, तेव्हां तोंडापुरती शुभ्र व बाकी
क्मिणी इंद्राच्या मंगऴदायक देवाल्यामर्ध्ये | काठा होती अस हणावे को काय ? आमचे मतें ख्ियां
चे इतर सवोग वस्त्राच्छादित असल्यानें सदेव उघड्या
जाण्याकरिता निघाछी, तिचा कातुकमंगल विधि | राहणाऱ्या मखापक्षाही तेंच अधिक उजळ असतें
पुरा होऊन; नंतर ती इंद्राणीचं पुजन कर- यास्तव “ इयामा ? याचा अर्थ “ कृष्णवण ? हा आ
ण्यासाठी नगराबाहेर पडी होती. तिच्याबरो- 'हांस संमत नाही. त्याचा अथ यामा पाडशवाप
कॉ हा किवा मेघदूतांतील तन्वी ऱ्यामा या काकांतल्या
बर पुष्कळ सैन्य ह्ात याम्रमाण देवदशेना- प्रमाणे ऐन ज्वानींत असलेली असा, किंवा कामशास्त्रांत
करितां देवाल्यासमीप प्राप्त झाली असतां, ती | विशिष्ट लक्षणान्वित ह्० जी ( जिचा स्प ) शीत-
देदाप्यमान व अत्यंत रूपवती रुक्मिणी (सहज 3 कालीं उष्ण ब उष्णकालीं शीत व सखावह लागतो व जिचे
मख स्वर्णकांति असते, अशी स्री असा करावा, भागव
श्रीकृष्णाच्या दृष्टीस पडली. त्या वेळीं हीसा तांतही तिचा वर्ण श्याम होता असें सांगितलें नाहीं
क्षात् टक्ष्मीच आपल्या समोर उभी आहे, याखेरीज पुढेंच जे * अवदांत ? पद आहे लाचाही
अस त्याला वाट्ले. ती रुक्मिणी णजे जरण- | अर्थ ' श्याम ह्ृ० काळसर ? या अथाला विरोधा आहे
टलरशिि0?पिसििशिकिण?ण 0030043 कारण अमरसहाने :“ अवदांत:ः शितो गोरो व
१ हा कृष्णाची स्पधा करणारा पॉडक बासुदेव | लक्षी भवलो$जनः ” अस । अवदांतांचे ? पयाव
नामक राजा होय, दिले आहेत
>>“ “1707002702 0 000000४ मी.
णा 1.05. खा...
1, कश ५१०७ ०७% 1 ऱ्य
आ. प
>
2२८८८ पय,
जागा
' कूप
- 0“ >“...
क
यि
र!
वी
रुतिमणी देवाळ्यांतन आहेर यत असतां एकदम तिळा उचटन श्रीकृष्णाने आपल्या
क
4 ४.४१
“व?
न“
क
२.५ ये आणन बसावेळ, ( वप्णापव अर ५९ पृष्ठ ९
बळ र क
२ विष्णुपर्वे, ]
हरिवंश.
१९१
होत्या. केंस नीलवणे परंतु किंचित् वक्र झालेले | इकडे दंतवक््त्र,जरासंध व वीथवान् शिशु-
होते. सारांश, त्या सश्रोणीरचे रूप सवे बाजंनी
अत्यंत संदर होते. ल्या सम्तनीचे दांत तीक्ष्ण,
शुभ्र व देदीप्यमान होते. फार काय सांग!
शुभ्र रेशमी वस्त्र परिधान केलेल्या त्या अत्यंत
रूपवती रुर्कमणी देवीची रूप, गुण व यश
इत्यादिकामध्ये बरोबरी करील, अशी एकही
स्री या जगतामध्ये सांपडणें अशक्य होतें
अर्मञाची ज्वाला घधृताहुतीनं ज्याप्रमाणे अधिकच
प्रदीप्त होते, त्याप्रमाणे त्या संदरीला पाहतांच
कृष्णाची तिजविषयींची आसाक्ते द्रिगागेत
हाऊन त्याचे तिच्यावर पणे मन बसले. नंतर
महाबळ कृष्णाने, बलरामाशी संकेत करून
राकमिणीला हरण करून नेण्याचा निश्चय
केळा व लागलीच त्यांनीं आपला बेत सव याट-
वांना सांगनही टाकला
पुढे देवताकृत्य आटोपून रुक्मिणी देवाल-
यांतन बाहेर येत असतां एकदम तिळा उच-
लन कृष्णाने आपल्या सवेश्रेष्ठ रथामध्ये
आणन बसविले, इकडे बलरामान एक वृक्ष
उपटन त्याच्या योगाने कृष्णाच्या मागोमाग
जे शात्रचे वीर धांवन आले त्यांचा समाचार
घेता. आज्ञेचा अवकाश, तो उंच ध्वजांनीं
युक्त असलेल्या विविधाकुति रथांमध्ये बसन
किंवा हत्ती, अश्व इत्यादिकांवर आरूढ होऊन
सज्ज झालेले सवे यादववीर साह्यार्थ अलरामा-
च्या सर्भावतीं गोळा झाले. बलराम, वीयेशाली
सात्यकि, अक्रर, विपथ, गट, कृतवमो, चक्र-
व, सुदेव, महाबलिष्ठ सारण; पराक्रमी निवृ
त्तशत्रु, भंगकार, विद्रथ, उभ्रसेनाचा पुत्न कंक,
शतदयुत्ञ, राजा[धदव, सदुर, प्रसंन, ।चित्रक;
अतिदांत बहदुर्ग, श्वफल्क, सत्यक, पृथु व
यांशिवाय सवे प्रमख वृष्णी आणि अंधक
यांचेवर युद्धांचा सवेस्वीं भार टाकून पराक्रमी
कृष्णाने द्वारकेचा रस्ता संघारला
शंशिवका “0 2
पाळ हे कद्ध होऊन जनादेनाला मारून
टाकण्याच्या इच्छेनं त्याच्या पाठोपाठ निघाले
त्यांच्या बरोबरच आपले महारथ भ्राते व अंग,
वंग, कलिंग आणि पोंडू इत्यादि देशचे राजे
यांच्यासहवतेमान, चेदिराज कृष्णाचा पाठलाग
करण्याकरितां निघाला. देव ज्याप्रमाणे इंद्रा-
च्या आधिपत्याखाली कोणतेही काये करितात
त्याप्रमाणे बलरामाच्या नेतत्वाखालीं, खवळन
गेलेल्या व पराक्रमी यादवर्वारांनीं त्यांना
प्रतिबंध केला. |
नेतर त्या ठिकाणीं घनघोर यद्ध सरू
झालें. त्यांत सात्यकीने चापल्याने चालून ये-
णाऱ्या पराक्रमी जरासंधाला सहा बाणाने वेध
केला. अक्र्राने दंतवक््लावर नऊ बण सोडले;
परंत त्यावर शीघ्रगामी दहा बाण टाकन त्या
कारुषाधिपान अक्रराचा प्रतिकार केला, विप्रथ
राजानं शिशपालाला सात बाणांनी विघिळ,
तेव्हां त्या प्रतापी वीरानही उलट आठ बाण
त्याच्यावर टाकले. गवेषण, अतिदांत व ब्रृहदुगे
या राजांनीं वेद्यराजाचा अनक्रमे सहा, आठ
व पांच बाणांनीं वेध केला. परंतु प्रत्येकी पांच
बाण टाकन चेद्यराजाने त्या सवाचा समाचार
ब्रेतला. नंतर आणखी चार बाण सोडन त्या
गात्रहत्या चेद्यानें विपथचे चारी अश्व मारले,
इतकेही करून तो थांबला नाहीं, तर आणखी
एक एक बाण सोडून त्याने अनुक्रमे बृहदु
गाचे व गवेषणाच्या सारथ्याचे मस्तक छेदन
त्यांना यमसदनास पाठविले, आपले अश्व
मरून पडले आहेत, अस पाहतांच आपल्या
रथाचा त्याग करून महाबळ विपथन लागलीच
पराक्रमी ब्ृहह॒गीच्या रथाचा आश्रय केला
आणि विषथच्या सारथ्याने गवेषणाच्या सत-
राहित झालेल्या रथावर आरूढ होऊन त्याच्या
वेगवान अश्वांचे नियमन करण्यास आरंभ केला
२६२ श्रीमन्महामारत. [ अध्याय ६०.
ुमवयाकळायळधानावतताच्याययामवाळजवसधजायल्याममधनाााातसयाजातटार्ापकटाकाासयाकाावक आपा पतकळापजावा आसान ााकरातत्यातमधयजयादकायदायययततकासिकळयतमाालाादाकामाला द तमागयाचन्यासवधाावकयलकयतसयीधचयामकळकच
याप्रमाणे दोघांची अडचण दूर झाल्यानंतर करून संकषेणाने केशिकाच्या असंख्य अनु-
उभयतां विपथ व गवेषण यांनीं हातांत चाप | यायांना ठार मारले. नंतर त्या वायिवानाने
व बाण घेऊन रणभभीवर जणं काय नतेन सहा बाणांनीं महा धनधर कारूषांना मारून
करीत असलेल्या सर्नीथावर रागाने शरवषोव ' शिवाय मागधसेन्यांतीळ शोभर वीरांना रागाने
करण्यास सरुवात केली. इकडे चक्रदेवाने दंत- कंठस्नान घातले, मग तो महाबाह जरासंधा-
वक्त्राच्या वक्षःस्थलावर एक बाण टाकनत्याला कडे वळला. त्याबरोबर मागधारन त्याच्यावर
जजेर केळे, व षड्याला पांच आणांनीं वेध तीन बाण टाकले, परंत मसलायधाने क्रोधाविष्ट
केला. परंतु त्या दोघांनीं ममभेद करणारे दहा होऊन लागलीच त्याच्यावर आठ बाणांचा
दहा तीक्ष्ण बाण सोडून त्याला उलट प्रहार वषाव करून आणखी एका बाणाने त्याच्या
केडा, इतकें होत आहे तो, इकडे बलीने दहा मवणोळेकृत रथाचा विध्वंस केला. ते परस्प-
बाणांनी चक्रदेवाला जमर करून दर अंतरावर रांवर शरवाष्टि करून आयधादिकांचे प्रहार
असलेल्या विदरथावर तेथनच पांच आण करीत होते, त्या वेळचे उभयतांमधीळ यद्ध
सोडले. विटरथानेही उलट सहा तीक्ष्ण बाण खरोखर मरासरांच्या यद्धाप्रमाणे घनघोर
टाकन बलीला प्रतिकार केला, तेव्हां, पुनः भासत होते. प्रमत्त झाळेळे सहखावधि गज,
बलीने तीस बाणांनी त्या महाबलाला प्रहार प्रतिपक्षीय गञांवर तटन पड लागले, रथारूट
केला. नेतर कृतवम्योनं तीन बाणांनी पांड वीर रथारुडांशीं व अश्वारूर अश्वारुढांशी
देशच्या राजपुत्राला वेध करून त्याच्या सार- लढे लागले. शक्ति, ढाळ, तरवार इत्यादि
थ्याला ठार केळे व त्याच्या डेच रथाचा विध्व- आये धारण करणारे पदाति, समानशास्त्रांनी
स केला. तेव्हां रागावन पोडाधिपाने सहा यक्त असलेल्या आपल्या प्रतिस्पः्याशी झगडं
बाण टाकन त्याच्यावर प्रतिवेध केळा व एका लागले. प्रत्यक दळांतील वीर सजातीय योद्धयां-
बाणाने कृतवम्यांच्या धनप्याचे तकडे तकडे केळे, चीं मस्तक उडवीत वेगवेगळे लढन रणांगणा-
निवृत्तशत्रनं कलिंगाधिपावर प्रखर बाणांचा वर जणं काय थयथयाट करीत होते. तरवारी
वर्षाव केला. त्याबरोबर त्यांने निवृत्तरात्रच्या कवचावर आदळत तेव्हां मोठा आवाज होट
खांद्यावर तोमराचा तडाखा लगावला. गजारू 'शरांची वृष्टि सरू झाली म्हणजे चोहोंकडन
होऊन पराक्रमी कंक अंगराजाच्या हत्तीवर पक्ष्यांच्या आरडण्यासारखे आवाज निघत
चालन गेला. त्याने त्याला तोमरानं प्रहार फार काय सांगावे, महान् महान् वीर शस्त्र
करतांच, अंगराजानेही त्याच्यावर शरवाशि सरसावन टणत्कार करू लागले म्हणजे
केली. इकडे चित्रक, श्यफल्क व महारथ सत्यक होणाऱ्या 'वनीमध्ये भेरी, शेख, मृदंग व वेणु
यांनीं शकडो बाणांचा सारखा वर्षाव करून , इत्यादि रणवाद्यांचे आवाज पार लोपन जात.
कालळिंगराजाच्या सेन्याची धळधाण उडविली त कत
इतक्यांत; खवळन गेलेल्या पराक्रमी बल- अध्याय साठावा,
रामाने हातांतील वक्षाच्या फटकाऱ्यान वंगराज म्नोब
व त्याचा हतती या उभयतांना स्वरगेलोकची श्रीकृष्णाचा संसार,
वाट धरावयास लावन पुनः रथाचा आश्रय | वेशपायन सांगतात:-क्ृप्णाने ' रुक्मिणीला
केला, रथारूढ़ झाल्यावर उग्र शरांची वष्टि। पळवन नेली; असे ऐकतांच अत्यंत क्रद्ध होऊन
२ विष्णपवे, ] हरिवंश. १९९
करील
रुक्मीन भाीप्मकाच्या समोर (घनघोर )
अतुलपराक्रमी कृप्णाने अंशुमानाच्या वक्ष:
प्रतिज्ञा केली. ' स्थळावर शरप्रहार करतांक्षणींच तो राजा
रुकमी म्हणतो:--युद्धामध्ये गोविंदाला मारून व्यथित होऊन रथाच्या मागच्या बाजूला
रुकमिणीला परत आणल्याशिवाय मी या कुंडि- झाला. आणखी चार बाणांनी त्यांने श्रृतवो
नपुरांत प्रवेश करणार नाहीं. खरोखर हे मी राजाचे चारी घोडे मारून टाकले; नंतर वेणु-
सत्य बोलत आहें. .दारीच्या “वनाचा विध्वंस करून त्याने त्याच्या
इतके बोलन रागानं हाळ झालेला तो परा- उजव्या हातावर शरवेध केला. इतर्केच नव्हे,
क्रमी र्क्मी, सायुध व उंच अश्या आपल्या याशिवाय पांच बाण सोडून त्यान खुद्द श्रुत-
रथामध्ये बसून मोठ्या सेन्यानिशी वेगाने व्याठा विंधिळे. तेव्हां शरप्हारानं श्रमी व
(कृष्णाचा पाठलाग करीत) निघाला, तेव्हां व्यथित होऊन श्रतवाराजा, रथध्वनाचा आश्रय
दल्षिण देशचे राजे, क्राथ, अंशुमान, श्रुतवा, करून ( मटकन् ) खालीं बसला.
वी्यवान् , वेणुदारि, भीप्मकाचे दसरे रथिश्रेष्ठ याप्रमाणे तिघांची वाट लागली, तेव्हां
पुत्र आणि करथकेशिक प्रभाते सवे रथी, महा- क्रथकेशिक प्रभाति सर्वे प्रमुख योद्धे शरवर्षाव
रथी रुक्मीच्या मागून त्याच हेतूने निघाळे, करीत कृष्णावर चालून आले; परंतु उलट
नमेदानदीच्या तीरातीराने बराच मार्ग शरप्रहार करून युद्धभमीवर त्या सरवीचे बाण
आक्रमण केल्यानेतर श्रीकृष्ण आपल्या प्रिये- जनादेनांने ( लीठेने ) तोडून टाकळे. खवळून
सहवतमान (स्वम्थ ) बमला आहे असे त्यांच्या गेळेल्या कृप्णानें बाणांचा सारखा वर्षोव करून
शेवटी दृष्टीस पडळ, त्याळा पाहून त्यांना पलायन कर्रीत सुटलेल्या सर्वीचा फडशा
फार राग आला. ठागठीच आपल्या सन्याला 'पाडला, नंतर आणखी तीक्ष्ण असे चोसष्ट बाण
थांबवून मदोन्मत्त व पराक्रमी रकमी द्वेरथ सोडन क्रोधाने त्याच्या अंगावर चाढून
युद्ध करण्याच्या इच्छेने एकटाच मधुमदनावर आलेल्या शात्रुपक्षाच्या वीरांना त्या महाबलाने
चाळ करून गेळा. प्रथम त्याने चोसष्ट तीक्ष्ण पळावयास लावलं.
बाण टाकून कृष्णाळा वेध केळा; परंतु नना. आपलें सैन्य पळत सुटळें आहे असं पहा-
दनानें उलट सत्तर बाणांनी रुक्मीला प्रतिकार 'तांच अत्यंत संतप्त होऊन रुनमीने केशवाच्या
केला. तो आपटी शिकस्त करीत असतांही 'वश्षःस्थळावर पांच तीक्ष्ण बाण सोडले. आणखी
वीयेवान् व महाबल कृष्णाने रुकमीच्या | तसलेच तीन बाण टाकून त्याच्या सारख्याळा
ध्वजाचा विध्वंस करून त्याच्या सार्याचें वेध केल्यानंतर एका नमत्या मेरांच्या
मस्तक धडापासून वेगळें केलें. रकमी य- बाणाने त्यांने कृष्णाच्या धवजाचाही विभ्वंस
प्रमाणे संकटांत पडला आहे. अले पाहून केला. हे र्लरमीचे युद्धचापल्य पाहून कृष्णाला
सगळ्या दाक्षिणात्य राजांनी जनादनाचा वध क्रोध आला व त्या भरांत त्याने देखीळ उलट
करण्याच्या हेतूने त्याच्या सर्भावार गराडा शरवृष्टि करून त्याला वेध केला आणि त्याच
घातला, इतकेंच करून ते थांबे नाहींत, तर, धनुप्य मोडून टाकलं. ्
महाबाहु अंशुमान, श्रुतवी व क्रोब्राविष्ट नंतर दुसरें धनुष्य घेऊन वीर्येवान् रुक्मीन
झाळेळा वेणुदारि यांनीं अनुक्रमें दहा, आंच व कृष्णाला मारण्याच्या हेतूनं दुसरीं दिव्य अदे
सात बाण केंकून कृष्णाला वेध केला; पण बाहेर काढढीं; परंतु त्यांवर प्रतिअश्षांची
१६४ श्रीमन्महाभारत, [ भघ्याय ४०,
(मन ेसमनका नककी नामक -म्नामािनकने कलन. नन ० पका णा “7४्टाणणफकशा णशा ापण
गक “००२००लयशाशीशी0ी0ी 0 ऐपकणशणकीशीश 0? 0 चाप ण 00 न्टः
योजना करून महाबळ कृष्णाने रुतमीच्या प्रतिज्ञा होती, ती फलद्रूप न झाल्यामुळें कुंडि
अस्त्नांचें निवारण केळं. मग पुनः आणखी | नपुराळा परत जाण्याची त्याची इच्छा नव्हती;
तीन बाणांनी रुक्मीचे दुसरें धनृष्य व त्याच्या म्हणून विदभेदेशामर्ध्ये दुसऱ्या एका विस्तृत
रथाचे अश्व यांचा कृष्णाने विष्वेस केला. नगरीची त्यानं स्वतःला रहाण्यासाठी स्थापना
याप्रमाणें धनष्य मोडन रुक्मी विरथही केली. ती नगरी भोजकट या नांवाने जगामध्यं
झाला, तेव्हां त्या वीराने हातामध्ये ढाळ व प्रसिद्ध झाली आहे. त्या ठिकाणीं राहन
तरवार घेऊन पराक्रमी गरुडाप्रमाणे रथांतन "मोठ्या पराक्रमानं महातेजस्वी रुक्मीन दक्षिण
उडी मारली. हातामध्ये खडक घेऊन रुक्मी दिशेचे राज्य केलें, इकडे महाभज भीष्मक-
आपल्यावर चाळ करून येत आहे असे अव- राजाने मात्र ( पूर्ववत् ) कुंडिनपुरामध्येच
लोकन करतांच कद्ध झालेल्या केशवाने वास्तव्य के
त्याच्या खड्डाचे तकडे करून तीन बाणांनी यदसेन्यासहवतेमान वलराम द्वारकेला परत
वक्षःस्थलावर प्रहार केला. त्याबरोबर इंद्राच्या आल्यावर, कृष्ण प्रभने रुक्मिणीचे यथाविधि
वज्ञाचा तडाका मिळालेल्या असरस्रेष्ठाप्रमाणे | पाणिग्रहण केळे. पुरातन कालीं इंद्राने शची-
तो महाबाह रुक्मी मर्च्छित व संज्ञराहित सह किंवा रामचंद्राने सीतेबरोबर ज्याप्रमाणे
होऊन धाडकन जमिनीवर आदळला. नंतर सखोपभोग घेतला, त्याप्रमाणे कृष्णाने आपल्या
पुनरापे इतर राजांकडे वळून माधवानं पूववतू प्रियकर पत्नीसहवतेमान यथेच्छ सुखानुभव
बाणांचा वर्षांव करण्यास प्रारंभ केला. आपला घेतला. रुक्मिणी ही कृष्णाची सवात ज्येष्ठ
स्वामी रकमी मृत होऊन पडल्याचे अवलोकन पत्नी झाली. तिचे ठायीं पतित्रतेचे सवे घम
करून त्याच्या बरोबर आलेल्या नराधिपांनींही असन रूप, शीळ इत्यादि सवे गणांनींही ती
( प्रतिबंध करण्याचे सोडून देऊन ) पाठ फिर- संपन्न होती. तिचे ठिकाणीं कृष्णाला चास्देप्ण
वन पलायन के सदेष्ण, महाबल प्रथम्न, सपेण, चारुगप;
आपला भ्राता विव्हळत भमीवर पडला वीये्न् चारुबाह, चार्रावेंद, संचारु, भद्रचार
आहे असं पाहून त्याच्या जिवाच्या काळ- आणि बलिश्रेष्ठ चारू, असे दहा महारथ पुत्र
जीने रुक्मिणीने कृप्णाचे पाय धरले. तेव्हां, व चारुमती नामक एक कन्या अशीं एकंदर
तिळा उठवून व आलिंगन देऊन कृप्णाने तिचे अकरा अपत्ये झालीं. कालक्रमानसार कृष्णाचे
समाधान केळे, आगि रुक्मीला अभय देऊन सर्व पत्रांनी धमोर्थादिकांत व अश्त्रविर्दत ने
त्यानं द्वारकेची वाट धरली. इकडे यादवांनी
देखील बलरामाच्या नेतत्वाखालीं जरासंधाची
व तत्पक्षीय राजांची खोडकी भिरवन मोठ्या
आनंदाचे द्वारकेमध्ये प्रवेश केला. कमलनेत्र
कृप्ण रणभमी सोडन निघन गेल्यानंतर, श्रत-
योनें जवळ येऊन रुक्मीळा रथामध्य घातळे
व आपल्या नगरीचा मार्ग धरला, भगिनीला
पा,य संपादन केल्याकारणाने यद्धामध्यं ते
दुमेय झाले, यानंतर महाबाहु मधुसूदनानं का
ठिंदी, मित्रविंदा, नाझजिती सत्या, जांबवताची
सता जांबवती; कामरूपी रोहिणी, मद्रराजाची
ठाभनन्री व सुशील कन्या लक्ष्मणा, व सत्रा-
जितात्री चारुहासिनी कन्या सत्यभामा या सात
सुंदर,, गणसंपक्न व कुलीन स्त्रियांबरोबर लभ
घेतल्यावांचून कुंडिनपुरांत प्रवेश करावयाचा केलें. . याशिवाय शेब्य राजाच्या अप्सरे
नाही, अशी मानी व मदोन्मत्त रुक्मीची
सारख्या रूपवती कन्येबरोबरही त्याचा विवाह
२ विष्णुपवे, ] हरिवंश, १९५
झाला. आणखी हे राजन्, त्या निरुपम वीराने |वय इत्यादिकांत अगदीं साजेशी असून ना-
दुसऱ्या सोळा सहस्र नारी विवाहविधीने रायंणी इंदरसेनेप्रमाणे तिचे त्याच्यावर प्रेम
वरल्या; परंतु (विशेष हे कीं ) हपीकेशानं जडले होतें.
आपल्या सव स्तरियांसह सारखा उपभोग घेता. स्वयंवर पुरा होऊन, सये राजे आपआपल्या
अत्येत मूल्यवान वस्राभरणांनीं त्यांना अलेकृत राजधानीकडे परत गेल्यानंतर, प्रचुत्नही विद-
करून रोप्णान प्रत्यक्ाच्या मनाय्रमाण वक्त राजकन्येला घेऊन द्वारकेला परत आला.
केले. त्याच्या ठिकाण । त्या सहेखावाच जळराजाने दमयेतीसह सुखविलास केले त्याप्र-
पराक्रम पुत्र साळ, त सव फार अल्वान, मागे त्या वीराने तिच्याशी क्रीडा केली.
महारथी, यज्ञकर्ते) पुण्यशील, महाभाग, महा- कालांतराने तिच्या पोटी त्याचेपासून देवगभो-
पराक्रमी व सवे प्रकारच्या शाख्त्राथामध्यं
प्रमाणें अनिरुद्ध नामक महाविख्यात पुत्र
कुशल होते. जन्मास आला. तोही वेद, धनुर्विद्या; नीति-
यात 'शाख यामध्ये पारंगत झाला. तो, पराक्रमा-
अध्याय एकसष्टावा, 'मध्यही साऱ्या जगांत अप्रतिम होता. हे राजा,
"7:०0 कालक्रमानुसार तो जेव्हां वयांत आला, तेव्हां
रुक््मीचा वध, , त्याने स्कमीची रुकमावती नामक सुंदर व
वेशंपायन सांगतात:-हे अरिदंमा, याप्रमाणे स्व्रोकांती नात आपल्याठा विवाहविधीने
बहुत काल लोटल्यानंतर, पराक्रमी सकमन मिळावी म्हणून रकमीजवळ मागणी प्रातली.
आपल्या कन्येचा स्वयंवर मांडला, रुक््मीच्या ' रकमी हा जरी नेहमी कृष्णाचा द्वेष करीत
आमंत्रणावरून, त्याच्या नगरीमध्ये (दंगतरा- , असे तरी, रुक्मिणीच्या आग्रहामुळे, प्रद्यज्ञा-
हून अनेक वीर्यशाी व श्रीमान राजे आणि वरील प्रेमामुळे व अनिरुद्धाच्या रूपादि गुण-
राजपुत्र गोळा झाले होते. त्यांतच श्रॉकृप्णाचा सुपन्नत्वामुळे त्याने त्या वेळीं कृप्णविषयक
पुत्र प्रथु्च हा आपल्या इतर भावडास बरो” ।मत्सर टाकून देऊन रुक्मावती अनिरुद्धाला
बर घेऊन तेर्थे आला होता. रक्मीच्या कन्येचे देण्याचा निश्चय केला. जनमेजया, मी आपली
प्रदचम्लावर व प्रथयुम्वाचें तिच्यावर फार प्रेम नात अनिरुद्धाला देतों, ' अते रुक्मीने प्रेमाने
जडले होते. रुक्मीच्या सुलोचन कन्येचे नांव सांगतांक्षणाच, रुक्मिणी, बलराम, आपले सर्व
रुभांगी असं होते. ती विदर्भ राजपुत्री सोंदू- पुत्र, इतर यादव व सगळें सैन्य यांसहवर्गमान
योनें व तेजाने अप्रतिम असल्याकारणानं कृष्णा विदर्भ नगरीला प्राप्त झाडा. रक्मीच्या
सवे जगभर तिच्या सोंदयांची फार प्रसिद्धि आमंत्रणावरून त्याच्या ज्ञातीचे लोक, मित्र व
झाळी होती. स्वयंवर सभेमध्ये सवे महान् इतर राजे हे सवे त्या ठिकाणीं आले, हे राज-
महान राजे आपापल्या स्थानीं बसल्यानंतर, श्रेष्ठा, नंतर शुभ तिथि व नक्षत्र पाहून पुमु-
या विदर्भराजकन्येनं शत्रूजय प्रश्नाला
माळ घातली. तो कृष्णाचा पुत्र प्रद्य़न सवे १मुंबईप्रत व वांईकरांचा पाठ “नारायणीचंद्रसना' असा
र्च् टे - आहे, पण तो अनर्थ आहे, आमचा पाठ “नारायणी इंद्र-
प्रकारच्या अद्तांमध्ये तरबेज र सिहाप् सेना” असा आहे त्याचा अर्थही समंजस होतो, कारण
मारणे बळवान् आणि रूपाने अप्रतिम सुंदर सेना ही मुहल कषीची रो होती व तिच क्षी
होता, विद््भकन्या प्रद्य्नाला रूप, गुण व! क्षा * नारायणी ! ही हाणत,
३१९९ श्रीमग्महाभारत. [ अध्याय ६ १.
हुतोवर अनिरुद्धाचा परममंगल़ विवाह झाला _मगत्या ठिकाणीं कल्हाळा कारणीभत
अनिरुद्धाने विदभेराजाच्या नातीचे पाणिग्रहण होणारं, दबेद्ध लोकांच्या नाशाला प्रवतेक
करण्याबरोबर विद्भेदेशचे लोक व यादव | होणारं, आणि आनंदाचा उच्छेद करणारें
यांना अत्यानंद झाला. यादवांचा तेथे सारखा महा भयंकर द्यत सरू झाले. रुक््मीबरोबर
सत्कार चाल होता. तेही देवांसारखे त्या ठि- खेळतांना, बळरामाने प्रथमच सहस्र निष्क व
काणी सखोपभोगांत दंग झाले ' दश सवणे मद्रा एवढ्याचा पण लावला. परंत
पुढें एके दिवशीं, अश््मकाधिप;, उदारधी पराक्रमी रामाने शिकस्त केली असतांही
वेणुदारि, अक्ष श्रतर्वा, चाणूर, क्राथ, अंशु- रुक्मीन पण मिंकला. पुन; तेवढ्याच रकमेचा
मान्, कलिंगाधिप, महाबळ जयत्सेन; पांड्य- पण लागला; परंत त्यांतही बलरामच हरला
राज आणि श्रीमान् क्रषीकाधिपाते इत्यादि याप्रमाणें अनेकवेळां बलरामाला जिंकल्यानंतर
वैमवसंपत्न दासिणात्य राजांनीं आपसांत संकेत मध्येंच रुक्मीन त्या महात्म्याशीं कोटी सवणे
करून, त्यांनी आपला बेत एकांती जाऊन । मद्रांचा पण लावला. त्याबरोबर त्या कटिल-
प्रम रुकमीळा निवेदन केला. ते म्हणाळे स्वा-, मतीने फांसे टाकून ' हं; जिंकले ! असे शब्द
मिन्, तं अक्षविदत निपुण आहेस. आम्हां- ' उच्चारले. तो आत्मशछाघा करीत होता, व
लाही द्यत खेळण्याची इच्छा आहे. बलराम बळरामाला हंसत होता. यद्वामध्यें अजिक्य
हा द्वतांत जरी कशल नाहीं, तरी त्या द्यत परंत अक्षविद्येत मर्ख व दर्बेळ असलेल्या या
खेळण्याची फार आवड आहे. म्हणन म्हणतो | बलदेवाळा मी द्यतांत पराभत केलें, अशी तो
कीं, तला पुढें करून बलरामाला द्रतांत जिक- प्रादा मारूं लागला
ण्याची आमची इच्छा आहे. /_ स्कर्मांचे हे॑ भाषण ऐकन कालिंगराज
महारथ सक्मीला हा त्यांचा बेत पर्णेपणे मोठ्या आनंदाने दांत काढन हंसे लागला
आवडला. नंतर ते सवजण मोठ्या आनंदानं तेव्हां मात्र हळ्यधाळा अत्यंत क्रोध आला
सुंदर व सुवणस्तंभयुक्त ग्रतगहामध्ये शिरले. . भीण्मक पत्र रुतमीचे पराजयविषयक ममेभेटी
त्या सभेचे अंगण पुप्पांनी भपित केळे असन शब्द ऐकन बलळरामाच्याने स्वस्थ बसवेना
जिकडे तिकडे चेदनयक्त पाणी रिंपडले होत, . त्या धमेवेत्यांन जरी क्रोध जिंकळेळा होता,
सभास्थानी प्रवेश केल्यावर शुभ्र पुप्पमाळा तरी वरीळ धरिःकार शब्द असह्य होऊन
घालून चेदनचर्चेनं युक्त झाळेळे विजयेच्छु राजे महाबळ रोहिणेय रागाने संतप्त झाला. तथापि
आपआपल्या सुवणासनांवर अधिष्ठित झाळे. (पुन: ) मोठ्या धेयोनें मनाचा निग्रह करून
नंतर त्या द्यवूतकुशळ व अक्षकोविद राजांनीं राम म्हणाला, “' निखवे सुवणेमुद्रांचा मी
बलरामाला (द्यत खेळण्याकारेतां ) बोलावणं आणखी एक पण लावतो, तोतं जिंकवहे
पाठविले. तेव्हां, घेयेशीळ बलराम “बरे राजा, या धलिधसर य्यतस्थानी फिरून एक-
आहे; आपण परस्परांसह द्यत खेळे या” असे वार ते कृप्णवणे व रक्तवणे ठिपक्यांचे फांसे
म्हणाला. कपटान रामाडा जिकण्याची इच्छा मजकडे फेक.” याप्रमाणें बठरामाचे आव्हान
करणाऱ्या दालिणात्य राजांनीं सहख्रावधि, ऐकन विशेष भाषण न कारितां, रुक्प्ती फक्त
रत्ने, मोत्ये व पुष्कळ सुवर्ण त्या ठिकाणीं “ ठीक आहे एवढेंच बोळळा. नंतर विदर्भ
आणुन ठेवटं राज रुक्मीन आनंदाने फांसे टाकले; परंतु या
२ विष्णुपर्वे, ]
हरिवंश.
२१९७
बेळीं रामाला चार काण्यांचा फांसा पडला. बाहेर पडला.
त्यामळे द्यताचे नियमांप्रमाण खरोखर रुक््मी
हरल[. पण आपण पराभत झाल्याची गोष्ट
त्यानं कबल केली नाहीं. इतकं झाळे तरी मन
स्थिर ठेवून रामाने कांहीएक भापण केले
नाहीं. तरीही पुनरपि 'मी पण जिंकला' असंच
गालांतल्या गालांत हंसून रकमी म्हणं लागला.
हे त्याचे कपटी भाषण ऐकन बलदेवाळा फार
राग आला, परंत त्याने तांडावाटे त्र देखील
आपल्या भाषण स्वरूपाने;
केशिकादिक र्वारांना त्यानं “ त्राहि भगवान?”
करून सोडलं. कपटी स्क्मीला ठार मारून
व सिंह जसा क्षद्र म्रगांना त्रासवन सोडतो
तद्वत्, सवे राजांना व्याकळ करून यदश्रेष्ट
बळराम सवे लोकांसहवतमान आपल्या शि-
बिराप्रत गेळा. तेथ गेल्यानंतर घडलेली इत्थ-
भत हकीकत त्यान श्रीकृष्णाळा निवेदन केली
त्यावर महादय़्ाते कृष्ण कांहीएक बोलला नाही
काढला नाहीं. इतक्यांत “ रामा, खरोखर त्यानं आपले मन आंवरून धरलें, परंत त्याच्या
तज्ञाच जय झाला असन, रुक्मी हरला आहे, : डोळ्यांवाटे ट:खाश्र गळ ढागळे, रुक्मिणी-
कांही एक न बोळतांही कमोन जयप्राप्ति होत. वरीळ प्रेमामळे तिचा ज्येष्ठ भ्राता जो शात्रेतप
तझ्या प्रतिपक्ष्यांची मन आपण हरला अशीच : स्कमी, त्याला कृप्णाने मागल्या वेळीं ठार
त्यांना साक्ष देत आहेत. तंच पण जिकला मारळं नाहीं; पण; द्यतगहामध्ये या प्रसंगी
आहेस, यांत संशय नाहीं, ' अशी एकाएकीं ' बळरामाच्या हातांतील सवर्णपटाच्या तडाक््याने
गंभार आकाशवाणी झाली;
महात्म्या बलरामाचा क्रोध दुणावला.
रिक्षांतन उमटलेडी ही सत्य व मधुर वाणी
श्रवण करतांच, बलवान् संकपण हातामध्यं
सोन्याचा पट घेऊन उठन उभा राहिला,
आगि तत्काळ वरील बोलाचाटीने कद्ध झा-
ढेल्या त्या रामान आपला अधिक्षेप करणार्या
र्क्मी नामक रुक्मिणीच्या ज्येष्ठ भ्रात्याला
र॒ मारून भमीवर हापटल. फार काय
सांगावे त्या यटनंटनाने रुक्मीला 'बसळन
घ्रसळन हातांतील संवणेपटानं त्याचा प्राण धेतला
नंतर कालिंगाधिपतीकडे वळन क्रोधाने त्यान
त्याचे दांत पाडले व रागाच्या आवेशांत [सहा-
प्रमाण गगना करण्यास आरंभ केला. मग
खडू सरसावन त्यान सवे राजे त्रासवन सोडले
इतकच नव्हे, तर पुनः एखाद्या ग्जंद्राप्रमाणे
सभागृहाचा एक सोन्याचा खांब उपटन घेऊन
भलिश्रष्ठ सकपण सभागहाच्या
मका ाडडा जडाव पकडी
॥ जय कृतीवर अवलंबून आहे, पुष्कळशा वाचाळ- |
पणावर नाह,
रवाजांतून
क नी
त्या योगाने मात्र इंद्रतल्य व बळवान रुक्मीराजालळा मत्य
अंत-! आला
ट्रम व भागव यांच्यापासन विद्या
शिकलेला, त्यांच्याच तोडीचा, पुण्यशील,
शर, यज्ञकता आगे अत्येत पराक्रमी, अशा
भीप्मकपत्राला याप्रकारे मरण आल्याचं
वतमान श्रवण करून सव वृष्णी व अंधक
यांना फार द:ख झालें
वशेपायन सांगतात:-महासाध्वी रुक्मिणी
तर हं वृत्त ऐकतांच घाय मोकलन आक्रोश
करूं लागली. तिचा विलाप पाहन कृष्णाने
तिचे सांत्वन केलं. हे भरततश्रेष्ठा, रुक््मीबरो
अर याटवांचें वर कसं सरू झाले व शेवटी
त्यांत रकमांचा कसा अंत झाला, हे सवे मी
तला साद्यंत निवेदन केलें. राजश्रेष्ठा, यानंतर
लवकरच सगळीकडून अपार संपत्ति संपादन
करून, बलराम, श्रीकृष्ण व त्यांच्या आश्रय-
छत्राखाली वास्तव्य करणारे यादव द्वारकेला
परत आले
२६८ श्रीमन्महामारत. [ अध्याय ६२.
अध्याय बासष्टावा. रागावन जाऊन महाबल राम त्याला सोड-
प विण्याकरितां निघाला. परंत ( कांहीं केलें
बलदेवाचें माहात्म्य तरी ) सांब कोठें आहे हें त्याला कळेना
जनमेजय प्रश्न करतो:-हे विपनर्ष, धरणी- त्यामळे त्याचा क्रोध अनावर होऊन त्यान
धर शेषाचा ( अवतार ) जो संबद्ध बलराम, फारच मोठं अद्भत कृत्य केले. आपलें अप्र-
त्याचा महिमा श्रवण करण्याची मळा फार | तिम शक्तीचे, अनिवाये, दिव्य व अभेद्य लांग-
उत्कट इच्छा उत्पन्न झाली आहे. पुराणवेत्ते लास हाती घेऊन व ्रह्ममंत्राने त॑ प्रोक्षण
लोकांनीं बलराम हा अत्यंत तेजस्वी व दुजेय करून महाद्याते बलरामानं ते कोरवांच्या
महात्मा होता; अस वणेन केलें आहे. अह्मनू, नगर्रांच्या प्रकारावर ठेवलें. आगि त्याच्या
ज्याला आदिदेव, जनेश्वर, नाग व अनंत, योगाने तो ती संबंध नगरीच्या नगरी गंगा-
इत्यादि नांवानीं ओळखतात, त्या बलरामाचे नदीमध्ये फॅकन देण्याचा विचार करूं लागला
पराक्रम यथाथे रॉतीने ऐकण्याची माझी ठांगलास्त्र प्राकार भित्तीवर ठेवतांच ती कोरव-
इच्छा आहे. नगरी हले लागली, हा ( विपरीत ) प्रकार
वैशंपायन सांगतात:-पुराणांतरी नागराज पाहन द्याधनाने सांब व त्याची भार्या या
रणीधर, शेष, तेजोनिथे, श्रीमान्, अकंप्य, उभयतांस ( मुकाट्यानं ) सुबुद्ध बल-
पुरुषोत्तम, योगाचाये, महावीर्य, देवतेत्रमख रामाच्या स्वार्धीन केळं. शिवाय दुर्योधनाने
व बली इत्यादि अनेक शब्दांनी याचा उलेख आपला देह शिप्यभावाने महात्म्या बलरामाला
केळेळा आहे. गदायद्धामध्ये जरासंधाळा यानें अपण केला. त्यानेही कोरवराजाला आपला
अनेकदां जिंकले, पण मारले नाहीं. पथ्दीत- शिष्य करून गदायुद्धाची कला शिकविली
लावरील जे अनेक विख्यात राजे जरासंधाच्या राजेंद्र, त्या वेळेपासून या चलित झालेल्या
पाठीशीं होते, त्या सवांचा त्याने रणामध्यं हस्तिनापुराच, गंगेकडे तांड किंचित् फिरल्या-
ंगला समाचार घेतळा.दशसहस्र नागबली | सारखे दिसते. राजा, रामाच हे अलोकिक
( दहा हजार हत्तींच्या इतके सामथ्ये अंगीं कृत्य भतळावर विश्रत आहे. भांडीर अरण्यांत
असलेला ) व महापराक्रमी भीमाला देखीळ या हलायध शोरीने एका मष्टिप्रहरासरशीं
त्यानं अनेकवार बाहयद्धामध्ये पराजित केलें. प्रलंबासराला ठार मारल्याचे असंच विलक्षण
जांबवतीचा पुत्र सांब हा दर्यीधनाची कन्या 'वत्त मी तळा पर्वा सांगितलेंच आहे. तसंच
बलात्काराने हरण करून नेत असतां सवे गर्दभरूपाने सेचार करणाऱ्या महावीयेशाली
राजांनीं त्याला चोहांकडन वेढले. ते त्याला घेनकाला याने पवेताच्या शिखरावरून खालीं
पुढ मार्ग जाऊं देईनात. हे वृत्त समजतांच, ।फॅकन दिलें व त्यासरशी तो भमिवर गतप्राण
१ योगशाख्राचे प्रणेतृत्व नागराजाकट आहे. पातं 000 हीही तकात 3! हीत
जल सूत्रांवरील भाष्याचे आरंभा भग बानू भाप्यकार आह् याप्रमाणच % एक समयीं या हलायुधान
व्यासमुनी यांनी पुढीलप्रमाणे मंगलाचरण केलें आहे:- समद्राकडे वहात चाललेल्या आणि शीप्रगतीन
“ य॒स्त्यक्त्वांरूपमादयं प्रभवातिजगतो$नेकधा5न॒म्रहाय । उमटणाऱ्या जलतरंगांच्या मालेने यक्त अस
प्रक्षीणहशराशिविषमविपधर5नकवकत्र: सुभागी । सर्व आ
शञानप्रसतिमुजगपरिकर: प्रीत्ये यस्य नित्य । देवोडदीशः टेल्या यमभगिनी व महानदी यमुनचा
सबो$न्यात्सिताविमलतनु योंगदोयोगवुक्तः ॥ १ ॥ फिरवून तिठा मथुरेकडे वहावयास भाग पाडले,
२ विष्णुपवे. ] हरिवंश. २९९
मर्तिमंत धरणांधर शेषच असलेल्या अनत व | एके समयी नरकासर, कशेरुं नामक स्थळी
अप्रमेय बलरामाच्या महत्कृत्यांची कथा मीं त्वष्ट्याच्या कन्येपा्शीं गेळा व त्या चवदा वर्षो-
तुला निवेदन केली. राजन्, याहून आणखी च्या सुंदरीला त्यानं हत्तीचे रूप घेऊन धरले
पुष्कळ या पुरुपोत्तम हळायधाच्या पराक्रमांची ( पकडळे ). नरकासराला शोक व मय ही
कहाणी आहे. ती तळा मीं आतां कथन केली कशी तीं ठाऊक नसल्यामळे त्या रूपवतीला
नाहीं. ती तूं दुसऱ्या महापुराणांतून समजन त्रे. पुनः पुनः व्याकुळ करून, तो प्राग्ज्योतिष नग-
-ााा राचा राजा मोहाने तिळा म्हणाला. “ संदरि,
अध्याय त्रेसष्टावा. आजपासून यच्चयावत् देत्य, दानव व नेक्रतत
नच हे या पथ्वीवर, सागरांच्या पोटांत, किंवा
' देव अथवा मत्ये लोकांमध्य जेवढे द्रन्य व
नर कवव, जितकी विविध प्रकारची रत्ने आहेत, तेवढी
जनमेजय विचारितो:---मनिवयो, रुक्मी | सवे मला आणन देतील. '' आणि खरोखर
मत झाल्यावर, द्वारकेला येऊन वायवान् व याप्रमाणे त्या भामिपुत्रानं उत्तम उत्तम प्रका-
महाबाहु कृष्णाने आणखी कोणते चमत्कार ' रची रत्मे व विविध वस्रे सवे ठिकाणांहन
केळे ते मला ( कृपेने ) सांगा हरण करून आणली. परंत (माज हीकीं )
वेशंपायन सांगतात:---वीयेवान्, श्रीमान् त्याने त्यांपेकी कशाचाही उपभोग घेतला
व भगवान यटनेदन कृष्ण यादवसमहांत नाहीं. राजन, त्या बलिष्ठ नरकासरानं गंधव,
बसला असतां, हारकेकडे एकदां त्याचे टक्ष देव, यांच्या व अप्सरांचे साती समदायांतील
गेले, तेव्हां त्या पुंडरीकाश्षान जीं जीं माल्य- मिळन एकंदर सोळा सहस्र एकर्श कन्या हरण
वान विविध रत्ने व द्रव्ये ठिकठिकाणीं संपादन करून आणल्या होत्या. पण त्या सवे कमा-
केलीं होती तीं सव राक्षसांकडन त्यांच्या रिका असन सतीच्या रीतीस अनसरून अव्य-
योग्यतेप्रमाणें आपल्या भांडारांत आणवन ठेव- भिचारी राहिल्या होत्या. त्यानं भोगिल्या
ण्याचा क्रम सरू केळा. पण त्या कामांत वर- नव्हत्या
प्रसादाने उन्मत्त झालेले असरमख्य, देत्य वेदोपायन सांगतात:--र्दानपण म्हणजे
आणि दानव त्याला विघ्न करीत; मग अशा काय हे ज्याला माहित नव्हते, अशा त्या
सर्वांना तो महाबाह मारून टाकी. परंत त्यांत भामासराने, मरुदेत्याच्या राज्यांतील अलका
एक नरक नामक मोठा पराक्रमी दानव होता; | नगरीनर्जीक असलेला मणिपवेत हेंच उत्तम
त्याचे इंद्राशी अत्यंत वेर असन त्याने सवे ठिकाणत्या सवे कमारींना रहाण्यासाठी, पसंत
देवांस सळोकापळो करून सोडले होते. त्यानें केलें होते. तेथें मसदेत्याच्या दहा कन्या व
एके समयीं कृष्णाला प्रतिबंध केला. देवांना र
नासवून सोडणारा तो राजा मूर्तिलिंग नामक ग क त री 'आहे. मूठावरू गतला अये
नगरीमध्ये ( मोठ्या प्रोढीनें ) राज्य करीत करण्याचा मोह पडणें स्वाभाविक आहे. *परंतु एक तर्
होता देव व क्षी यांच्या उलट त्याचे नेहमीं ' करर ' हें नांव असें अन्यत्र आढळले नाही वरो
तन अपे. (त्यंना तो नित्य पौटादेत अते.) रटाळ पान शिर सातार बध
१हिलाच प्राग्ज्यातषपर ?) म्हणत एक भाग होता अस काशकार «तात
हरिवंश ८-४७,
१७० श्रीमग्महाभारत. .»___[ अध्याय ६११.
चुके पप उमटला, थोड्या वेळाने तो तेजोगोलक
भमीवर आला. त्या तेजाच्या आवरणामध्ये
शुभ्र ऐरावतावर आरूढ होऊन इंद्र सवे देवां-
सहवतेमान येत असल्याचें दृष्टीस पडले,
तत्काळ सर्व वृष्णि व अंधक यांसह बलराम,
नरकदेत्या | प्रथ्वीनं श्रीकृष्ण व राजा उग्रसेन महात्म्या देवंद्राला
ज्याला जन्म टिळे होते त्या प्राग्ज्योतिषराज सामोरे झाले व त्यांनीं त्याचें पूजन केलें.
नरकाने, अदितीचाही, कुंडलांसाठीं अपमान पूजासत्कार होतांक्षणींच, गजावरून खालीं
केळा. हयग्रीव, निसुंद, पराक्रमी पंचनद, आणि उतरून इंद्र कृप्ण, बलराम व आहुक राजा
सहस्र उुत्नान युक्त असलेला वरदत्त व असुर यांना अनुक्रमें कडकडून भेटला. नंतर वेळेचे
श्रष्ठ गुरु असे त्याचे रणामध्ये दुजेय अस- सवडीप्रमागे व वयोनुरूप क्रमार्ने इतर वृष्णी-
ठेढे चार द्वारपाल होते. आपल्या वरूप ची त्याने भेट घेतली. मग रामकृष्णांचा
राक्षसांसहवतेमान देवयानापर्यंतचा मागे व्यापून सत्कार घेत तो सभागृहामध्ये येउन पाचला.
पोच पशा क डोली लासडन आपल्या आगमनाने सभेला अलंकृत केल्यावर
पाडल, द. ता र. राख, तो आपल्या स्थानीं आत्रिष्ठित झाळा. नंतर
९७६ "७००५५५७१८८ अपण करण्यांत आले त्यांचाही त्यानं
कुळामध्ये वसुदेवापासून देवक्रीच्या पोटी अव- पयोकार केला.
- ९ ऱ् 3 __ लड *९ |
तीणे-झाला होता, त्या लोकाविख्यात व तेजस्वी, ,, | ग्र
पुरुषश्रेष्ठासाठी, द्वारका नगरांची देवांनी. , तरापायन सागतात;-- मगा महातनर्ता
मोठ्या प्रयत्नाने स्थापना केली होती. इंद्राच्या इंद्रार॑ आपल्या हाताने संत्विनपूवेक श्रा-
त्याचे प्रमुख नेत, त्यांचेवर नजर ठेवून
नरकासुराची सेवा करीत असत. वरप्रसादाने
उन्मत्त झालेला तो महासुर, नीलसमुद्राच्या
पलीकडे वास्तव्य करीत होता. सर्वे असुरग-
णांनीं मिळून सुद्धां जं घोरकर्मे पूर्वी झालं
नाहीं त॑या नरकदेत्याने केले, देवी प्रश््वीनं
अमरावतीपेक्षां, समुद्रपरिवे्ित व पर्वतपंचकाने रप्णाच्या शुभ मुखाठा स्प करून म्हटले,
उपशोभित असलेली श्रीकृप्णाची द्वारका अधिक “ है देवकीपुत्रा मधुसूदना, मी काय म्हणतो
रमणीय होती. त्या अमरावतीतुल्य शोभिवंत ते ऐक. हे शत्रुनाशका, मी कोणत्या हेतूनं
नगरीमध्ये दाशाहीं नामक एक योजन ( आरस तुजकडे आलां आहे ते श्रवण कर. नरकासुर
चोरस ) विस्ताराची व सुवणीच्या तोरणांनीं नामक एक राक्षस त्रह्मदेवाच्या वरप्रसादानं
युक्त असलेली एक सभा ( गृह ) तयार के. फार उममत्त झाला आहे. त्या देत्यानं प्रत्यक
लेली होती. त्या सभागृहामध्ये संकेत करून अदितिमातेचीं कुंडले मृखंपणाने हरण करून
रामकृष्णप्रभाति सवे वृष्णि व अंधक सवे लोक नेली. देव व फि यांचें अप्रिय करण्या-
व्यवहारतंत्र चालवीत स्वस्थ राहिळे होते. विषयीं तो सदा टपून बसठेला असतो. तुझंही
भरतषेभा, एके समयीं सव यादव दाशारही तो नेहमीं उणे पहातो. म्हणून हे उपेद्रा, त
सभेमध्ये अधिष्ठित झाळे असतां, एकाएकीं त्या पापपुरुपाचा वध कर. अंतारिक्षांतून संचार
सुगंध वायु वाहू. लांगळा व पुप्पवृष्टि सुरू करणारा व वाटेल तेर्थे नेऊन सोडणारा हा
झाली, लागठींच तेजाचे परिवेष्टन असलेला तुझा अत्यंत पराक्रमी आणि तेजस्वी वेनतेय
किलकिळ असा शब्द एक क्षणभर अंतरिक्षा-!गरुड तुढा नरकासुर असेल तेथें घेऊन जाईल.
२ विष्णुपवे, ]
भमिपत्र नरकासर सवे भतांना अवध्य आहे
एतदर्थ तं त्या पाप्याला मारून त्वरित परत ये.
याप्रमाणे देवेंद्राचं भापण श्रवण करून
महाबाह व कमलनेल केशवागे नरकासराला
मारण्याची प्रतिज्ञा केळी. आणि लागलीच
सत्यभामेसहवतेमान गरुडावर आरूढ होऊन
शंखचक्रगदासिधारी श्रीकृष्ण इंद्रावरोबर ( नर-
हरिवंश,
१७१
वसन परिधान केलेला, चतर्भज, प्रतिसये किंवा
विद्यद्यक्त चंद्रासारखा असलेला, धनप्याच्या
दोरीचा टणत्कार करणारा आणि ज्याच्या
मस्तकावर किरीट आहे व वक्षःस्थलावर श्री
वत्सांकित भषण असन, त॑वनमालांनी व्याप्त
आहे असा प्रत्यक्ष श्रौविप्ण गरुडावर जसन
आपल्याकडे येत आहे असे त्याच्या वज़़तुल्य
काला मारण्याकरितां प्राग्ज्यातिषनगरीकडे ) भयंकर गर्जनेवरून ओळखन, मरु नामक
निघाला. मख्य यादव मंडळीच्या देखत असरश्रे्ठ व कालांतकतल्य दानव हातांत
देखत इंद्रासह बळवानू कुप्णाने क्रमशः मरु- शक्ति घेऊन वेगाने कृष्णाचा प्रतिकार कर-
दणांचे साती मजले ओलांडन उंच भागी प्रवेश ' ण्यासाठी, त्याचे अंगावर धांवन गेला. त्याचे
केला. प्रश्वीपासन ते बरेच उंच अंतरावर
गेल्यापळें ऐरावतारूट असलेला इंद्र व गरुडा-
रूढ कृप्ण असे उभयतां सयंचंद्रांप्रमाणे दिस |
लागले. याप्रमाणे अंतरिक्षांतत जातां जातां शक्ति
' आधींच रक्तवर्ण असलेले नेत्र कोभाने दप्पट
लाल झाले होते. त्या दानवार्न आपले हातांतील
वज व कांचन यांनीं भषित केलेली प्रखर
कृप्णावर फकला, जळजळांत उश्के-
अप्सरा व गेधवे यांच्याकडन स्तविळे जाणारे सारखी ती महाशाक्ति आपल्यावर येऊन
द्र व कृष्ण दोघेही दिसेनासे झाळे. “ साव- पडत आहे. असे पाहून जनार्दना सुवणेपु
घानपण आपली कामगिरी कर!'' असे कृष्गास खाचा एक बाण सोडला त्याबरोबर वीयेवान
सांगन, थोड्या वेळानं देवेंद्र आपल्या ळोकी
परत गेला आणि कृष्णाने प्रागञ्योतिप नग
रीची वाट धरली. गरुडाचे पेख हलत होते,
त्यामुळं वायूला गति मिळून तो उलट दिशेनं
वाहूं लागळा; मेघांचा भयंकर गडगडाट सुरू
झाला. आकाशसंचारी प्राणी गांधळन इत-
स्ततः भ्रमण करूं लागले. असो. जातां जातां
शेवटीं आकाशसंचारी गरुडावर बसन एका
क्षणांत श्रीकृष्ण प्राग्ज्योतिपपरीप्रत येऊन
पोंचळा, देत्य कोठें आहेत हे त्याचे दृष्टीस
दुरूनच पडले. म्हणन तो तडक तिकडेच
निघाला, द्वारापा्शी हस्त्यधरथपदाति इत्यादि
चतुरंग दळ व गर्देत्याने केलेलेवस्तऱ्यांसारखे
सहा सहस्त्र तीक्ष्ण पा त्याच्या नजरेस पडले
वेशंपायूनन सांगतात:---शंखचक्रगदाधारी
श्रीमान, नीलमघासारख्या आकाराचा, पात
१ वायुप्रदेशांतील सात थर.
मदेवानं त्या शराच्या योगाने मरूच्या महाश-
क्तीचे दोन तकडे केले. श्रीकृष्णाने देदीप्यमान
वेद्यत्पुंजासारख्या आपल्या शक्तीचा छेद
केळा असे पाहन मरूचे नेत्र क्रोधाने अधिकच
संतप्त झाले. त्यानं लागलीच हातामध्ये गदा
तली. तेव्हां इंद्राने आवाज न करतां सोड-
लेल्या वज्ञाप्रमाणे सरस्रेष्ठ वासदेवान धनण्याची
दोरी आकण ओढून एक अभेचेद्र बाण
सोडला. त्या योगाने मरूच्या सवणभाषित
गटेचे मधोमध दोन तुकडे झाळे. आणखी एक
जाण सोडन श्रौकृप्णानं रणांगणावर मुरु-
दत्याचे मस्तक तोडन खालीं पाडले
मरूचे सर्वे पाश मोडन, बांधवांसहवतेमान
मरूंदेत्याला व नरकासराच्या दसऱ्या असंख्य
पराक्रमी व प्रमख राक्षसांना ठार केल्यानंतर
भगवान कृष्णाने पवेताचे अतिक्रमण केलें
तेव्हां महाबल निसुंद व त्याचे सेन्य आगि
३७२ श्रीमन्महाभारत, [ अध्याय: ६ १.
पतात यता कत मकातकाळहाताता वाजल्या का सव्यलतत्यवायतवकचपतकतकतततक्टकावचतीचयाताडाकताचतचचहा याही पडतनयवरचालव वदला टायाडासतया लटकत तयाता यत्याट मकार कामाकरता सयतवअा आडवा काका काशात यायादातहाचातवा
हयम्रीवास्र व दसरे विविध प्रकारच्या यद्धांत लावल्यावर पुनरपि एका बाणाने त्याचे छत्र वतीन
कशल असलेले वीर त्याचे दृष्टीस पडले. महा- बाणांनी त्याचे रथाचा जंव दांडा मोडन आणीक
बल व पराक्रमी निसंदाने आपल्या सेनिकां- चार बाण सोडन त्याचे चारी घोडे नाहींसे
कडन श्रीकृष्णाचा माग अडवन आपल्या ' केलं. ( इतकेच करून तो थांबला नाहीं, तर)
रथावर त्वरेने आरोहण केळे आणि हातामध्यं पुनः पांच बाणांनी सारथ्याळा मारून आणखी
सवणाच्या पाठीचे दरासद व दिव्य धनप्य एका शारानं त्या सर्रेष्ठानं त्याच्या ध्वजाचा
घेऊन त्याने मधसदनाला दहा बाणांनी वेध समाचार घेतला; आणि शेवटीं एका अत्यंत
केळा. लागलीच केशवानंही सत्तर तीक्ष्ण बाण ' तीक्ष्ण शरानं त्याचे शरीर जजर करून
टाकून त्याचा प्रतिकार केला. निसुंदाने सोड- दुसऱ्या एकाच बाणाने जो एकटा सवे देवांशीं
ळेळे बाण आपल्याननीक अंतरिक्षांतत येऊन सहस्र वर्ष लढत होता, त्याचे मस्तक तोडले
पांचण्यापर्वाच कृष्णानं मधल्यामध्ये त्यांचे निसंद मत होऊन पडला अस पाहन,
खंडन केलं. त्याच्या सव सेनिकांनीं माधवाला ' प्रतापी हयग्रीवासरानं लीलेनं एक मोठी थोरली
वेढून सोडले. सरस्रेष्ठ कृप्णाच्या सभोवार ' परवतप्राय शिला उचळन ती एकदम कृष्णावर
असंख्य बाणांचं जाळं पडन त्यांत तो दिसे- झाकली. अश्तरवेत्त्यांमध्ये अग्रगण्य असलेल्या
नासा झाला. त्यामुळें चवताळून जाऊन मधु- कृष्णप्रभने दिव्य पाजेन्यास्र हाती घेऊन
सूदनानें एकवार त्या सवे राक्षसांकडे नजर त्याच्या तेजाने हयग्रीवानं फेकडेल्या शिलेचे
फॅकली. नंतर पाजेन्य नामक दिव्य अस्त्राच्या ' सात तकडे केळे. ती शिला याप्रमाणे विदीणे
सहाय्यानं जनादेन मोठी शरवृष्टि करून, होऊन भतलावर पडल्यानंतर त्या ठिकाणीं
( आपल्यावर कोसळढेल्या सन्याच निवारण हे भरतश्रेष्ठा, सरासरांप्रमा्णे घनघोर यद्ध
केलं. ) पाजेन्यास्राच्या प्रभावाने कित्येकांवर' माजळें. शाक नामक धनप्यापासन नाना
पांच पांच व बहुतेकांवर एक एक असे बाण वर्णांच्या मोठमोठाल्या शरांची तेथे वष्टि होऊन
सोडून त्याने सवोच्या ममस्थानीं प्रहार केला. नाना प्रकारचीं अस्त्रे प्रतिपक्षी वीरांनी एक
या भयंकर शरवर्षावाने त्रस्त व भयभीत होऊन | मेकांवर सोडली
सर्व दानव पळे लागले, आपले सन्य पळत महाबाहु गरुडारूढ विष्णूने शाई धनु-
सुटल आहे अस पाहून निसुंद पुनः रणस्थानी प्यापासून अनेक वणाचे मोठाळे बाण सोडून
प्राप्त झाला आणि असंख्य शारांची वृष्टि असरस्रेष्ठांना ठार मारलं. महा लांगलाच्या
करून कृष्णाला त्यान झांकन टाकळे, त्या-| आघाताने किंवा शंख आणि शाक्ति यांच्या
वेळीं रणांगणावर सूये दिसेनासा झाला, प्रहाराने दानव नुसते वासुदेवाच्या समोर
आकाश व दशदिशाही कळेनात. निसंदारन येतांच नष्ट होत. चक्राच्या आगीन कित्येक
आपल्याला बाणांनी आवृत्त केढे अस पाहून दानव दग्ध होऊन अजरांतून खालीं पड लागले
गरुडध्वन पुरुषोत्तमाने सावित्र नामक टदि- कित्येक त्याच्या स्पशाने गतप्राण किंवा विकू
व्याख हातीं घेतळे, त्या अस्ाच्या सहाय्याने तानन होऊन भतळावर आपटले, कृष्णाने
सोडलेल्या बाणाने निसंदाचे सवे बाण तोडले. चालविलेल्या शरवृष्टीनं पीडित होऊन, विक
याप्रमाणे बाणांस बाणांचा जबाब देऊन, ठांग झालेले असर वर्षांव करणाऱ्या मेघां-
महाबल कृष्णाने निसुंदाच्या सव बाणांचा वाट ! सारखे खाडी पडू लागले, कित्येकांची
२:विष्णुपवे, ]
हरिवंश,
१७१
-->---८--५--- ८५
रक्ताने माखन
शरीरं गेल्यामळे ते
प्रथम पचनद नामक नरकाच्या असर-
पुष्पित किंशकासारखे दिसत होते. सारांश, श्रेष्ठाहा ठार मारल्यानंतर मग तो श्रियायुक्त
हयम्रीवाचे अनयायी तऱ्हेतऱ्हेचे यद्ध कर-
एयांत जरी कशल होते, तरी श्रीकृष्णाच्या
प्रभावापुढे त्यांचं कांहीं चाललं नाहीं. त्यांचीं
असरे भम्न होऊन, भीतीने वत्रासान त्यांनीं पळ
काढला. तेव्हां पुनरपि चेव येऊन, क्रोधान ज्याचे
नेत्र आरक्त झाळे आहेत, अशा त्या मेघाकृति
हयग्रीवासराने वायगतीने भांव मारून दहा
बांवा उंच असलेल्या एका वनस्पति वृक्षावर
आरोहण केळे आणि झटकन एक वृक्ष उपट॒न
घरेऊन मोठ्या चातयोनं त्यान तो कृष्णा-
वर फंकला. वृक्ष उपटण्यांन गतियक्त झालेल्या
[यचा फार मोठा आवाज झाला. परंत सहस्र
बाण सोडन जनादेनान त्या वक्षाचे अनेकतकडे
केळे. पण ते अशा रीतीर्ने केळे कीं त्यांची
एक चमत्कृतिजनक आकृति झाली. नंतर एका
बाणाने हयग्रीवाच्या वक्ष:स्थलावर श्रीकृप्गानं
वेध केला. तो जाज्वल्य आण हयग्रीवाच्या
स्तनयग्मामधन मोठ्या वेगानं छातीत घसन
हृदय फोडून बाहेर पडला. अशा प्रकार
अपार तेजस्वी व दुजेय यदुनेदनाने महाघोर व
महाबल हयम्रीवाला ठार मारल.
याप्रमाणे लोहितगंग प्रदेशांतील जलपरि-
वेशित नगरीमध्ये पुरुषश्रेष्ठ, पुरुषव्याध भगवान्
देवकीपुत्राने त्या पापी विरूपाक्षाची व त्याच्या
बरोबर आणखी आठ लक्ष दानवांची वाट
लाविल्यावर, हे परंतपा, तो प्राग्ज्योतिष नगरी
वर चाळ करून निघाला.
१ वनस्पात वक्ष याचा अथ सामान्यास कळणारा
नाही, ज्या वृक्षाला फुलं आलेलीं न दिसतां वोवळ फळेच
येतात त्याला वनस्पति वक्ष हणतात, उ० ओंदुबर
(बाकी अलीकडील शास्त्र उंबराचे फळ हे फूलच आह,
निराळें फळ त्याला नाही असें ह्मणतात. तें असो )- वड
ज्या वृक्षाला फुर्ल येऊन नंतर फळें येतात त्याला वान-
सपन हणतात, उ० आंबा,
क ७ &
असल्याप्रमाण दंदाप्यमान असलेल्या प्राग्ज्या-
तिष नगरीप्रत प्राप्त झाला
त्या ठिकाणीं मोठं
घनघोर यद्ध झालं. प्रथमारंभी महाबल कृष्णाने
पांचजन्य शख वाजविला, त्याचा प्रलयकालीन
मेघांसारखा मोठा आवाज झाला. इतका कीं,
'तो भयंकर व गंभीर स्वर तिन्ही लोकांमध्ये
ऐकूं गेला, तो शंखध्वनि ऐकून नरका-
सराला अत्यंत क्रोध आला. त्याचे नेत्र खादि
रांगारासारखे ढाळ झाले. तो पराक्रमी नर-
कासर आपल्या रथामध्यं अधिष्ठित झाला
असतां, संध्यायुक्त भास्कराप्रमाणे शोभिवत
देसत होता. त्याच्या रथाला लोखंडी आठ
चाके असन तो तीन नरव हणजे बाराशे हात
लांब होता, त्याला अनेक रत्नखचित व
सवणाची चित्रे जडविलीं होतीं. त्यांतील बस-
याची जागा ( गाभारा) विस्तृत होता. त्या-
वरील सवणांचा विशाल वज़्ध्वज अत्यंत मनो-
हर दिसत होता. सोन्याच्या दुंडांना लाव-
ठेल्या अनेक पताका त्या रथावर झळकत असून
त्याचा कबर ( पो) वैद्येमण्यांचा बनविलेला
होता. फार काय सांगावें, लोखंडी जाळ्यांनीं
वेष्टिलेला व चित्र योजनेने मनोहर दिसणारा
त्या नरकासुराचा रथ ह्मणजे शत्रूंच्या रथाचा
कदेनकाळ असन; त्याला एक सहस्र अश्व
डलेले होते. शिवाय त्या रथाला सुवणाचा
मुलामा असून त्यामध्यें नाना प्रकारची शखें
सजन ठेविलेलीं होती
अशा रथांत तो वीर ( नरकासर ) बसला
असतां संध्यारागासहित खलणाऱ्या सूयो-
प्रमाणें शोभ लागला. त्या नरकास्राचे उर-
च्छद म्हणजे छातीवरील आच्छादन वद्धा-
प्रमार्णे इृढ, चेद्राप्रमाणे शुभ्र व कोळतीचे
४६७४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ६१,
अग्नीप्रमाणे जाज्वल्य असन ते छातीभोवती वासदेवाने हातामध्ये आतिश्रेष्ठ शार्ड धन्य
घट्ट कसन बांधले होते. त्याच्या मस्तकावर घेऊन त्याचा मेघगजेनेप्रमाणे भयंकर टण-
किर्रीट असन त्याची कांति सये किंवा अस्ति
यांच्यासारखी होती. त्याचप्रमाणे त्याच्या
दोन्ही कानामध्ये देदीप्यमान कंड विराज
मान झालेली होती
नरकासराबरोबर त्याचे धम्रवणे, धिप्पाड,
त्कार करण्यास आरंभ केला. नंतर जनाद
नाने सवे दानवसेन्यावर शरवषीव करण्यास
सरुवात केली. त्याच्या ( घोर ) शारवृष्टीपुढे
नरकाचे सेन्य त्या प्रख्यात रणांगणाला पाठ
दाखवन पळत सरले. त्या भमीवर श्रीकृष्णा-
रक्ताक्ष व विकूतानन देत्य, दानव व राक्षस च व घाररूपी राक्षसांच भयंकर कंदन झालं
अनुयायी सज्ञ होऊन लढाईकरतां नगरा- कृष्णाच्या बाणांच्या तडाख्याने पीडित झा
बाहेर निघाले, त्यांनीं नानाप्रकारचीं कवचे ल्यामळे राक्षसांची दाणादाण उडाली. ( त्यां-
धारण केलीं होतीं. त्यांतील कित्येकांनी हाता-
मध्ये ढाळतरवार घेतली असन कांहींनी धन-
प्यबाण धारण केले होते. कित्येकांच्या हा-
तांत शक्ति तर कांहींच्या हातांत शल होते
ते हत्ती, अश्व किंवा रथ यांपेक्री कशावर
तरी आरूढ होऊन परखवी दणाणीत रणांगणा-
कडे निघाले. आपल्या असंख्य देत्यगणांनी
परिवोश्ित झालेला कृतांतासमान नरकासर
रणभमीकडे चालला असतां मेघांच्या गडग-
डाटाप्रमार्णे भरी, शंख, मदंग, पणव इत्यादि
सहखावधि रणवाद्यांचा भयंकर गजर त्याच्या
कणेरंध्रामध्ये टमटम लागला
असो. याप्रमाणे. ते विकृतानन राक्षस
ज्या ठिकाणीं श्रीकृष्ण होता तेथे गेळे व
गरुडाभांवतीं गराडा घ्राळन ते सवे मिळने
एकदम युद्ध करूं लागले, नरकासराच्या से
निकांनीं भयंकर शरवृष्टि करून श्रीकृप्णाला
आच्छादित केळे. इतर्केच नव्हे, तर त्यांनी
शक्ति, शल, गदा, प्रास, तोमर व नानाविध
व असंख्य बाण सोडन सवे गगनमंडळ
व्यापन टाकले
इकडे कृष्णदर्णे मेघाप्रमाणे शोभणाऱ्या
१ येथे “ उल्कानलतल्यतज: ? असा आमचा पाठ
आहे, वांईकरांचा पाठ “उ० तेजा:?' असा आहे, तथापि
त्यांना अथाची नड पडली नाहीं इं आश्चय आहे.
ची व्यह्रचना विस्कळीत झाली ) कित्येकां-
च्या भजा तटल्या, क्रेत्येकांच्या म्रांवा, मस्त
के किंवा आनने बिदीणे झाली. कांहींच्या
चक्राच्या माराने दोन चिरफळ्या झाल्या, तर
कित्येकांना वक्षःस्थलावर बाणांचा तडाखा
बसला. गज, अश्व किंवा रथ यांवर आरूढ
झालेल्यांपकी कांहींची शक्तिप्रहाराने दोन श
कळे झालीं, कित्येकांना कामोदकी गदेचा
किंवा चक्राचा मार बसन ते गतप्राण झाले
याप्रमाणे नरकाच्या हस्त्यश्वरथपदातियुक्त
चतुरंग दळाचा फडशा पडला
आतां त्या रणभमीचे ठिकाणीं.परमदारुण यद्ध
झालेत मी तला संक्षपत: सांगतां ऐक. सरसम-
दायाला पीड देणारा मेघतल्य व तेजस्वी
नरकासर पुरुषात्तम मधप्तदनाशीं मधदत्याप्र-
माण यद्ध करूं लागळा. त्याचे डोळे रागानं
लाळ झाले होते. त्या पराक्रमी राक्षसाने इंद्र-
वनप्यासारखे उंच धनप्य हातीं घेतले. इकडे
केशवार्ने स॒योकिरणासारखा बाण हातीं त्रेतला
व समरांत दिव्यासत्रांनी त्याचा रथ भरून
टाकिला. त्यावर, बलिष्ठ नरकासराने ज्याचा
प्रहार मोठा आहे असलं उत्तम अल्न श्री
प्णावर फंकल, वज्रपातासारखं ,भयंकर अस्त्र
आपल्यावर येत आहे, असते पहातांच महा-
भाग मधुसूदन केशवानें चक्राच्या सहाय्याने
१७६
मलाय ळा हह अआआग्यथ्नंगिमि ब ेुकयववआळ्ा्ककळाकका्ाकाडा आडड्ााळाााकाळाककालामाकाामाडाडामाडाकडडााडामाडाच
।
नरकाच्या अस्त्राचे तुकडे केल. नंतर जनादे-
[ने एक बाण टाकून त्याच्या सारथ्याचा प्राण
घेतला. मग आणखी दहा बाणाना त्याच्या
रथाचे अश्व मारून शिवाय त्याच्या ध्वजा-
सहित रथाचाही विध्वंस केळा. इतकेच नव्हे,
तर मधसदनानें आणीक एका शारान त्याचे
कवच ( चिलखत ) नाहींस केल
याप्रमाणं रथाचे घोडे मरून, कांत टाक
लेल्या सर्पांप्रमाणे स्वतः कवचरहित झाल्या-
नंतर त्या पराक्रमी दानवानं एक देदीप्यमान
भक्कम लोखंडी शूल एकदम नेम धरून श्री-
कृष्णावर फॅकळा. परंत सवणेवाशित शल यंत
आहे असं समजतांच अलोकिक कर्मे करणाऱ्या
श्रीकृष्णाने आपल्या क्तरप्रामारख्या तौक्ष्ण
चक्राने, ( क्षणाधात ) त्याचे दोन तुकड
केळे, खरोखर त्या घोररूपी राक्षसाशी श्रीकृ
प्णाचें त्या वेळीं घनघोर युद्ध झाले. त्यामध्ये
अनेक शास्त्रास्रांचा परस्परांनी परस्परांवर
आघात केला. असो. याप्रमाणे मुहतमात्र
नरकासराशीं यद्ध केल्यानंतर, चक्रायध मध-
सदनाने आपल्या देदीप्यमान चक्राच्या सहा-
य्यांने नरकासराच्या शरीराचे दोन तकडे केल
वज्ञाघातानं गिरिशांगाचे दोन भाग व्हाव, त्या
प्रमाण दुभंग होऊन त्याच्या शरीराची टो
शकले भमीवर पडलीं, नरकासर देवाधिदेव
कृष्णाप्रत प्राप्त होऊन सय अस्तास जावा
याप्रमाणे अस्तगत झाला. वज्रप्रहाराने दुभांग-
लेल्या गरिकपवेताप्रमा्ण चक्राने विकलांग
झालेला तो दानव रणभमीवर पडला
१ यथ “उत्तम ? असा लखौ
फेलकत्याचा पाठ आहे. त्याचा अथ, त्या दानवाच
उत्तम-(अंग) छा मस्तक असा होता व हा पाठ आधक
:__ आपला पुन्न मत होऊन धरणीवर पडला
आहे, असं पाहून व त्याचे कणातील कुंडले
हातामध्ये घेऊन, भमि गोविंदापाशीं आली व
ह्मणाठी, “गोविंद, तंच हा पुत्र मला दिलास
आणे तच सांप्रत याच्या नाशास कारणीभत
'आला आहेस. मला वाटते, एखाद लहान मळ
आपलीं खेळणीं घऊन जसं खेळत, त्याप्रमाणे
तञआा हा खेळ चाळला आहे. देवा; तझ्या
इच्छेस येईल त्याप्रमाण वतन करण्यास तं
मथ आहेस. हीं तत्नी कडलें आपल्यापाशी
घे. आणि या नरकासराच्या प्रजेचं (पुत्रवत)
पालन कर.
ह ५० 000 च
च
अध्याय चोसष्टावा.
“> 9:
पारिजातहरण,
वरोपायन सांगतात:--याप्रमाणे इंद्रतुल्य
पराक्रमी भामेपुत्र नरकासराला ठार मारल्या-
नंतर उपंद्र श्रीकृष्णान त्याचा वाडा बाघि-
तला. वाडा पहातां पहातां, जनादेन नरकास
राच्या जामदारखान्यापाशीं आला, तेव्हां त्या-
ये अपार धन, विविध रत्न, मणी, मोत्य,
प्रवाळ, वदयेराशि, सवण, चद्रकांतमाणे ब हिरे
यांचे ढीग, जांबनद व शातकभ ( स्वणे )
यांचीं बनविलेली व प्रदीप्त अश्नीसारखीं आणि
चेंद्रकिरणाप्रमाणे देदीप्यमान असल्टीं अशीं
महामोल्यवान शयन व सिंहासने, तसंच
सवण दुंडाने शोभिवंत दिसणार चद्रकिरणा-
| सारखे तेजस्वी व जणं शाभ्र रोप्याच्या दीकडो
| हजारा धारा सोडणाऱ्या जलवरषा मधाप्रमाण
पावाचा व ठे थोरले छत्र त्याच्या दृष्टीस पडे. ह (छत्र)
नरकामराने वरुणापासन हरण केलें होतं, असं
बरा. याच हाकांत आमचा दसरा पाठ 'यथा ग।रक पवत: ' आमच्या ऐकण्यांत आहे फार काय सागाव,
असा आहे, वाइंकैरांचा ' य० पवेतम्ू' असा असून व
याच्या छोकांत * दानव: | हे प्रथान पद असून, हा
पाठ त्यांना कसा खपला!
नरकासराच्या जामदारखान्यांत निवढीं रत्ने
व जितके धन श्रीकृष्णाच्या दृष्टीस पडल;
१७९६
श्रीमन्महामारत.
[ अध्याय ६१४.
तितका रत्नसमूह यक्षराज कुबेर, इंद्र किंवा
यमधरमे ( यांपैकीं ) कोणाच्याही भांडारांत
असल्याचं कोणीं पाहिळ नाहीं अथवा कोणाचे
रकण्यांत नाहीं
श्रीकृष्णाने देत्यांकरवीं सवे वस्त ह्वारकेमध्ये
आणविल्या. नंतर, नरकाने वरुणापासन हरण
करून आणलेले व सुंवर्णवषाव करणारें छत्र,
स्वतःसाठी उचलन घेऊन माधवानें मतिमेत
असो; हयग्रीव, निसंद व भमिपुत्र नरकासर मेघाप्रमाणे दिसणाऱ्या पश्िश्रे्ठ गरुडावर
हे मत झाल्यानंतर, उरलेल्या कोशरक्षक दान-
वांना नरकासराच्या भांडारांतील रत्ने व
मोल्यवान वस्त्रे आणे अंतःपुरांतील स्रिया हीं
सवे केशवाला अर्पण केलीं
दैत्य म्हणाठे:---जनादेना, हीं अनेक प्रका-
रची व असंख्य रत्न आणि मणि, ज्यांचे
अंकशांना मधन प्रवाळ जडले आहेत व ज्यां-
वर चापतोमरादि शस्त्र घातली आहेत, भे संदर
पताकांनीं यक्त असलेले, ज्यांचे नानावणाचे
राचेर अकश आहेत असरे ह जरतारी अली
घातलेळे मोठ्या कशींचे ( ढेरपोट्ये ) भाम-
रूपी वीस सहस्र हत्ती व ह्या चाळीस हजार
हत्तीणी, हे अन्यदेशांतत आणलेले अठरा
हजार उत्कृष्ट अश्व, ( तला आम्ही अपण
करता. ) या गारपेकीं तं सांगशील तितक्या
गाडे आम्ही वृष्णि व अंधक यांच्या घरी
( द्वारकेमध्यं ) नेऊन पोचविता. तसंच हे
नारायणा, उत्तम कारागिरांनी केलेलीं सक्ष्म
शयन व आसनं, शिक्के, सखेरसंचारी रमणीय
पक्षी, चेदन;, अगरु व कालागरु वृक्षांची काष्ठ,
किंबहना त्रेलोक्यांतन हरण करून आणलेली
जेवढी म्हणन संपत्ति या नरकासराच्या भांडा-
रांत आहे, ती सवे तं नरकासरास मारल्या-
कारणाने न्यायाने तझ्या मालकीची झाली
आहे. ती सवे आम्ही द्रारकेमर्ध्ये नेऊन पोच-
विर्तॉ. या नरकासराच्या जामदारखान्यांत
सांप्रत देव, गंधवे व पन्नग या तिन्ही लोकां-
तील अखिल संपत्ति भरलेली आहे
वैशंपायन सांगतात:---त्या सर्व संपत्तीचा
स्वीकार करून व ती नीट तपासून घेउन
आरोहण केलें; आणि तेथन निधन तो तडक
गिरिश्रेष्ठ माणिनामक पवेतावर प्राप्त झाला
त्या ठिकाणीं पुण्यपावन वारे वहात होते. तेथील
हेमवणे मण्यांची विमल प्रभा जिकडे तिकडे पस-
रली असन, तिनं जणकाय प्रत्यक्ष सथनाराय
णाला देखील मार्गे टाकले होतं. तेथें वेटयरत्न,
तोरणं व पताका यांनीं यक्त असलेली द्वार
आणि शिखरे मधसदनाच्या दृष्टीस पडलीं
एकंदर मणिपवेत, वदयद्यक्त मेघाप्रमाणे शोभे
वंत [दिसत असुन त्यावरील प्रासादांमध्ये चोहो-
कडे छते व हेमचित्र लावन दिलीं होती,
त्याकारणानं तो अधिक रमणीय दिसत होता
तेथेच, नरकासरानें हरण करून आणन
त्यांनीं पळून जाऊं नये म्हणन गिरिकेदरा
मध्ये कोंडून ठेवलेल्या, प्रमख गंधवे व देव
यांच्या स्वणेकांति सश्रोणी प्रिय कन्या श्री-
कृप्णाला दृग्गोचर झाल्या. स्वगेतल्य प्रदेशा-
मध्य, देवीप्रमाणे प्रवेश करून, त्या अपरा
जिता, अव्याभेचारी व कामविकारहांन स्रिया
तेथे सुखाने राहिल्या होत्या. त्या सव जिते-
द्रिय असून, त्यांनी काषायवस्त्रे पार्रधान केली
होती, महाबाहु कृप्ण तेथें येतांक्षणींच, सर्व-
जणी त्या यटसिहाच्या भावती गोळा झाल्या
त्रतोपवासादिकांनीं त्यांची शरीरे कृश झालेडी
असून कप्णदशनासाठीं त्या फार आतर
झालेल्या होत्या, यानेच नरक, मर, हयग्रीव
व निसंद इत्यादि मोठमोठ्या असरांना मारले
१मूळांत शब्द “ हिरण्य ? असा आहे याचा अर्थ
““राप्य” हा हातोन मार्गे छत्रारचे वर्णन आलें आहे त्या
वरून राप्य धर्ण क्षम्य हाइलसे वाटतं
५०
२ विष्णुपवे, ]
हरिवश.
३७७
पाया ााायलाकाचाानाळामाायाडामाातनायायाालाचयाकाकाबलांयााीचााधायादायाचाडाडायडाकडयायायामाडचाययनच
हे ठाऊक असल्यामळे ( कृतज्ञतेने ) अजली
जोडन त्या कृष्णाच्या सभोवार उभ्या
राहिल्या. त्यांचे रक्षण करण्यासाठीं ज्या
वृद्ध दानवांची योजना झालेर्ला होती, ते
जरी वयाने कृष्णापेक्षां ज्येष्ठ होते, तरी त्यांनी
देखील अजलि जोडन त्याला नमस्कार केला
त्या कपभाक्षाला पाहून, त्या सवे श्रेष्ठ ख्रि-
यांच्या मनांत श्रीकृूप्ण हाच आपल्याला पाति
असावा; अशी भावना उत्पन्न झाली. त्याचा
मुखचंद्र पाहून त्यांच्या इंद्रियांना परम
आल्हाद झाला. त्या प्रम॒दित होऊन महाबाह
श्रीकृष्णाला म्हणाल्या. ““ असिशेखचक्रगदा-
घारी देवाधिदेव नारायण विपष्ण-हा भामिपुत्र
नरकाला मारून, तमचे पाणिग्रहण करील
असं सवे भतमात्रांचा हेत जाणणारा देवार्ष
नारद व वायदेव यांनीं जे आम्हांला पर्वी
सांगून ठेवळे आह त खराखर खर ( होत )
आहे. अहाहा ! ज्याचे वणन आम्ही या
पूर्वीच ऐकलेळे आहे तो भक्तप्रिय अरिंदम
आज प्रत्यक्ष आमच्यापुढे येऊन उभा राहिला
आहे. देवा, आम्हांला दशन देऊन तं आज
खरोखर धन्य केळे आहेस. "
यानंतर उपंद्राने त्या सवे कमलपत्राक्षी
प्रमदांचे सांत्वन केळे, मग त्यांच्याकडे पाहन
माधवान पदवीनसार अनक्रर्मे सवोची विचार-
पुस केली. शेवटी मधरसदन--केशव-यानें
अनेक पलिसमदाय, हत्ती, मृग, सर्प, वक्ष
व शाखामगांचे समह असन पुप्कळ प्रशस्त
शिळा होत्या. न्यंक, वराह व रुरु इत्यादि
प्राणी त्या प्रपातयक्त व उच शिखरांच्या
पवतावर आश्रय करून राहिले होते. त अद्भुत
व अचित्य शिखर आणखी विचित्र प्रका-
रच्या वृक्षांनी यक्त असन मृगवंद, जीवंजी
वक प्राण्यांचे समदाय आणि मयर यांच्या
निनादाने दमटमन गेलं होत. अशा प्रकारचें
तं शिखर प्रचंड असतांना अति सामथ्येवान्
श्रीकृप्णानं त॑ सहज समळ उपटन पसिश्रेष्ठ
गरूडाच्या पाठीवर ठेवलें, त्या पतिराज गरु-
डानेही त॑मणिपवंताचे शिखर व शिवाय
श्रीकूप्ण आणि सत्यभामा, या सर्वाना लीलेने
पाठीवर घेऊन द्वारकेप्रत चालविठे, याप्रमाणे
चालत असतांना हिमाद्रिशिखरप्राय परशि-
राजाने आपले प्रबळ पंख जोरानें फडफड-
विले. त्या कारणानं दाही दिशांत त्यानं मोठा
गोंधळ उडवन दिला. त्याच्या गमनाच्या
वेगानं पवेतांची शिखरे घांसटलीं, वक्ष उन्म-
ळन पडले. मोठमोठ्या ढगांचे तुकडे झाले
आणि कांहींचे ( पहिले ) आकार साफ बद-
लन गेले. जातां जातां. जनादेनाच्या
तळीं असलेला पल्षिराज, वायवेगाने सये व
चंद्रमंडळांच्या पलीकडील प्रदेश ओलांडन
मेरुपवतासान्निथ येऊन ठेपला. त्या पवतावर
यानांमध्ये बसवन सवे ख्रियांची द्रारकेप्रत देवांचे वास्तव्य असल्याकारणाने तेथें सवे
रवानगी करून दिली. त्यांचे बरोबर रक्षणाक- देवांची घरं मधुसदनाच्या अवलोकनांत आलीं
सितां सेवकजन दिले. त्या वेळी वायगतीने हे परंतप राजा, यानंतर क्रमाने विश्वेदेव,
शिका वाहून नेणाऱ्या राक्षसांचा व बरो- साध्य व आशिनीकुमार इत्यादिकारची देदी-
वरच्या सहसत्रावाधे किंकरांचा मोठा गोंगाट प्यमान् ग्रह ओलांडल्यावर पसिश्रेष्ठ गरुड
उडून गेला पुण्यतमलोकीं पोंचन त्यांतील देवळोकीं पोचला
मणिपतेतारचे तै परमपाजित शिखर विमळ हे अरिंदमा, तेथे ठागळींच जनादनाने इंद्राच्या
येचेद्रांसारसी असन त्यावर मणि, कांचन भवनामध्ये प्रवेश केला. गरुडाचे पाठीवरून
व तोरणें यांचें वैपुल्य होतें. शिवाय त्यावर खालीं उतरून श्रीकृष्णाने देवेंद्राची भेट
इरिवंश ८-४८,
१७८
श्रीमन्महामारत.
[ भघ्याय ६४.
घेतली. शतक्रत अमरनाथाने ही मोठ्या आनं-
दाने त्याचा सत्कार केला. नंतर पत्नीसहवते-
मान, अच्यताने बरोबर आणलेलीं दिव्य
कुंडले इंद्रांच्या स्वाधीन करून त्याला नम-
स्कार केला. मग नरस्रेष्ठ जनादेनाचाही देवें-
द्वाने रत्नादिक अपेण करून मोठा पजा-
सत्कार केला. इकडे पोलोमीने सत्यभामेचेंही
यथोचित स्वागत केलं.
इतकं झाल्यानंतर उभयतां वासव व
वासदेव देवमाता जी अदिति तिच्या वैभव-
संपन्न दिव्य मंदिराकडे गेले, तेथे जातात तों,
महाभागा तपासनी आंदोते माता अप्सरांनी
सेवित अशी त्या महात्म्यांच्या दृष्टीस पडली
लागलींच अतिदिपुत्र जो शचीपति इंद्र त्यान
तिचीं नाहींशीं झालेलीं दिव्य कुंडले तिला
प्रथम अपेण केलीं. आगि
रीला जरा स्पशे करणार नाहीं. / याप्र-
माणे महाबल कृष्णाचा देवमातेने सत्कार
केल्यानंतर देवेंद्रानेही रत्नादिकांनीं त्याला पजा-
सत्कार समपेण करून जाण्याची अनज्ञा दिली
हा कायेभाग आटोपल्यावर सत्यभामे
सहवतेमान पुनरपि गरुडावर आरुढ होऊन;
सरर्षिपजित नेदनवनावरून मार्गक्रमण करीत
असतां पारिजात नामक महावक्ष श्रीकृष्णा-
च्या दृष्टीस पडला. तो सराचित व पुण्यगंध
वक्ष नेहमीं फुललेला असे. त्याच्यापाशी गेल
असतां मनप्यप्राण्याला पवंजन्मांतील जातीचें
स्मरण होते म्हणन या उत्तमोत्तम वक्षाचे
देव मोठ्या काळजीने रक्षण करीत असत
असो, तो वक्ष दृष्टीस पडतांच, अमितपरा
क्रमी विष्णन तो जोरानें उपटन गरुडाचे
मग आपल्या पाठावर घातला, नतर सवे अप्सरा अपल्या-
मातेला त्या पुरंदराने वंदन केळे, जना्देनाने कडे पहात आहेत असे पाहून श्रीकृष्ण व
अद्भुत साहस करून कुंडले कशीं परत मिळ-
वन आणिली इत्यादि कथाही त्याने तिला
कृप्णप्रशंसापवेक निवेदन केली. ती हकीकत
श्रवण करून अदितीळा परमानेद झाला. त्या
भरांत आपल्या उभयतां पुत्रांना शाबासक
देऊन तिने आलिंगन दिले आगि दोघांनाही
उत्तम आशीवाद दिले.
नंतर पोळोमी व सत्यभामा या दोघींनी
मोठया प्रेमानं त्या श्रेष्ठ देवीचे शभ चर-
णांना वंदन केळे. यशस्विनी देवमाता त्यांनाही
शभ आशीवेचने देऊन जनादेनाला म्हणाली,
:: ज्याप्रमाणे हा जगट्ंद् इंद्र अजिक्य आहे,
त्याप्रमाणं तंही भतमात्रांना अधप्य व अवध्य
आहेस. त्याप्रमाणेंच ही तझी मनोरमा व
देव्यगंधा पत्नी सत्यभामा संटव सुंदर राहीठ
या वरारोहेचं योवन नित्य स्थिर राहून तृ
जावत्कालपयंत या मनष्यरूपाने वास्तव्य
करशील, तेथपयंत या तझ्या त्रेलोक्यसंद
दिव्य संदरी सत्यभामा उभयतां अंतरिक्ष
मागीन द्वारकेकडे निवन गेलीं
ह कृष्णाचे कृत्य देवराजाला समजतांच;,
त्या महाबाहून यावपयीं नापसंती न दाख-
वितां, उलट कृष्ण यानं योग्य कृत्य केल
असे शब्द उच्चारले. हे भरिदमा, याप्रमाणें
देवांचा पजासत्कार घेऊन सप्ताषगणांचे स्तोत्र-
पाठ चाढू असतां कृष्ण स्वगाहून द्वारकेला
जावयाला निघाला. हं जरी बरेच अंतर होते;
तरी त्या इंद्रपनित महाबाहने त अल्पावका-
शांत गांठून ( ओलांडून ) ह्वारकेमध्यं
आगमन केलें
याप्रमाणे अद्भुत पराक्रम करून भगवान,
श्रीमान्, गरुडवाहन व उपंद्र कृष्ण द्वारकेमध्ये
प्रवेश करिता झाला
२ विष्णुपवे, ]
अध्याय पांसष्टावा
पारिजातकानिमित्त सत्यभामेचा कोप.
जनमेजय विचारतो:--हे वैरंपायना,
बद्धिमान् श्रीकृष्णाने मथरंत प्रकट होऊन
हरिवंश,
२७९
कसंबेध सवेथा शद्ध आहेत अशा ब्राह्मणांची
त्यांना इष्ट पदाथ देऊन तापते केल्यावर सज्ज-
नांना प्रियकर व सज्जनांची अखेरीची गति
अशा त्या भक्तवत्सलानं आपल्या जातभाई
चाही ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमा्ण देणम्या
तेथे जी लीला केली ती ऐकतांना माझी तप्ति देऊन संतोष केला
होत नाहीं, अशी मला कृष्णकथेची चटक
लागली आहे. याकारितां श्रीकृप्णानीं विवाह
करून, नंतर द्वारकेत वस्ती केल्यावर तेथे ज॑
पडगणयक्त चारित्र केळे त॑ मला सांगा
कारण, आपणांस सवे कांही माहितच आहे
वैशंपायन सांगतात:--हे भारता जन-
मेजया, श्रीकृष्णाने दारसंग्रह केल्यावर जं
चरित्र केलें त॑ खरोखरच अति आश्चयेकारक,
केवळ श्रीकृष्णालाच अनरूप असं आहे.
याजकारेतां त॑ मजपासन समजावन घे
हे राजा, महातपस्वी प्रतापी वासदेव
याप्रकारं उपवासाच्या पारण्याची व्यवस्था
लावल्यावर भगवानार्ने आपली प्रिय भायो जी
[प्मकराजाची कन्या रुक्मिणी हिचा बहुतच
गोरव केला. मग तो अमिततेजस्वी कृष्ण
आपल्या ख्त्रियांसह तेथे वसति करीत असतां
एके दिवशीं नारदमुनि त्याजकडे आले; त्या
वेळीं तो रुक्मिणीसह एकासनावर बसला होता.
मुनि येतांच अप्रमेय स्वरूप जो तो उपेंद्र
कृप्ण त्यानं शास्त्रांत सांगितलेल्या विधीप्रमाणे
अचेन केलें. वासदेवाने याप्रमाणे अचेन करि
तांच सजञनांना पज्यतम अशा त्या नारद
मार्ग सांगितलेल्या स्रिया प्राप्त झाल्यावर पट्टरत्री मनीने, हे भारता, पारिजात वृक्षाच पुष्प श्रीकू
रुक््मिणीसह रेवतक पर्वतावर गेला. तेथें त्याने प्णास दिले. हे राजश्रेष्ठा, त्या वेळीं भोजकन्या
रुक्मिणीच्या उपवासाची पारणा मोठ्या
अगत्याने करून त्या कामीं स्वतः ब्राह्मणांची
पूजा करून त्यांना संतुष्ट केळे. तेथ असतां
नारदाच्या उपदेशावरून स्वतःचे बंधु व पुत्र
यांस कृष्णाने बोलाविले, याकरितां ते तेथे
जमले, आणि केवळ श्री विष्णुळाच योग्य
अशा श्रेष्ठ वैभवाने युक्त असलेल्या त्या
चतुर कृष्णाच्या सोळा सहस्र स्त्रियाही
तेथें जमल्या. नंतर त्या अधोक्षजाने तेर्थ
ट्रिजांचे मनोरथ पणे केले. त्याचप्रमाणे
संदेव धमेनिष्ठ असे जे याचक, गोड बोल-
णारे स्तुतिपाठक, तसेच ज्यांची नामे व गोत्रे देवि, हे पतित्रते, हे पुष्प तुलाच योग्य
शुभ असन ज्यांच आचरण पावित्र व ज्यांचे
रुक्मिणी ही कृष्णाच्या बाजलाच बसली अस
ल्यामळे त्यानं त वृक्षराजाचे पुष्प सहजच तिला
दिले. त्या पुप्पाचा स्वीकार करून श्रीकृष्णाचे
इंगित जाणणाऱ्या व कामाची केवळ अरणीच
असनही जी अनिंदित होती अशा त्या रुक्मि-
णीन निमेळ पत्रांनी यक्त असं ते पुष्प आपल्या
मस्तकांत खोविठे. श्रीकृष्णाचे चित्त चोरणारी
ती भीमकी स्वभावतःच त्रेलोक्यांतील सोंद-
योचे सवेस्व होती. त्यांतन त॑ स्वगपुष्प मस्तकीं
घारण करितांच तिचे रूप द्विगाणित खुलले. ते
पाहून अह्मपुतन नारदर्माने तिठा ह्मणाठे, हे
आहे
कारण, तुझ्या सेसगोने या पुष्पाला सवेथा
योनिसेबंध, अध्ययनसंबंध व यज्ञांतील क्रत्वि- शोभा आली आहे. हे त्रतस्थे, या पुष्पाच्या
१ सवशता; तृप्ति; अनारदिशान; स्वातंत्र्य; शक्ति
प्रकाशन ब भनंतशक्तित्व ग्रा सहा गणांनीं युक्त,
योगाने त॑ फारच योग्य दिसत अ फ्त मला
मान्य माळी आहेस. हे शभगणयते
१८०
श्रीमन्महामारत.
[ अध्याय १५.
वत्सले, हे संदरि, ( माझे आशीवांदानं ) ह
केव्हांही कोमेजणार नाही. हे कालत्ते, हे
मान्यगणे, ह पुष्प एक वषंपर्यंत तनजवळ राहील
आणि हे वक्तृत्वनिपुणे, तोपर्यत तुझ्या इच्छेस
येतील तसतशा प्रकारचे सगंध हे तला देईल
त्याचप्रमाणे, हे देवि, हं पुष्प तला उष्णता
किंवा थंडी हवी असेळ तशी देईल. त्याचप्रमाणं,
षडसांतन जो तला वाटेल तो उत्तम सस हं
देईल, हे शोभनांगि, या पुष्पाचें धारण कर
णाऱ्या स्रीला हे अहेवपण देतं. त्याचप्रमाण
सप्रभे, शंकराची प्रिया व हिमालयाची कन्या
जिला उमा; सती व इधवरीही म्हणतात, ती
हीं पारिजात-पुष्पे नित्य धारण करिते. देवंद्राच
रतिस्थान अशी जी शचि, तीसह त्याची
मातो. अदिति, देवमाता सावित्री व सवेगुण-
पात्र लक्ष्मी, त्याचप्रमाणे दुसऱ्या अन्य देवांच्या
स्रिया व वसनामक देवता या सर्वाना एक
संवत्सर हाच काळ ठरवन दिलेला आहे. हे
भोजनेदिनि, कृष्णाच्या एवढ्या सोळा हजार
स्रियांत आजकाल लाडकी अशी तंच आहेस,
प्रेमवृद्धि करणारे असे इष्ट सुगंधही हे देतं. असे माझ्या ध्यानांत येते. हे भामिने, हे
इतकेंच नव्हे, तर, हे देवि, हे वृक्षराजाचे | गणसंपन्ने, त॑ आज सर्वेश्वराची आवडती झाल्या
पुष्प तला जीं जीं अन्य पुर्षपें आवडत असतील ने तुझ्या सवतींना अपमानरूपी जलाने मिजवन
तीं तीं देईल. हे धामिष्ठे, यापासूनच ऐश्रयप्राप्ति टाकळे आहेस. ज्या अर्थी मधुमदेनाने आज
होऊन पुत्रलाभही होतो. हे कल्याणि, हं धारण तला हं स्वर्गपुप्प दिलें, त्या अर्थी तुझे सोभाग्य
करणाऱ्याला कधीही दबेद्धि सचत नाही. तळा प्रकट झाळे असन यशही अनावर पसरलं आहे
ज्या तऱ्हेचा वण हवासा वाटेल त्या तऱ्हेचा हे सर्वदा आपल्यालाच मोठी भाग्यवान व
वणे हें घारण करील, आणि तझी मर्जी लागेल | सभग असे मानणारी जी सत्राजिताची संदर
तस हे लहान किंवा मोठें होईल. या पुष्पांच्या कन्या देवी सत्यभामा तिळा कळन येईल
योगाने घाणेरडे वास नाहींसे होऊन सवेत्र सांबमाता गांधारी तशाच कृष्णाच्या दसऱ्या
स॒गंध वाढतील. हे कमळनयने, रात्री दिव्याची स्त्रिया आज निराश होऊन पतिम्रेमसंपाद-
कामागेरीही हेंच पुष्प करील. कल्पवृक्षाच्या नाची हांव सोडन देतील, हे देवि, तझा हा जो
पुष्पमाला तशीच अक्षय्य टिकणारी पुप्पवस्रे | सोभाग्य-( पातिप्रेम ) रूपी विजयी रथ बाहेर
व पुष्पमेडपप्रभ्रति वस्तु तुझ्या नसत्या संक- पडला आहे, तो आज इतर स्त्रियांच्या मनो
ल्पानें हे पुष्प तला देईल. ह पुष्प जॉपयेत तं | रथरूपी सहस्र रथांनाही अभिंक्य आहे. हे
धारण करीत आहेस तोंपर्यंत देवांप्रमाणंच भक, | भामिनि, हे भोजकन्ये, हे सवेमंगळे, मला
तहान, थकवा किंवा वाथेक्य हीं तुळा वाट-| तर आज असे वाटते की, तं कृष्णाचा केवळ
तीळ तरच प्राप्त होतील. तं चिंतन करतांच दसरा प्राणच आहेस. कारण, त्रेलोक्यांतील
तुळा मान्य असतील असलीं गीतं, अनगीते व सवे रत्नांचे सार असे हे पुष्प श्रीकूण्णानें आज
मधुर वाय हीं हे पुप्प तुला ऐकवील, आणि, ज्या अर्थी तुला दिले त्या अर्थी हे हरिप्रिये
हे देवि, एक संवत्सर पर्ण होतांच मळच्या | जन्मास येऊन जी भाग्याची कमाढ ती तुळा
ठरावाप्रमागे हे पुष्प त्या श्रेष्ठ पुरुषाकडे परत | मिळाली, ”
जाईल. हे सुव्रते, तुझं कल्याण असो; असल्या | हे नराधिपा, याप्रमाणे नारदांनी केलेलं जे
प्रकारचा हा पारिजात वृक्ष सृष्टिकत्यीने आपण हे सत्यभाषण ते सत्यभामेने त्यास्थळीं आप-
होऊनच देवांच्या सत्काराथ निर्माण केळा. हे! ल्या ज्या दासी पाठविल्या होत्या त्यांचे
२ विष्णुपवे. ]
हरिवंश,
कानीं पडले, त्याचप्रमाणे हे राजा, कृष्णाच्या
इतर राण्या म्हणजे रुक्मिणीच्या अन्य सवती
यांच्या चारांच्याही त॑ कानीं गळ, त्या परि-
चारिकांनी त्या रुक्मिणीळा पाहन व नारदांनी
जे कांही विशेष भाषण केळे ते सवे ऐकून
घेऊन स््रीस्वभावाप्रमार्ण अक्षर निअक्षर जाऊन
आपल्या माळकिणीला सांगितळे. या प्रकारं
हं वृत्त कृष्णाच्या अतःपुरांतील यावत स्त्रियांना
कळलें, त्या वेळीं कृष्णाच्या स्रियांचे जाग-
जागीं थवे जमन एखाद्या निंद्य गोष्टीप्रमाणं
रुक्मिणीच्या उत्कषांची ही गोष्ट चकित होऊन
त्या एकमेकींच्या कानांत कचकचं लागल्या
व त्यांपेकी बहतेक कृष्णस्त्रिया एकत्र मिळन
आनंदान रुक्मिणीही मोठी पज्य; पुत्रमाता व
ज्येष्ठ आहे अस म्हणं लागल्या. परंत, अत-
लतेजस्वी कृष्णाची नेहमींची आवडती स्त्री
जी सत्यभामा तिला हा आपल्या सवतीचा
उत्कपषे सहन झाला नाहीं. कारण, सत्यभामा ही
स्वतः अत्यंत संदर व तरुण असन हिला
आपले सोभाग्याचा मोठा गवे असे. यामळं
रुक्मिणीची ही गोष्ट कार्नी पडतांच ती अभि
मानी स्त्री इेप्येस पडली. त्या शाचिस्मितेन
रक्तचंदनाचा लेप दिला व आपला झालेला
अपमान वारंवार आठवन आणि सवे भषणें
काढून टाकून आणि वेणीचा एकच पेड. वळून
क्रोधाने वारंवार मस्तकाला आंसंडे देत जीवर
लांबचलांब उशी टाकली आहे अशा गादीवर
ती बसली. ती थोर कळांत उत्पन्न झाली
असतांही दासींवर विनाकारण रागावं लागली
व खाली तोंड घालन वारंवार सस्कारे सोडन
नखांनीं कमल कसमडं लागली
4५७” “४” ५
अष्याय सासष्टावा,
त्यभामेची समजूत घालण्याचा यत्न,
'वेशपायन सांगतात:--नारद्मनि रुविमि-
णीशीं बोलत बसळे आहेत, हं ध्यानांत आणन
सवैज्ञ व अप्रमेयस्वरूप श्रीकृष्ण कांह निमित्त
काढन तेथन निघाला आणि घाईघाईने त्या
रवतक पवेतावरील एका रमणीयभागीं स्वत
१ येथे कमळ यांचा अथ “मुखकमल? असा नीलकंठांनीं
अध्याहार करून दिला आहे. परंतु, तो आह्यांस मान्य
नाहा, कारण, राग झाला तरी आपल्या नखांनी आपल
तोंड ओरखाडीत बसणे हे कांहीं समंजस नव्हे, रागाचे
नेसंचे केशरी वस्त्र साडन टाकन क्राधयक्त | भरांत आपले तोडांत भडकावून घेणारा माणसें आढळ-
अंतःकरणामळे एक साधे पांढरं पातळच वेढन
"९
तात; तथापि, नखाने तोंड ओरबडल्यानें विरूपता ये
ण्याचा संभव असल्यान सत्यभामस!रख्या रूपा|नमानेनी
ब्रेतळे, आणि इं्ष्येपासून उत्पन्न झालेल्या | शियेला हे परेल्सें वाटत नाहं. आमच्या मर्ते तिचे
आणि अधिकाथक वाढणाऱ्या क्राधासनामूळे हातांत असलेल कमलच ती चुरडून टाकात होती
इंधन घातल्याने अधिकच चेतलेल्या अशि-
ज्वालेप्रमाण॑ ती जळ लागली, आणि सजल
मेघांत जशी एखादी तारा शिरते त्याप्रमाणे
ती ( अपमानाने ) जणं
होऊन, क्रोधाच्या भरांतच एकान्तांतील क्रोध
गृहांत शिरली. आपल्या प्रियावर रागाव-
ल्याची खणुच कीं काय, ह्मणून हिम किंवा
चेद्र यांप्रमाणे धवधवित शाभ्र वखांने तिने
आपल कपाळ आंवळन कानशिलांवर आल्या
काय नस्तज .
' काव्यांतील
कारण, जवळच्या वस्तवर आपला राग काढण्याची
चाल स्त्रियांत सवत्र आढळते. सासच्या रागावर घरांती-
ल भांडी, प्रसंगी पोटची पोरेंही आदळणाऱर््या खया
पाहण्यांत आहेत. आतां तेथें कमल कुठले म्हणून कोणी
म्हणेळ तर विलासिनी रित्या क्रोडेसाठीं कमल्पुष्पे
वीत; असा सर्वत्र उललेख आहे. कालिदासाचे मेघदूत
: हस्ते लीलाकमलमलके बालकुंदानुविद् !
ह्वा होक पहा. शिवाय, याच प्रकरणांत पुढील अध्यायां-
तोल सातव्या 'डोकांत *“ करजाय्रावलोढंतु पंकजं
मुखपंकजे * या शब्दांवरून त्या वेळीं सत्यभामेचे हातांत
कमल असून तें नखांच्या अमग्रांनीं क्रतुडलेळें होते असे
स्पष्ट दिसतें,
१८२ श्रीमन्महांमारत, [ अध्याय १६.
विश्वकम्योने निर्मिळेल्या सत्यभामेच्या विस्तीणे घाडकर अंग टाकीत आहे. या व अशा प्रका-
गृहांत गेळा; मात्र आपल्याला प्राणाहनही रच्या आपल्या प्राणप्रियेच्या अन्य चेष्टा कृष्णाने
अधिक अशी ती सत्रानिताची कन्या देवी पाहिल्या. इतक्यांत तिने आपलें तोंड
सत्यभामा मोठी मानिनी आहे, हे जाणन तो वस्त्रांत लपवन ( पाठमोरं ) उशीवर टेकले
तिचे मंदिरांत फार चोरट्या पाउलानं शिरला असे जेव्हां त्याने पाहिले तेव्हां जवळ जा-
आगि ती देवी आपणावर रुसठी असेल अशी ण्यास हाच अवसर ठीक आहे अर्से पाहून
केवळ अतिप्रेमांमुळे स्वतःच कल्पना केल्या- तो हरि आपली चाहूळ तिला लागेल या भीती
सारखे दाखवून, तो यदुनेदन भीतभीतच बेतान
तिचे खोलींत गेला. आंत जाण्यापर्वी त्याने “तं
दाराशींच उभा रहा” म्हणन दारुकाल! सांगि-
तळं व “' तं नारदांची व्यवस्था ठेव!” म्हणन
प्रचन्मालठा आज्ञा केली होती
आंत शिरतो आ' तों दरूनच त्याने
पाहिळं की, आपली प्रिया क्राधगृहांत गेटी
असन आपले दास्तीजनांचे मध्यभागीं बसली
आहे व वरचेवर संस्कार टाकीत आहे. व
स्तव मोठ्या हलके पावलाने तिचे पाठीशी
जाऊन ठेपला, तत्पर्वी त्यानं दासीजनांना सच-
विळे कीं, मी आल्याचा इषारा तुती कोणीही
तिला देऊं नका. मग हाती पंखा घेऊन आणि
बाजला उभा राहन तो हळ हळू वारा घालीत
होता. व एकीकडे हळ हळ हंसत होता
परंत, त्या पारिजातपुष्पाचा स्पश झालेला
असल्यामळे मनष्यांना दळेभ असा दिव्य गंध
त्या भगवंताचे अगावर होता. तो अत्यद्भत
हाताचे नखांनी करतडलेळें त लीलाकमल आपे गंध नाकांत जातांच आश्चयेर्चिकित होऊन
मखकमलाशीं धरून व श्वास टाकन पुनःपुनः त्या सत्येनं आपले मखावरील बरखा काढिला
( सवतीचा मजहूनही वरचढपणा व्हावा आ, व ' हे काय म्हणून विचारले. 'आाजूला अस
अस आपल्याशी म्हणन विस्मयान ) हंसत लेल्या देवाकडे न पहातां तशीच उठन त्या
होती. पायांची बोटें किंचित मोडन त्यांनीं शचिस्मितेने “ हा वास कोठन गे आला ”
भमी खरवडीत व तोंड मार्गे फिरवून म्हणन आपले दासींना प्रश्न केला. परंतु, त्या
पुनःपुनः आश्चयोने हंसत आहे व ती सवीग- उत्तर न देतां केवळ भमीवर गडघे टॅंकन, हात
सदरी कमलनेत्रा आपले मखकमळ आपले वाम | जोडून खालीं मान घालन असल्या. त्या
करकमलावर ठेवन ती नंतांगी ध्यानस्थासारखी ' अपवे गंधाचा कोठेंच उगम दिसेना तेव्हां,
बसन दासीचे हातन सरस चदन घेऊन आपले कदाचित् ही भ्माच असला हा लोकोत्तर गंध
हृदयावर ठेविते आहे व त्या दासीळा त्या सोडीत नसेलना ! अशी राका येऊन हा
कामगिरीबद्दह आतां शाबासकी देत आहे व असला गंध या भर्माला यावा तरी कसा म्हणून
त्याचक्षणी भ्रमिष्टासारखी तिळा टाकून बोलते ती चारी बाजूंनी पहात सुटली असतां, एका
आहे व शयनावरून वारंवार उटून पुनःपुनः एकीं लोककतो कृष्ण तिचे दृष्टीस पडला
तेव्हां “ आतां ठीक जळले ” अर्से म्हणून
१ अतिरखेहः पापशकी-अशी म्हण आहे,
२ रुसन बर्सण्याचें एक स्वतंत्र गृहच असणें हणजे
राजस्त्रियांचे रुसर्णे ई महत्वाचे खार्तेच होते ह्मणायच !
३ येथे ' विविक्ते' 'वनितां' व ' विनतां! असे तीन
पाठ आहेत. आहझ्यो * विनतां' हा घेतला आहे,
१ या ठिकाणीं वांईकरांचा पाठ “ मुद्यन्ती ' असा
आहे. आमचा पाठ “*युज्यत़ि ! असा आहे. त्याचप्रमाणे
उत्तराधीत त्यांचा पाठ ' अवातिक्ता ! आहे. आमचा
“ अवसेक्ता ! आहे,
हरिवंश
तिनें रडून आपले डोळे गढूळ करून घेतले. नेस नये अशी शास््राज्ञा आहे; आणि दुसरे,
आणि फार प्रेमळ असल्यान त्याला पाहन ती तळा स्वतःलाच केशरी आणि कसबी रंगी
क्रोधाने घामाघम झाली. तिचे ते संदर आष्ट वख्रांची फार आवड आहे. असं असन आज
स्फ्रण पाव लागले, तोंड खालीं प्राळन ती हा प्रकार काय £ बरं, हे सगात्रि, आज हे
सुस्कारे टाकू लागली. व ती कृष्णनेत्रा, कल्याणी | शरीर अलेकाररहित कां? मला सांग तरी
कांहीं वेळ कृष्णाला सोडन दसरेकडेच तोंड | शिवाय या गाळांवर वेलबद्टी रंगवावयाची त्या
करून पहात राहिली ठिकाणीं सवे अश्रेचेच ओघळ चालले आहेत
तेव्हां हरि तिला म्हणाला, ' हे प्रिये, ह तरी काय? आणि आज ही अंगकान्ति तरी
नेत्र वटारून, डावी भवडे आंखडन आणि अशी धसर वणावर कां फिरली £ हे प्रिये,
मुखकमल हातावर टंकून बसलेली तूं आज | असल्या या सुंद्रमुखकांतीची आज तू धुळ-
फारच खलतेस गडे, ! हे शब्द कानीं पड- धाण केल्याने माझ मन मात्र ग्हान ( निरु-
तांच कमलाच्या पानावरून जसं देवाचे जम- त्साही ) करून टाकीत आहेस, असे कां
ठेळें पाणी टपटप गळार्वे त्या प्रमाण तिचे हे प्रियदशने, हे हृदयवछभे, आज आपलं
नेत्रांतत प्रणयकोपामळे सारखी वारिधारा | कपाळ पांढऱ्या पट्टीने आंवळन भावती सुगंधी,
वाहूं लागली. तें पाहून तो कमललोचन हरि सुरस व सुंदर चेदनाचा लेप दिला आहे, हें
टणादेशी उडी मारून लगबगीने तिचे जवळ | काय ? तुझे गालांवर ओघळलेला हा चंदनरस
गेला व तिचे मखकमलापासन गळणारे ते तेथील पत्रलेखेची जरी स्पधा करूं पहातो तरी
पाणी ओजळींत धरूं लागला. तो श्रीवत्स- तो तेथे मळींच खलत नाहीं, आज तुझे केठा-
चिन्ह धारण करणारा कमलनेत्र कृष्ण प्रिये- | भावती रत्नहार नसल्यान म्रहनक्षतांनी राहत
च्या वक्षस्थलावर पडणारे ते तिचे नेत्रांतील अशा शरत्कालीन मलिन आकाशाप्रमाणं तो
जल मग हातांनी पुसन तिला म्हणाला, हे खुलत नाहीं. ( ओका दिसतो ) पौर्णिमेच्या
नीलकमलनेत्रे, हे कल्यागे, हे संदरी, कमलां- चंद्राची स्पधा करणारें, कमलाचा सुमंध अस-
तन उदक पडावे त्याप्रमाणे तझ्या या नेत्रां- णारे, संदेव हसरे व बोल्के असे ज॑ ह॑ तुझ
तून हे पाणी कां म्हणून गळते आहे बरें! सवेदा मुख, त्यानं आज मला कांहींच बोलत नाहीस
माझें मन हरण करणारे हे तष मख व शरीर आज हे काय? शिवाय, आज डोळा किलकिला करून
प्रभात कालींचा चेद्र किंवा भर मध्यान्हीचे कमळ देखील मला पहात नाहींस, केवळ सुस्कारे
यांची निस्तेजता व ग्हानी कां धारण करीत आहे? टाकीत आहेस आणि काजळानें काळें झालेलं
हे सुश्रोणि, आज नेहर्मांचे तज्ञे केशरी किंवा असे अश्रुजळ सोडीत आहेस, हा प्रकार काय:
कुसुंबी वसतरावर अवकूपा कां? आज निव्वळ हे कमलश्यामले, हे मनास्वाने, आतां है
पांढरे पातळ घेतले आहे, याला काय म्हणावे! रडण पुरे, तुझ्या या ( गाड ) मुखाला न
एकतर तजसारख्या सवासेनी स्रियांनी देव- | शोभणार हे काजळान काळ कुट्ट झालेलं अश्र-
जेखेरीजकरून इतरत्र असलें पांढरे वस्त्र जल ढाळीत बसू नका. हे दावे, हे सुंदरि, मी
र्शिर्शर्शिशिशिशिशशा ण तज्ञा आज्ञाधारक दास ह्मकणून जर सगळ्या
3 आमचा पौठ “ महारजनं ' असा आहे. का जगांत महशर आहे, तर मग आज पूवाप्रमाण
* महारजतं ' असा आहे, त्याचा अथ करणें तर 'ज
तारी ? असा करावा गी मला कामागेरी कां सांगत नाहींस £ हे देवि,
२८४
श्रीमन्महामारत.
[ भध्याय १९.
हे कोपने, मी असे तुझे काय अप्रिय केळे बरं
म्हणून, हे सुंदरी, तू आपल्याला आज असे
क्लेश करून घेत आहेस ? हे सर्वोगमनोहरे
मी कायेने, वाणीने किंवा मनानेही तझे आज्ञे
बाहेर तिळमात्र चालत नाहीं. हें मी
सत्य बोलता. हे शोभने, माझा त्वदितर सर्व
स्रियांविषयींहि आदर आहे हं खरं; परंतु, आदर
आणि प्रेम या दोन्हीही गोष्टीची एकत्र जोड मात्र
तुजवांचून अन्यत्र कोणाविषयी नाहीं. हे देवक-
न्यासइशे, मी तुला माझे ठाम मन सांगतो
जणींसारखंच मजवरही प्रेम ठेवितोस असें
मळा कळन आठे, कालाची गति सदा बद-
लत असते, हें मळा यापर्वी कळलं नव्हते
पण; आज मला असे समजन आले कीं, या
लोकांतील एकही गोष्ट शाश्वत नाहीं. आणि
मी जरी आज मेल नाहीं तरी (तझ्या प्रमांत
बदल झाल्याने) आज माझा सवे प्रकार दसरा
जन्म आहे, असं मी समजते. हे अच्यता, या
कार्मी फार बोलन काय फायदा, खरं काय ते
तझे हृद्य जाणतच आहे. तं जी ही गोडी
कीं, माझा हा जो मदन आहे तो मी मेळा दाखावितो आहेस ती केवळ शब्दाची आहे है
तर्री तला सोडन जाणार नाही. हे कमल- 'मला स्पष्ट दिसते. मजवरील तझा जो स्रेह आहे
गभोभे, ज्याप्रमाणे क्षमा आणि गंध हे दोन | तो केवळ कृत्रिम असन अन्यत्न मात्र तसा नाहीं
गण प्रथ्वीचे ठिकाणीं आणि शब्दादि गण हे पुरुषोत्तमा, मी केवळ सरळ स्वभावाची आणि
आकाशाचे ठिकाणीं, दौप्ति अम्नीचे ठिकाणी, | तुजविषयीं अत्यंत आसक्त आहे हे तूं जाणत
दिव्य प्रभा स॒योचे ठिकाणीं व कान्ति चंद्राचे असनही असठी कपटबाद्रे धरून माझा अप-
ठिकाणीं शाश्वत आहेत, त्याचप्रमाणे माझा मान कारितास हे॑( तझ्या पुरुषोत्तभत्वाला )
स्नेह तजे ठिकाणीं नित्य आहे उचित आहेना ? बरं, असो; झाळ॑ तितके
याप्रमार्ण, जनादेन जेव्हां आपल्या मना- पुप्कळ, जें कांहीं पहावयाचे होते त॑ एकदांचे
जोगे गोड बोलला, तेव्हां ती सुंदर सत्यभाम । पाहून सोडलें व ऐकायचे होते ते ऐकूनही
डोळ्याचं पाणी पुसून हळूच त्याला म्हणाली, घेतल, इतका सोह करून त्याला किती उंची
: हे प्रभो, आजपर्यंत तु एक्टींचा माझाच फळ आले तेही मीं पाहिळे. अजनही जर, हे
आहेस; असे माझे मनाने कायमचे घेतलं पुरुषोत्तमा, मी कृपेस पात्र असन तर मला
परंतु, आजच्या वतेनावरून त दहा- आपण संमति द्यावी म्हणजे मी पणे निश्च-
१ या ठिकाणीं * नेवत्वाम् मदनो जह्यादमत मार्थ-
मामकः: ? असा पाठ लेखी पोर्थात आहे. याचा अर्थः-
मौ मेलो नाहो तोंपयेत माझा मदन तुला सोडणार
नाहीं. असा होतो, हा अर्थ कमी जाराचा, तथापि,
कमी कडू आहे, कारण, स्रियांना पातिमुखांतून ' म
मेळा तरा ? हे शब्द विनादाने किवा संकताथानेंही
ऐकण्यास गोंड लागत नाहूत. याकरितां “ अमृतेमायि
हाच पाठ धेऊन त्याचा अथं: “मा जोबमान आहे तो
१ या ठिकाणा 'अमृताया द्वितीयोपि जन्मोद्ि मम
सवेथा' असा पाठ दोन पाथ्यांतून असून नीलकंठांनी
तो धेऊन विद्दत्तेच्या जोराने त्यांतून अर्थही काढिला
आहे. तो असा“ आमरणांत मा जशी तुजशीं अनन्य
तसाच तूंहा मजशी अनन्य रहाशील,. व असाच माझा
जन्म जाइल असा मां तक कला हाता. ” परतु हा
अर्थ सहज नसून कष्टाचा आहे, म्हणून आह्लीं बंगालचे
असा गोड शब्दांनी करावा हे आम्हास बरें वाटते, वर
आह्या “ मतेपिमये ' असा पाठ धरून अर्थ केला आहे,
याचें कारण, तो पाठ दोन पुरतकांचा व॒ वराळ पाठ
एकाच पार्थाचा; इतकेंच,
आशेयाटिक सोसायटीचे प्रतीचा पाठ स्वीकारला आहे,
२ या ठिकाणीं * हृदयंबोद्व ) असाही "पाठ सांपडतो,
त्याचा अर्थ: ' तुझें हृदय मो. जाणते ! तथापि “ हृदयं१-”
त्तिने ! हा पाठ अधिक खुबीदार आहे.
२ विष्णुपवे. ]
हरिवंश,
३८५
कीडा शात
यांने तपश्चयी करीन. कारण, स्त्रियांनी तप मला सांगितळें आहे. नारदांनीं तुला ग॑ पारि-
किंवा त्रत करणे त॑ पतीच्या मर्जीनेंच केल
पाहिजे. तर्से न केल्यास त करणं फुकट आहे
इतके हे बोलन पुनरपि ती कल्याणे शांचि-
स्मिता साध्वी श्रीहरीच्या पीतांबराचा
पढर आपले मखावर घेऊन नेत्रांवाटे अश्रु
ढाळीत बसली.
४ ॥४*-/४- 0४- १-८." ४.५४,” ७-१ “0
अध्याय सदुसष्टावा.
पारिजातोत्पत्तिकथन,
हे भारता; प्रेमास्तव रागावठेली व अभि-
मानिनी जी सती सत्यभामा हिला कृप्ण पुन-
रपि म्हणाला:-हे कमलनेत्रे, ह
माती अंगे जण जाळतो आहे. पण, तू इतका
जी व्याकळ झालीस यांचे कारण काय: हें लेक्षणा, तुझ भम मदन्यत्र आहे
जातपुष्प दिळे ते त॑ आपले आवडतीला देऊन
मला मात्र वगळलंस. आणि असलं उत्कृष्ट रत्न
देऊन तिचे ठिकाणीं तझा प्रेमा व बहुमान
मजवरच्यापेक्षा अधिक आहे असे तंत्र स्पष्ट
करून ढाखविलेस. शिवाय, नारदांनी तुझ्या
। समक्ष तझ्या लाडकीचे गोडवे गाइले आणि तुं
ते ऐकत असतांना तळा गदगल्या होत होत्या
| तुझ्या तोंडासमोर नारदाला जर तिचा स्तात
| करावयाची होती तर त्या ओघांत मजसा-
रख्या अभागिनीच नांव त्यान [रंकाम आढून
कशाला आणाव : बर, हे प्रभा, मठा एकवार
प्रेमरस अपण करून पुढें जर असा तापच
हे कम-
ही गोष्ट मी
आपली तप करण्यास माकळाव,
सर्वागसंदारे, तझ्या या भक्तिमान् पतीला ही योगमय निद्रेत पाहूनही मठा खरा वाटतीना
गोष्ट ऐकवावी अर्से जर तुला वाटत असेळ व पण असली गोष्ट घडव डात तजसमक्ष झार्ल
असे करण्यांत तझा जर मयोदातिक्रम हात | अस मा! एकटे. मी म्हणत, रुक्मिणाचा स्तुति
नसल, तर तं ज्या कारणाने इतकी
अत्यंत विव्हळ झालीस त॑ एवढ कारण तरी
कोणते ते मला सांग. माझे प्राणांची तुला
शपथ आहे
यानंतर सत्यन्वत धारण करणाऱ्या आपले
पतीला सत्यभामा ही तशीच खाढीं मान घात-
ठेली बाष्पगदगद् वाणीने म्हणाली, ' हे कारा-
नाशना, हे कमल्पत्राक्षा; हे मानदा, लोकांत
मळा जो एवढा मान आहे, तो. पूवा तूच
होऊन मला दिलास आणि प्रसिद्धशा तूच
केला आहेस. हे देवा, मी तुझी लाडक अस-
ल्यामळे मला मोठा गवे वाटन मा. अशा
प्रोढी मिरवीत होते कीं, यावत खरियात माच
धन्य आहे. पण त्या माझा आज माझ्या सव-
तींनीं व लोकांनी उपहास मांडला आहे; अशी
४_€6२९. €
माझ्या टासींनीं बित्तम बातमी ऐकून येऊन
इृरिषरा ४--४९,
करण्याविषयी एक वेळ त्या अतुल तेजस्वी नारद
मनींची इच्छा असेल; तीबद्दळ माझ काहा
बोठगे नाहीं. पण ती स्तुति तृ तेथ उभा
राहन निमटपणे ऐकून घेत होतास याबद्दळ
माझा तजवर राग आहे. तेच मला सांगितलेस
कीं, या जगांत भठे लोक मानासाठी प्राण धारण
करितात. हं जर खरं, तर आजच्याप्रमाणे
माझी मानखंडना झाली त्या अथा आता मी
जगण्याची इच्छा करीत नाहा. आजपयंत
जेथन माजे मानरक्षण झाले तेथूनच मला मान-
हानोचें भय उत्पन्न झाढं आहे. आण जा!
गृहस्थ माझे सवे बाजूंनी रक्षण करीत होता
तोच आज मजविपयीं उदासीन झाला आहे
हरहर! हे समथा, हे देवा, त॑ माझा असा
अव्हेर केल्यावर माझी काय गाते होईल बरें?
खचित, त॑ माझी संगती सोडल्याने चद्रावया-
२८६ श्रीमन्महामारत. [ भध्याय ६७.
गिनी कुमुद्वतीची अवस्था होईल. ( मी सुकून ओळखले कीं, तूं अंतयोमीं त्या पक्ताचा असून
जाईन ) मी मोहाने देवांचे अर्स ( प्रथम ) केवळ तोंडानं माझ्यापाशी गोड बोलणारा; पण,
प्रिय व ( पश्चात् ) आप्रिय काय केले होतं कीं; लुच्चा आहेस
ज्यामुळे, हे मानदा, एकवार मी तझी आव-' याप्रकारे रु्ण्येस चढलेल्या त्या अभिमानी
डती होऊन पुर्ढ आतां नावडती झाळं ? आतां सत्राजितकन्येळा तो देव हरि गांजारून
मला कोकिलरवाने मिश्र व पुष्पगंधाने यक्त बोलला, ' हे प्रिये, हे मम प्राणेश्वारे, हे
अशा शद्ध वायचे सेवन कसे गोड लागेल ? कमलपत्रासे, असे भलभलते बोलं नको. या
मी पवी तजी लाडकी होते, तेव्हां वसंतकस- कामांत अधिक बोलन काय करावयाचे £ मी
मांनी चित्रित झालेल्या या रेवतक पर्वताकडे ' केवळ तुझा आहे, एवढे ध्यानांत घरे म्हणजे
नित्य पहात असे; पण आतां तुझी नावडती झाले. हे देवि, ही गोष्ट खरी का, त्या
झाल्यावर त्याकडे मला कसें पहावेळ ? हे देवा, | निमेल वतनाच्या नारदमनींनी मळा गोड
तझ्या अंकावर बसन मी पवी सागरांत जल- वाटावे म्हणन, किंवा माझ्या मिडेने अथवा
क्रीडा केली, त्या मला असल्या दोभांग्यांत सरळपणाने त॑ पारिजातपुप्प माझे समक्ष तिला
( तं त्याग केल्यावर ) त्या सागराकडे नसत दिले, एवढाच काय तो माझा अपराध आहे
जघवेल तरी कर्से ?' हे संत्राजित कन्ये, तुज- तर हे शचिस्मिते, तं प्रसन्न होऊन तेवढा
हन मला प्रियतर अशी दसरी कोणतीही स्री. माफ कर. हे अतिकोपने, तुळा पुष्कळशी
नाहीं ' हा अक्षरे तंचना आपले मखानं पारिजातकाचीं पुप्पंच जर हवी असतील तर
बालला होतास, मग तीं आज कोठे गेढी ? हे सश्रोणि, मी तळा देईन. हे॑ अगदीं खर
अथवा बोलण्याचे स्मरण कोण भरितो ! तझ सांगता. अग, मी तो पारिजाताचा श्रष्ठ
प्रेम मजवर असल्यामुळे आजपर्यंत मासू मला | वृक्षच आणवून तुझी इच्छा अप्तेळ तितके
पाहून आनंदित होड व माझा बहुमान करी; | दिवस तुझ्या घरीं छावून ठेवीन, मग तर
परंत, त माझा असा अवमान केल्यावर ती मी झाले ना:
फटक्या कपाळाची म्हणन माझी उपेक्षा करील. या प्रकार कृष्ण बोलला असतां ती
हे मानदा, आपण मजवर कदाचित् अतिशय दाट कृप्णाप्रिया हरीला म्हणाली; ' हे अच्युता,
प्रेम मनांतन करीत असाल, पण ज्या अर्था. आपण म्हणतां त्याप्रमाणे माझ्या दारीं त
इतर जनांकडून माझा मान राखठा जावा वृक्ष आणणं जर शक्य असेल, तर हा माझा
याची काळजी आपण ठेवीत नाहीं. त्या अर्था राग मीं सोडून दिळा. कारण, माशी तर
मला त्या गढप्रेमाचा काय उपयोग:हे शत्रमदेना, आयते ( एका फुळापेक्षां ) शतपटीने कल्याण
त॑ असा कपटी व धत असशील हे आजपथत हाळ व तेणेकरून मी, हे अधोक्षना, स१
मी जाणले नव्हते. मळा हं आज कळले कीं, | ख्रियांत अधिक होईन. ' त्यावर तो जग
तूं माझ्या सवतींच्या बाजूचा असून अति चपळ | पाळटानी सलमाने अगा विड्या. मूर
व फसन्या आहेस हं देवा, त तझा लबाडा अचल, बंचक, इत्याद डाड विदोपणांचा अध्यात्म दृष्टान
आहेर न पडावी म्हणन मोठया यत्नाने तझा प्रतित अथ केला आहे. पण त्याचें आह्यांस विरीप
स्वर, वर्ण, इंगित व आकार हीं झाकन मज- त नाही, मणमकापांत मयाा टन ना
| ह संत्र काविसंमत आहे, तव्हा सत्यभामला इतत, बचावून
पाशा वागलास, तापे, हे चोरा, मी आज नण्याचे काहा कारण जाही
२ विष्णुपवे, ] हरिवंश. २१८७
"नी
>>>.
-ाणपा्पणकणणण पणी णा ण णी टका णाकटीणीणी
च
ताचा उत्पत्तिळयकती अप्रतिम देव मधुसूदन हरिप्रेया सत्यभामा मोठ्या आनंदाने युक्त
म्हणाला, ' तथास्तु, फार नामी गोष्ट, ' हे होऊन उठली. नंतर हे कोरवा, त्या अप्रमेय
संग्रामविजयी राजा, याप्रमाणे कृप्णानं जेव्हां पराक्रमी बद्धिमान् कृष्णाने त्या मनिश्रेष्ठाची
तिचे इच्छेचा अगीकार केला त्यावेळी सज आज्ञा घेऊन देव, ब्राह्मण यांस अपेण करून
नांना प्रिय व कंसशत्रची लाडकी जी सत्य- बाकी राहिळेलं अन्न सेवन केळ. नंतर सत्यभामा
भामा ती संतृष्ट झाठी. नंतर सज्ञनांच्या सवे | ही अवऱ्य त॑ कृत्य करून' हे भारता, भत्याच्या
टृच्छा पुरविणारा, सवोत्मा, सवेकतो व आक्तेने आनंदार्न अंतर्गृहांत शिरली. नंतर,
जगताचा नाथ अशा त्या कृप्णांन तेथेंच अंतगृहांतून परत येऊन ती देवी कृप्णाच्याच
स्नान करून सव अवशय त॑आहिक कमे ' आज्ञेने त्या महामनीला नमस्कार करून
केळे. हे राजा, नंतर कृप्णाने देवमनि नार- कृप्णाच्या बाजला उभी राहिली. मग कांही
दांचे ध्यान केळे. त्याबरोबर ते मनिश्रेष्ठ त्या वेळ विसांवा घेऊन नारद कृष्णाला म्हणाले
समुद्रांत स्नान करून तेथें आठे. हे नरपते, “हे अधोक्षजा, आतां मीं तुझा निरोप बेऊन
माने येतांच सज्जनांना गति देणारा असा जो इंद्रोकाला जातो. कारण, आज तेथें आदि
घमोत्मा कृप्ण याने सत्यभामेसह त्या मनीची (देव महेश्वर इशान यास नमस्कार करून देव,
यथाविधि पञ्ञा केली. पुजेचे वेळी सत्य- गंधवे, अप्सरागण गायन करणार आहेत. हे
भामेने स्वतःच मनीचे पाय भरतळे. व देव ' प्रभो, टेवेंद्राच्या ग्रहांत देवदेवाच्या पूजेनिमित्त
श्रीकृष्णाने स्वहस्ते झारीने पाणी घात. मग प्रातिमासीं असेंच नत्य व गायन होते आणि
नारदर्माने सखांत आसनावर असले असतां ते योग्यच आहे. त्यावेळीं आपले गणांसह
शद्भचित्त व जगटूरु केशवाने त्या मनीला व उमेसह तो देवाधिदेव शकर आड राहून
भक्षणांथ ) खीर अपण केली. लोककत्यानं पर्वतच्छेद करणाऱ्या टेवेंद्रानं भक्तिपूवक
याप्रमाणे सत्कारपरवक अर्पण केलेलें ते पाय- कराविलेळें हे॑नत्यगायन पहात असतो. हे
सात्ञ त्या उदारबद्धि व वक्त्यांत श्रेष्ट महाद्यते, तज्ञ कल्याण असो. त्या महात्म्या
नारदाने मोठ्या आवडीने खाल. नंतर तरुराज पारिजाताचे पुष्प मला द्याव
आचमन करून, तप्त झालेल्या नारदाने म्हणन मला काल स्वगीत आमंत्रण झाले होते
कृष्णाला आशिवॉद दिले. त्यांचा कृप्णान तेथ मला 1मळालढ हे पुष्प मी स्वगोतून
प्रस्न मनाने स्वीकार केला. नंतर कमलनेत्रा तुजसाठी येथे घेऊन आला. कारण, तरु
सत्यभामा नारदमनीळा नमस्कार करून उभी श्रेष्ठापासून उत्पन्न झालेलें हे पुप्प देवांनीच
असतां नारदर्माने आपळा जलेयक्त दलिग-. भोगण्यास योग्य आहे. हे कमलनेत्रा, तो पारि-
हस्त पुढे करून म्हणाले (६ हे देवि तं जशी जात इद्राणीला सवेदा इष्ट वाटतो कारण
या क्षणीं पतिपरायण आहेस, अशीच सवदा त्याच्या नित्य पूजनाने सांभाग्य प होतं
रहाशील आणि माझ्या तपाच्या बलाने तं पूर्वी महात्मा धमेबिष्ठ कश्यप यान अदितीचे
विशष भाग्यास चढशील, '' पुण्यक नांवाचे व्रत संपन्न व्हाव ह्मणून हा पार-
याप्रमाणे, मनिश्रेष्ठाने सांगितल्यावर ती जात महावृक्ष [निमाण केला. कारण, पूर्वी
एकदां अदितीने तपोनिधि महातेजस्वी कर्यप
र अं हौ खाला ह अ ।
व र करितांना ओला झाला हाता, त याचा अपल्या कृतीने संतोष केला असतां त्या
१८८ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ६८.
मारीचारन तिला पाहिजे तो वर माग म्हणन | नाहीं. गंगानदीच्या ' पारा ' वर म्हणजे
सांगितठें. त्या वेळीं ती म्हणाली, “हे मनिश्रेष्ठा, * परतीरावर ! ' हा जात ! म्हणजे * उत्पन्न
जेणेकरून मी भाग्यवती होईन, माझ्या मना- झाला ' हाणून याला पारिजात असे नांव
प्रमाणे सवे प्रकारच्या भषणांनीं अलंकृत होईन पडळ. हा मंदार पुष्पांनी यक्त असल्यानं
व मला इष्टर्ते नत्यगीत प्राप्त होईल: आणि हे याला मंदार असंही म्हणतात. शिवाय, अज्ञानी
तपोनिधे, मी सवेदा रजोरहित व शोकराहित लोक हा वृक्ष कोणता हेन ओळसल्यानं
अशी कमारीच राहीन आणि पतिपरायण व: को5पि अयं दारु: ! 'हा कोणता तरी वृक्ष
धमशील होईन, असा वर मला दया. ” आहे, ' असे म्हणं लागल्यामळें त्याला कोवि
ते ऐकन अदितीर्च प्रिय संपादण्याकारेतां दार असें नांव पडलं. एवंच, ज्याच हे मी
कऱ्यपाने हा परिजात बृक्ष उत्पन्न केळा, तो उत्तम पुष्प आणले आहे, तो दिव्य वृक्ष मंदार
सवदा सवास देणाऱ्या व सवे इच्छित पुर- पारिजात व कोविदार या तिन्ही नामांनी
बिणाऱ्या अशा पुप्पांनीं सवेदा भरलेला असे. ' प्रसिद्ध आहे
त्याला सवदा तीन शाखा असत. तो प्रागे "णा
मात्रांचे मन हरण करणारा असन सवदाच | अध्याय अडुसष्टावा.
दशनीय होता. कारण, त्या महावृक्षावर सर्वे- वनी
प्रकारची पुष्पं आढळत. त्या तीन शाखांपेकी नारद-कृष्णसंवाद.
एका अति संदर शाखेवर हीं असल्या प्रकारचीं ' वेशपायन सांगतात:-नेतर, नारद स्वगोम
संदर पुर्प्पें येतात. टसरीवर नाना जातींची जाणार हे. ऐकन अप्रमेय पराक्रमी हरि त्यांना
व तिसर्रावर केवळ कमळंच लागतात. हा तरु म्हणाला, '* हे निप्पापा, धम-तत्वज्ञा महर्प
कऱ्यपान मेंदारनामक कल्पवृक्षाचही सार आपण स्वगोस गेल्यावर त्रिपुरांतक जो धीमान
काढून निमोण केला असल्यामळे सवे वक्षांत महादेव त्याचे सभासदांची प्रथम भेट घेऊन
श्रेष्ठत्व पावला आहे. नंतर अदितीने करय- नंतर, माझं इंद्राशी जने भाउपण आहेत
पाला त्या वृक्षाशीं बांधून त्यासकट तो वृक्ष आपणास माहीतच आहे, त्याची इंद्राला
स्वतःला पुण्य व सोभाग्य प्राप्त व्हावा हणन आठवण देऊन माझे सांगण्यावरून म्हणन
मला दान दिला. आदितांनं पुण्यप्राप्त्यथे करय त्यास पुढीलप्रमाणे विनंती करावी. मात्र ती
पाच्या कंठांत पुष्पमाला घ्राळन मल्ला त्यांचे विनंती आज्ञेच्या पद्धतीची असं नये. विनंती
दान केळ, व कर्यप शाहाणा असल्यामळे अशी कीं, “ पवी महाधार्मिक मनि भगवान्
त्यानं ती गोष्ट पतकरेळी. मग मी अदिती- कश्यप यांनीं अदितीचे सखाथे जो पारिजात
पासून किंमत घेऊन तिचा कऱ्यप तिहा परत वृक्ष उत्पन्न केला आहे तो पुण्य व अत्यंत
दिला. याच रीतीनं इंद्राणीनेही सोभाग्यप्राप्त्यथ सोभाग्य देतो. ( असतें कळते ) हे अमरो-
आपला इंद्र मला दान दिळा. तसेच रोहि- त्तमा, सदेव धमरत असणाऱ्या देवश्रियांनी
णीने सोमाचें दान कळे व क्रद्धीने कुबेराचे त्रत करून तुझ्या या श्रेष्ठ वृक्षाशीं तुला
क या शब्दाची व्युत्पात्त नालकंठांनी फार गमतीची
सोभाग्य देणारा आहे. यांत कांही संशय क श्र आहे । तीप्रमाणें याचा भावार्थ “ वियोग नाहासा
१ कश्यप हा मरीचि कर्पांचा पुत्र हाता, करून दंपल्याचा संयोग करून देणारा. ' असा होतो
२ विष्णुपर्व, ] हरिवंश, १८९
बंब आव मामककयाचायोयममममककमम मड अअशशशाखअजसग््््य््््््््बंबबब अनि यी
भन तशीापीीकी टस
आांधून थमेप्राप्त्यथे तुजसह त्यांचे दान (नार- तावर नेला नाहीं. सारांश, हे महाबाहो, हा
दांस ) दिले. हे प्रभो, ही दानाची गोष्ट पारिजात शचीचा क्रोडावृक्ष आहे. या सज-
ऐकून माझ्याही पत्न्या तसलेच दान देऊं बीवर इंद्राने पूवी महादेवापासून सोडविला.
इच्छित आहेत. त्या दानाने दान, रमे, पुण्य मग शंकराने आपल्या उमेच्या होसेकरितां
व माले प्रेम इतकीं साधणार आहेत. या- त्या मंदरपवताच्या दरींतच दोनशे कोश
करेता ता. पारिजात महावृक्ष माझ्या या ' विस्तीणे असे पारिजात-वन निमोण केलें. हे
ह्रारकानगरीस पोचविण्याची तजवीज करावी. ' कृप्णातेथें त्या परवेतश्रेष्ठावर सूयेप्रकाशाचा प्रवेश
माजे पत्न्यांनीं त्याचे दान दिले हणजे पुनरपि ' नाहीं, चेद्राची शीतल प्रभाही पोचत नाही, किंवा
तो आपण स्वर्गी घेऊन जा. ” याप्रकारे त्या वायुळाही शिरकाव नाहीं. कारण, त्या वनांतील
बल्शात्रु इंद्राला माझी विनंती सांगून, हे महा- हवामान उमेच्या इच्छेप्रमा्ण थंड किंवा उष्ण
मने, आपणही या कामीं असा झटून यत्न; रहात असतें. तेथें महादेवाच्या तेजाचा स्वयंभू
करावा कीं; तेणेकरून तो सरस्रेष्ठ मळा हा ' प्रकाशच असतो ( चंद्रसूयीची अपेक्षा नाहीं ).
वृक्ष देईल. ' हे तपोथना, या प्रकरणी दूताची . हे यदुवधेना, त्या दिव्य वनांत गणांसहित
कामागेरी करण्याचा गुण आपणामध्ये उत्तम शंकर आणि मी (नारद ) यांशिवाय अन्य
प्रकारे आहे, अस मळा दिसते आणि आप- कोणाचा कसाही प्रवेश होत नाहीं. हे वार्ष्णया,
एच माझी समे कार्ये पार पाडण्यास समथ. त्या वनांत आपळे मनास वाटतील तशीं सवे
आहां असं माझे मत आहे. ' प्रकारची उत्तम उत्तम रत्नं, तेथील पारिजात
याप्रकारे नारायणाने म्हटल्यावर भगवान् ' वृक्ष सभोवार ढाळीत असतात. व हे केशवा,
तपोधन नारदक्रपि हंसून केशवाला म्हणाले, : देवाधिदेव लोकनाथ शकर याच्या आज्ञेनं त्या
: हे यदुश्रेष्ठा सुरोत्तमा, ठीक आहे. मी रत्नांचा उपभाग शंकराचे प्रमुख गण घेत
असा निरोप सांगेन. पण कांही केळे तरी इंद्र असतात. या प्रकारे इंद्राचे पारिजाताहून या
हा पारिजात वृक्ष देणार नाहीं. कारण, पूर्वी शेकरनिमित पारिजाताचे फल तसेंच बनही
देव आणि दानव यांनीं पवेतश्रेष्ठ मंदर याळा 'बहगुणित असून त्याचें : अभिमान! ह्मणजे
समुद्रांत ( मंथनार्थ ) घ्राटन हा पारिजात गराडा किंवा परीव व प्रभाही त्या पारिजाता-.
बाहेर काढिला. शिवाय, हे जनार्दना, प्रत्यक्ष हुन अनेकपट आहे व गुण तर बहुगाणितच
लोककत्यी शंकराने हा पारिजात आपले | आहेत. हे केशवा, तेथील ते मूर्तिमंत वृक्ष
मंदरपर्वतावर आणून लावावा म्हणून तो उमेसहित असणारा जो वृषभध्वन शंकर
नेण्यासाठी ( इंद्राकडे ) आपला टूत पाठ- [त्याची त्या प्रथमगणांसह स्वत: उपासना करि-
विला होता. त्या वेळी इंद्राने अंगी जाऊन तात. मंदरावरील या वृक्षांवर पावेतीची कृपा
शंकराला विज्ञात्ति केळी कॉ, हा पारिजात असल्यामुळें ते शंकराच्या तेजानं संतुष्ट असून
वृक्ष शचीचा क्रोडाद्रुम म्हणून तिच्याच उद्या- व्याधिराहत व सुखयुक्त बसतात. एकदां या
नांत रहावा अशी माझी याचना आहे. तेव्हां, वृत्तांच्या वनांत वरदानाने गर्तरित झालेला
हे अनघा,,महादेवांनीं * बर॑आहे राहूं दे ' असा अंधक नांवाचा एक मोठा बलाढ्य;
असता वर दिळा, आणि तो पारिजात, ज्या- घोर व पापबुद्धि देत्य शिरला. त! वृत्नासुरा-
च्यांत विचित्र गृहा आहेत, अशा मंद्रपर्व- हून दसपट बळकट असून कोणाचेही हातून
२९०
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय ६९.
मारला जात नव्हता. तथापि, शत्रमदेन शक- लोकधमे मयोदेत राखणे माझंच कतेव्य अस-
राने त्याला मारिळे, एवंच, ( पारिजाताचं
इतके महत्व असल्यामळे ) हे कमलनेत्रा
देवा, तो सहखाक्ष इंद्र तला पारिजात मोठ्या
कष्टानेच देईल. हे मी तला खास सांगता
त्या सवे कामना पर्ण करणाऱ्या महावृक्षाची
अमिततेजस्वी इंद्र व शचि हीं उभयता सतत
पजा करीत असतात
कृष्ण म्हणतो:--हे मने, महादेव खराच
शहाणा... त्यान शचीची सबब ऐकल्यावर
आपलेकडे तो पारिजात नेला नाहीं हे ठीकच
केळे, कारण, शंकर हा सवे भतांचा ज्येष्ठ
असन लोककती व जगताचा शाश्वत उद्गम
आहे. तेव्हां त्याने जे वतन केळे तं लोक-
मयोदेस उचित केळं असा माझा समज आहे
पण माझी गोष्ट वेगळी आहे. कारण, बढ्शत्र
जो इंद्र त्याचा मी सवेथा धाकटा भाऊ अस-
ल्यानं त्यान स्वतःचा पुत्र जो जयंत त्याच्या
प्रमाणेच माजे लाड पुरवावेत, हं न्याय्य आहे
म्हणन, हे तपोघना;, आपण नाना प्रकारचे दीघ
यत्न करून मजप्रीत्यथ॑ एवढ करा. आपण
या कामीं समथ आहां. हे समथा मने
तुझ्या पुण्यकम्रतासाठीं मीं तुळा स्वगोहून
पारिजात वृक्ष आणन देईन अशी सत्य-
भामेशी प्रतिज्ञा केली आहे. हे तपोधना, ती
प्रतित्ञा मळा मिथ्या कशी कारेतां येईल?
निप्पापा विप्रा, मी आजपर्यंत कधींही मिथ्या
भाषण केळ नाहीं. कारण; मींच प्रतिज्ञा-
भंग सोसं लागला तर लोकांतीलही सत्य बडन
जाईल, आणि हे मृनिश्रेष्ठा, गणयक्त सवे
१ या ठिकाणी ' माद्दितः ? असा दोन पुस्तकांचा
पाट असल्यानें दो धरिला आहे. तथापि, लेखी पोथीवर
: महित: असा पाठ असून त्याचा अर्थ “ इष्टसुख
देणारा ? असा नीलकंठांनीं केटा आहे. तोही पाठ
आदरणीय आहे.
ल्यामळे, मी अनत बोलन कर्सं चालेल : हे
मने, आपले बर॑ असो; मी आपणांस सांगतां
कीं, माझी प्रतिज्ञा हाणन पाडण्यास देव,
गंधवेगण, राक्षस, असर, यक्ष किंवा पत्नग
यांपेकी कोणीही समथ नाहीं. तुम्ही मज-
साठीं याचना करूनही तो अमरपांते जर
पारिजात न देईल तर शचीनं उटी लाविलेल्या
त्या पुरंदराच्या वक्षःस्थळावर मी माझी गदा
मारीन; अस आपण तो बऱ्या बोलानें याचना
करूनही वृक्ष न देईल तर त्याळा सांगावं
व मग मा अंगींच तेथ ( वृक्षप्राप्त्यथे) खर्चात
येणार असा माझा निश्चय तेथे आपण कळ-
वन ठेवावा
अध्याय एकणसत्तरावा
इंद्राचा कृष्णास परत निरोप.
वेशपायन सांगतात:--कृष्णाने असा
निरोप सांगितल्यावर नारदमुनि महेंद्राच्या
सदनांत जाऊन तेथील महोत्सव पहात ती
रात्र तेथेच राहिले. त्या उत्सवाथे तेथे महात्मे
आदित्य, देवश्रेष्ठ वसु, स्वतःच्या पुण्यकमीनी
स्वगोस पोचलेले विद्वान् राजापं;, नाग, यक्ष,
सिद्ध, चारण, शेकडा तपोधन मर्हाप, देवार्प,
मन, महात्मे सपणे, महाबळ मरुत व इतर
स्वगेवासी देवांचे रौकडो समदाय जमले होते
त्या सवे मंडळींच्या फारच वर आपले गणांना
परिवत झालेला अमित पराक्रमी देव महेश्वर
उमेसह बसला होता. त्या सवेकारण द्वेवाभावतीं
मुनिश्रेष्ठ देवारपही बसले होते. त्या देवर्षांना कल्प-
सहख्तरांतींही क्षय नसून इंद्रतुल्य देवही त्यांची
२. विष्णुपवे. ] हरिवंश. १९१
सवदा पजा कारेतात व ते आत्मज्ञानी, सेत्य- सवे राजे व देव इंद्राचा सत्कार घेऊन आल्या-
प्रतिक्त व धमेमार्गी स्थिर असतात. हे भारता, प्रमाणे आपआपल्या जागीं गेले.
त्याचप्रमाण रुद्र, काश्यप, त्याचप्रमाण कार्त-| याप्रकारे सवे मंडळी गेल्यावर देवेंद्र आपले
करवामी, भगवान् असि, सरिच्छेष्ठ गंगा;अर्चि- सभासदांसह सखांत बसला असतां नारदमनि
प्मानू, तुंबरु, वक््तश्रेष्ठ भारिनामक गंधवे, ' त्या साझैध गेळे. इंद्राने त्यांना अम्यत्थान
जे सवे तपोनिष्ठ असून देवदेवांचेही मा्गेदर्शी देऊन त्या तपोधनाचा सत्कार केळा. व आपटे
आहेत ते तसेच, हे नृपा, सवे देवगणही | आसनासारखेंच एक दभभेयक्त आसन त्यांना
ज्याचें अनसरण कारतात, जे धमेनित्य, तपो- देवविले, नंतर महातेजस्वी नारद त्या इंद्राला
नित्य व सन्मागॉने जाणारे व शाभार्थी मनप्य म्हणाले कीं, हे देवश्रेष्ठा, मी अतलतेजस्वी
ज्याप्रमाणे देवांची पजा : कारेतात; त्या- विप्ण्चा टत म्हणन आलो आहे. त्या महा-
प्रमाणे शुभेच्छु देव ज्यांची पूजा कारेतात, जे त्म्याने मळा आज आपली कांहीं कामागेरी
देवापेतुकार्यात असून जे सन्यासाचें अनृष्ठान पुढें करून आनते देशाहून तुजकडे पाठविलें
कारीतात व जे स्वाध्यायनिरत असन सवेदा आहे. ही कामगिरी साधल्यास त्या निम
नियमाने चालतात, असे ते सवे शंकरांच्या तेजस्वी कृष्णाची पीडा दर होणार आहे. ”
भांवतीं जमले होते. त्या प्रसंगी गेंधवाधिपाति | हे नारदांचे वाक्य ऐकन भगवान इंद्र आनं-
श्रीमान् चित्ररथ हा तेथें आपल्या पुत्रांसहव- | दित होऊन व मुनी हृदयंगम अशी प्रीति
तेमान् येऊन आनंदाने वाद्य वाजवीत होता. वचने बोळन म्हणाला कीं, हे मने, आज
या शिवाय, ऊणोय, चित्रसेन, हाहा, हह, कृप्णाला माझी बहुतांदिवशी आठवण झाली
डंबर व तंबरु, हे लिग, मधर, सम्मित म्हणावयाची. याकरितां त्या पुरुष्रेष्ठानं काय
इत्यादि सहा प्रकारचें गायन गात होते. त्या- | सांगितले आहे, ते मला सत्वर कथन करा
चप्रमा्णे हे भारता, उववशी, विप्रचित्ति, हेमा, नारद म्हणाले:---हे महंद्रा, तुझा भ्राता,
हेमदेता, घृताची व सहजम्याप्रभ्रति अप्सरा जो आपणाला इंद्रानन म्हणवितो व ज्याने
नृत्यांदे पारेचया करीत हात्या, त्या | करयपवशाचा काते वाढावळा आहे, त्या
परिचर्यचे आत्मज्ञ शाकरान प्रीतपवक ग्रहण | दुप्णाला भटण्यासाठा मा कसाबसा हारकस
केळे, आगि इंद्राने त्या दिवशी केलेल्या गेलां. परंतु, त्या वेळीं तो शत्रमदेक वीर शंक-
वर्तनाने संत होऊन तो जगद्वति देव राची स्तुति करीत रुक्मिणीसाहेत रवतकपवर्ता
स्वस्थानी गेला. तो भतपति गेल्यावर इतरही असलेला मळा आढळला. नतर, त्या महाते
_________________________ जस्वा कृष्णाच्या स्रियांना नवल वाटाव म्हणून,
१ या ठिकाणी लखी पोथीचा पॉठ “ आत्मज्ञाना- हे ।नप्पापा, मी पारिजात तरूच पुष्प त्याठा
बलेपान्धा: ' असा आहे, वल्यांताल ' ज्ञानाबलेपान्थाः दिल. ते अनेक टच्छा परावणार वृक्षराजाचे
या पदावर गवहोनाः; ! अशी नोलकठांची टाप आहे पुप्प पाहून कृप्णस्रियांना फारच आश्चये
७000000000. 0. टल, हे मानदा, मीं त्यांना या, पारिजा-
न (स तव हा तल्या णाचे रण संगूत्या ताची उतरि
| । महात्म्या कश्यपाने केली हेही सांगितले. शि-
आम्ही स्वीकारलेला पाठ * आत्मज्ञा: सल्यसंधाश्व हा
कलकत्ता प्रतातील आहे. य, अदितीने पुण्यक अरतासाठीं आत्मज्ञानी
१९२९ श्रीमन्महाभारत, [ अघ्याय ६९
कर्यपाला गळ्यांत माळ घालन या वृक्षासह | निरोप काय तो सांगता.या विनंतीवरून नारदांनी
मला दान दिले व शचीने त दान याच रीतीने | आसनपरिग्रह केला. नंतर, हे राजा, त्यांची
केळ; त्याचप्रमाणे अन्यदेवांचंही त्यांचे ( स्रि- आज्ञा मिळाल्यावर इंद्रही आपले योग्यतेठा
यांनीं ) दान केळं आगे मग कऱ्यपादि मह- | अनरूप अशा श्रेष्ठ आसनावर बसला. नंतर
षींनीं मला मोबदला द्रव्य देऊन आपणास तो वृत्रशत्र देवेंद्र आपले स्वतःचे बळ व वीय
सोडवन घेतले, या सवे गोष्टी हे स- ध्यानांत आणन आणि आपले पापंदांक
रेश्वरा, मीं त्या स्रियांना सांगितल्या. त पाहून त्या तपोधनाळा म्हणाला, “ हे धर्मज्ञ
रकन तुझ्या धाकट्या भावाची सत्यभामा नांवार्न महष, भतमात्राला सख देणारा जो जनादन
प्रर्यात एक लाडकी स्री आहे तिचे मनांत आप- त्याला प्रथम कशळ प्रश्न करून मग आपण
णहा पुण्यक तरत करावे अस आले, मग म्हणाव कां, माझे पश्चातू तच ( उपद्र अस
त्या कामी तिनं आपले भत्योची प्राथेना केठी. ल्याने ) जगताचा स्वामी होणार ह निःसंश-
आणे हे मानदा, तझ्या धाकट्या भावानं धमा- यच आहे. आगि हे अच्यता, त्या वेळी पारि
कारितां तिची प्राथेना पुरी करण्याची प्रातिज्ञा| जात व इतर सवे रत्ने अनायासेच तझी
केली, व बलिश्रेष्ठ वीर विष्ण मला जे कांही होतील. हे देवा, तं प्रथ्वीर्चे भारावतरण क
हणाला तं मी जसंच्या तर्सच सांगतो 'ण्याताठी म्हणून भूतलीं गेढास व ती कार्यसिद्वे
त हे सुर्रेष्ठा, तू ऐक. अच्युत तुळा व्हावी ह्मणून तू सर्व कामांत मनुष्यांची
प्रणिपात करून म्हणाला:-धाकट्या भावाचे ' रीते स्वीकारून राहिला आहेस. तेव्हां तं केलेटी
आपण लाड पुराविळे पाहिजेत. व यासाठी वृक्ष- ( भभारहरणाची ) प्रतिज्ञा पुरी करून परत
श्रेष्ठ पारिजात मी इकडे आणणार आहं. . खर्गास आलास म्हणजे, हे अधोस्षजा, तजे
हे असुरमदना, या योगानें तुझ्या भावजयीचा स्रीचे इष्ट हेत मी पुरवीन, हे अच्यता
हेतु पूण व्हावा आणि विशेषतः तुम भावज- असल्या शुष्क कारणास्तव स्वर्गातील रत्न त
यीन योजलेले ह कृत्य, धमकृत्य आहे यास्तव | मनप्यलोकीं नेणें उचित नाही. कारण,
तिचा हेतु पूणे करावा. हे लोकनायका, । पर्वांच्यांनी अशी मर्यादाच घातली आहे. ₹
या मृत्यलोकांत असल्या कल्याणकारक समर्था महाबला, ही मर्यादा लपून
वस्तचा वाण आह, 1 माझ्या बढान या. जर मा वागळां तर मला ह
मनुप्यांना ही टेवळाकांतीलळ कल्याणकारक प्रजापति काय म्हणतील बरे ? महात्म्या
वस्तु पहावयास मिळो अशी माझी मर्नीपा ब्रह्मदेवाने स्वतःचे पुत्र व पोत्र यांचे संमतीने
आ जगतांतीळ सवे कृत्यांचे शाश्वत (अल्ध्य )
वैशंपायन सांगतात:--हे करुनंदना, श्रीकू- असे नियम घालन ठेविठे आहेत. आगि
८णाचा तो निरोप ऐकन महेंद्र त्या वक््तश्रेष्ठ प्रजापतीन॑ आंखलळेला मागे सोडून मा
नारदास म्हणाला. ' हे द्विजश्रेष्ठा, आपळे चालला असे जर चतुर व समथे अशा प्रजा
बोलणे मी ऐक. आपण अगोदर 'आसनावर पर्तीचे कानावर गेल तर तो मला शापह!
बसावे. मग मीं परमतेजस्वी कृष्णाला उलट देईल. आम्हीच जर नियमरूप सेतुनेधनाच
णा" भेद केला तर मग दुत्य व दत्यानयायी दुस'
१ यावरून नारदांनी श्राकुष्णाचा निरोप जञातांच | _ न
बसण्यापू्वींच सांगितला असे बाटतें, लोकहा अथातच तस करताल. आणि हे मात
र
२ विष्णुपवे, ] हरिवंश.
कााणळकाणयकळाडचडळवमधकाडाहणदधाधाताळपामडटनातयाळावया जाळ्याचा सनसाळळजतववडयडायातळयाळायाळयाता टाळाच जानळायासामामालचादातासातानयवधवदमळ)_ पमदततठील तळवा काातजजावकनयाज क ााावमतातकयरकळळ य्यक
खरीचे निमित्ताने त्वां येथून हा पारिजात वृक्ष- भळोकीं जे कर्म करावें त्याचे फल या
श्रेष्ठ मृत्युलोकी नेल्यास स्वर्गवासी ठोक हिर- 'स्वर्गलोकीं भोगावे. पण मनप्यांना पारि-
मष्टि होतील. काळाचे गतीकडे दृष्टि देऊन माझे जाताचे गण ( भळोकींच ) भोगण्यास
भावाने, स्वयंभमनने मनप्यांचे हणन जे उपभोग प्राप्त झाले म्हणजे ते स्वगेप्राप्त्यथे यत्नच
नेमाण केळे आहेत त्यांतच संतष्ट असावे.हे ताता, काणार नाहींत. हे तपोधना, हा पारिजात
ह्या स्वर्गळोकीं जी कोणती माझी म्हणन वस्त म्हणजे म्वगीतील निखिळ रत्नांत श्रेष्ठ आह
आहे तिचा उपभाग करप्णाने येथे स्वगात हा जर मत्यांना भोगावयास मिळाला तर मग
येऊन खशाळ ध्यावा. ह्या जनादनाला मांसाचे सवे एकच गोळेंकार झाला म्हणावयाचा. भमी-
पदाथ खाऊन फरफरी आली आहे व यामळे वरच स्वर्गफल मिळं लागळे म्हणजे मनप्य
धर्म सोडून तो पापाचरण करूं लागलास यज्ञादिकांनी आमचे यजन करणार नाहींत
दिसतं. मळा तर वाट्ते कीं,
कृप्गासारखा आणि त्यांना भलोकींच देवांची बरोबरी कर
महात्मा बाईलबद्धथा आह अस स्थापित होण ण्यास मिळाल्यामळ पतोदि कर्मे करणार
म्हणजे लोकांत
याचा मोठाच दलाकिक नाहींत. हे तपोधना, सांप्रत मनप्यांस स्वगांची
टल, हे नारदा. ज्या अथी या मधसटनाने
इच्छा असल्यामळ ते श्रद्धाप्वेक यत्न, जप-
मनुप्यलाका जाऊन मनुप्यत्व स्वाकारिळ आहे, जाप्य;
९३
न्हिककृत्ये वगरे करून आम्हांस
त्या अर्था त्याचा वडील भाऊ जोमीत्या
भाझा नित्रध त्यान एकलाच पाहिजे. ( पारि-.
जातासारख ) स्वर्गीय रत्न हिमकन नेल्यास
माझा मोठाच उपमदे होणार आहे. स्वजा
तीचे हातन झाठेलळा उपमदे फारच निय सम-
जला जाता. मधमदनाने घम, अर्थ व काम
हे यथाक्रम ठेवावे. कारण, बह्मदेवाने भल्यांना
असाच माग लावन दिळा आहे. मीं जर हा
पारिजात भलोकीं पाठविळा तर शाचिप्रभाते
मळा कोणीच मान देणार नाहीत. मनप्यांना,
हा पारिजात भळोकीं दिसला आणि त्याला
यांनीं स्पर्शही केळा म्हणज म्वर्गलोकाचे फल
आपल्या भूलोकींच आळे असें पाहून ते मग,
स्वगांसाठी खटपटच करणार नाहींत. हे नारदा,
मत्यलाकचे प्राणी पारिजाताचे सेवन करूं.
।
'दगव व कम[पासन
नित्य संतष्ट करात असतात, परतु पारजा
ताचे गण त्यांना टब्य आलें म्हणजे हे काहा
'ते करणार नाहात. आणि या गाष्टा आम्हाला
कमी पडल्या म्हणजे आम्हीं अर्थातच निस्तेज
होऊं. सभ्या येथन मनप्यांकरितां भलोकी
संदर वृष्टि होते व तिने धान्य उत्पन्न होऊन
मनप्यांचे जीवन होते. आणि मग तेही आह्मांस
( परत ) दान व यज्ञ यांन तृप्त कारतात
परंत, हे धभेज्ञा, ( पारिजातप्राप्तीन ) जर
मत्योनाभ्षब्रा, तपा; रोग; जरा, मत्यु, कामेच्छा,
द्ववणाऱ्या ३ति बाधत
नाहींतशा झाल्या तर त काय म्हणून उद्योग
करितील ? एवंच, पारिजात मळोकीं नणे काण
ुमनुप्याला * रष्ट ? आणि “ पूत ' अश्या दान कमे
सांगितली आहे. त्यांत ' इष्ट ? म्हणजे " आमहात्र तप
लागले तर मग देव आणि मनप्य यांच्यांत | सत्यं वेदानांथव पालन । आतिथ्य वेश्वदेवश्व इष्टमित्यमि
अतरच उरल नाहो. ( रात म्हटला म्हणज ) धोयत॥अस अत्रिकपीचवचन आध बे “पूत? म्हणजे “वापी
१ कलकत्ता पाठ याथे उलर आहे, त्यांचा अर्थ;-- | मिल्लाभिपायत ॥
भाझी म्हणून जी वरतु आहे. तिचा उपभोग रप्णाने |
स्वगत देखील घण उचित नाहो असा आहे.
इरिवरा ४---५०,
| कृपतडागा[« देवतायतनानच । अन्नमदानमारामः पूत-
असें मनू वचन आहे
२अतिवृर्टिरनावृष्टि: शळभा मूषकाः शुकाः | प्रत्यास-
न्नाश्व राजान: पडेते इतय: स्मृताः । मनुस्सति
२९४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ७०.
त्याही दृष्टीनें शक्य नाहो. ” अस, हे द्विज- पुरविळेच पाहिजत. हे वत्रशत्रो, मी पुनःपुन
श्रेष्ठा, आपण त्या निमेळ आचरणाच्या विष्णऴा तला पारिजात देता कां येणार नाहीं, याचीं
गावे, हे मनष्यश्रेष्ठा, माझे प्रेम आउणावर | कारणें दाखविलीं परंत त्याची बद्धि मिळन
रहावे अशी इच्छा असल तर ही गोष्ट माझा फिरेना, हे वासवा, इतकेच नव्हे तर माजे
बंधु जेणेकरून खषी राहील अशा खुर्बीनंच भाषणाचे शवटीं तो मधुसूदन रागावल्यासारखा
आपण त्याला सांगावी. त्याचे स्त्रियांकारितां होऊन उपहासाने मला ह्मणाला, ' हे मन;
आपण येथन हार, मणि, रत्ने, चंदन, अगरु तर्झं कल्याण असो; माझी प्रतिज्ञा हाणन पाड-
व विचित्र वरते इत्यादि वस्त द्वारकेस न्याव्या. ण्यास देव, गंधव, गण, राक्षस, असर किंवा
( मी त्या देतो ) इतकेंच नव्हे; परंतु, मनु- श्रेष्ठ पत्नगही समथ नाहींत. तू मजपक्षी याचना
प्यांस योग्य अशा इतरही ज्या कांही वस्त करूनही अमरेश्वर जर पारिजात देणार नाहीं
केशवास वाटतील त्या त्यांने येथन न्याव्या. ( तर शचीनं उटी लावलेल्या त्या पुरंद्राच्या
( माझी मना नाहीं. ) परंत, पारिजात नेऊन 'वक्ष:स्थळावर मी ही गदा मारीन. हे महेंद्रा,अशा
स्वगांठा नांगविणं हे केशवास योग्य नाहीं. हे प्रकारचा तुझे भावाचा निश्चय आहे. तर अशा
मने, मी केशवाची इच्छा असेल तितकी स्थितींत कर्से वागणे योग्य आहे याचा नीट
रत्नं व अनेक विचित्र भषणही देईन. परंत, विचार करून तसें कर. हे देवेशा; माझे मखां
सवे स्वगेवासी यांचा आवडता जो पारिजात तन या कामी तत्त्वाची व हिताची गोष्ट ऐक
वृक्ष तो मात्र कांहीं केल्या देणार नाही ५ पारिजात ह्ारकेस नेऊं द्यावा ह मला रुचतं. '
कका डा नारदांनी अत हझणतांच उघड उघड बलाचे
अध्याय सत्तरावा. देहाचा भेद करणारा सहखराक्ष देवेंद्र रोपाविष्ट
व्यान होऊन हणाला, हे तपोधन, मी वडील बंधु
नारदाचा इंद्राशी बुद्धिवाद व त्यांतन निरपराध असतांही केशव जर मज-
वैशंपायन सांगतात:-_हे करुनंदना, इंद्राचे पाशी अशा प्रकारचें आचरण करू लागला,
हे बोलणे ऐकून धमज्ञांत श्रेष्ठ असा महात्मा, तर मग काय करावे ? हे अनघा नारदा, आज-
नारद हणाला, हे महाबाहो इंद्रा, तं मळा फार पर्यंत मला प्रतिकल अशा कितितरी गोष्टी कृप्णा
मान्य आहेस आगे यासाठीं तजे हिताचे ज॑ नं केल्या. तर्थापे, तो माझा भाऊ ही गाष्ट
कांहीं असेल ते मी अवर्य बोलेन. तं माझं ध्यानांत आणनच मीं त्या सहन केल्या
काम. त्ता अभिप्राय मला अवगत असल्या- पुर्वी खांडव वनांत माझे मेघ अद्भत अशीच
मळं मी प्रथमच कृप्णाला सांगितले की, प्रत्यक्ष शमन करीत असतां याने अजेनाचा रथ
शकराला देखील इंद्राने पर्वा हा पारिजात वाहता वाहतां गाइ्या मेत्रांचे निवारण केले
दिला नाही. आणि अस करण्याला कारण तसेच याने गोवधेन पवत उचलन माझे
काय होतीं, तींही मीं त्याला थोडक्यांत दाख- अप्रिय केढें, त्याचप्रमाणे वृत्रबघाचे समयी
विली. परंतु मी तला सत्य सांगता. कीं, मी याला आपले साह्याथे म्हणन बोलाविला
त्याची समजत झाली नाही. माझे शब्दावर त्या वेळीं * मी सवे भतांशीं सारखाच आहे!
तो कमलनेत्र तत्काळ असे हणाला कीं, मी ( म्हणन तझीच बाज धरण्याचे मळा कारण
जर उपंद्र आहे तर त्या महेद्राने माझे लाड नाही. असा बहाणा यार्ने मला सांगितला १
९ विष्णुपने ] हरिवंश, १९९६
टयधाभधळाकमामाकाडाकामाममामााकामयडयाकाकधावायमाधाशायाकावकायधळामामडमयामामडाााकमककयाजाकााककन्या वडा वहामेडयमकका यासक याक याकया य कमा दायाडाकमकययायाकयामयाठाम्याकाभायाकाकमवीळायामायया का डाकायदयााचयाया काचा
>>
क वबक्ज्बड
ककती डतशोणवीकरतणीसती ककळळीळीणी
अखेर) मीच आपल्या बाहुबलाच्या आश्रयाने | ( अदिति ) व पिता कर्यपप्रजापाति यांनींही
वृत्रासुर मारिला. शिवाय देव व असर यां- मला सांगितळे आहे कीं; इतर सारे जेवते
मध्ये जेव्हां जेव्हां संग्राम उपस्थित होतो | गण आहेत. सख्या भावासारखा खरा जिव-
तेव्हां तेव्हां हहर लागेळ तसा हा लढत | लग दसरा कोणी नाहीं. माझा पिता कश्यप
असतो, ह॑तेर हे मने, आपणास पुरंच याने एका उद्रांततन आलेल्या ( सख्या )
माहीत आहे. या कामां फार बालन काय फल? | बंधविषयी विशेषच सांगितळ॑ आहे. बाकी
प्रारब्यानं होणें अपतेळ त॑ होऊं द्या. बाकी ( माझे सावत्र बंध ) देत्य हे तरी अति
माझे मनांतून बंधकलह करावा असे नाहीं. गर्विष्ठ होऊन पापनिश्चयी निघाळे, म्हणनच
याला, हे नारदा, आपणच साक्षी असा; मी.मी त्यांचे उठट चालतो. (एरवी ते
म्हणता, हा केशव माझे छातीवर जर गदा बंधु समजून मला प्रियच आहेत. ) ही गोष्ट
घालण्यास तयार झाळा असला तर त्या बोल- खरी कीं, आत्मस्ततियक्त भाषण करूं नये
ण्यांत शचीचे नांव घेण्यांत त्याला काय फायदा , परंत हे द्विजा, गोष्ट केवळ ओघाला भाली हण-
वाटला बरे ? ( बायकांचे वाटेस जाणं हा नच मी बोलता. ती अशी. हे निप्पापा, महामत,
[णता पुरुषार्थ 2 ) आमचे बद्धिमान् पिता पर्वी देवांचेवर सामथ्योमळं धनधारी असुरांनी
कऱ्यपत्रषि हे आमची माता अदिति तीसह या. विष्णूचे धनुप्याची दोरी जेव्हां छेदून
स्वघामास गेळे. पण कप्णाचे हे करणें टाकिली आणि रुद्राचे तेजाने याच जेव्हा
त्यांचे दपणाला कारण होणार आहे. माझ्या शिर तटलं, तेव्हां ( रणांत ) याच शरार मा
या भावाचे मन स्वाधीन नसन रज व तम सांवरून धरून तटलेळे मंडके मोठ्या यल्नाने
यांनीं व्याप्त असल्यामळे तो केवळ कामवश त्या शररीराळा पवेवत जडविळें तरी पण; हे
होऊन बायकोचे सांगण्यावरून मळा वडील | नारदा, पुन: हा कृष्ण ' मीच काय तो देवां-
भावाला अस बोलला. ( हे उघड आहे. ) हे तळा दढाचाये ' अस आपणांस म्हणवून मोठ्या
ब्राह्मणा, मजसारख्याला हा जर जआयल्या | गवान धनुष्याला दोरा चढवून उभा राह्हा |
विष्ण असा दोष देत आहे, तर मी म्हणतो हे मुनिश्रेष्ठा, अशांचे मीं जे ( रणांत) शरार
कीं, त्या स्रियेळा, त्या त्याच्या रजाला व संभाळून धरिले त्याचा हेतु काय कां, माता
तमाळाही सर्वथा धि:कार असो; हे महामुने, पित्यांनीं मळा नांवे ठेवूं नये. ( एरवी याचा
कृष्णाने इकडे दृष्टि दिळी नाहीं काँ, ज्येष्ठ ह! पात्रता नव्हे ) याशीवाय मा माझाव
भ्राताविरोध करण्याने काझ्यपकुळ व माझी निष्णूचा अपे दोन्हीही यज्ञाय भाग या ४७
माता ज्यांत जन्मली तं दक्षकुल या उभय-
कुलांसही दषण प्राप्त होईल. हे नाररा, छ-
प्णानं विषयवासना व स्त्रीप्रम यांचे अमलांत
माझं वडीलपण किंवा ठेवेंद्रत्व यांपेकां कशा-
लाच मान दिला नाहीं. हे निप्पापा, पूर्व!
न्रह्मदेवाने असे म्हटलें आहे कीं, सहख्रावाधे
पुत्र व स्त्रिया यांहीपेक्षां सट्वृत्त व ज्ञानी
नेधची योग्यता अधिक आहे. माझी माता
ट्याळाच दिळे. सारांश, हे नारदा, हा माझा
धाकटा भाऊ म्हणन माझी याकडे सदा सभम
दृष्टि असते. हे तपोभना; खर पाहता सम्रा
मांत यानं प्रथम प्रहार चाळ करावा. कारण,
मी राजा आहे. तरीपण ( याचेसाठी ) मीच
आधीं प्रहारास आरंभ करितो.” कोणतीही
भानगड उभी राहिळी असतां; हे अनघा,घर्मेज्ञा,
मी भक्तियुक्त कृष्णाचे शरीराचे स्वशरीरा-
[ भध्याय ७१.
श्रीमरमहाभारत,
प्रमाण रक्षण करितो. हे मने, फार काय सांगं, होऊन मला वडिलाला जर यद्धाथ बोलळावितो,
पण हं माझे भवन मोडन नेऊन या विष्णनं तर असल्या त्या बाईेलबद्धथा कृष्णाची मी
( त्या सामभ्रींने ) स्वतःचं माझ्यावर चढ असे तरी गय काय म्हणून करावी? हे भगवन, तपो
भवन सवे लोकांचे शिरोभागी उभं केळे. परंत, धना, कृष्णाने रलिलेल्या द्वारकेस आजच
हे मने, तोही अपमान मीं पाठीमागे टाकला. . आपण जाव व तंट्यावर आलेल्या त्या अच्यताळा
कारण इतकच काँ, हा आपला भाऊ; हा स्मरणपूवेक माझ अस म्हणण सांगावे का, ' तूं
लहान आहे. कारेतां, याचे लांड करणं आपले त्याला यद्धांत गिंकल्याशिवाय इंद्र तला पारिजा
क्तेव्यच आहे असें मीं मानिळे. हे नारदा, या ताचे अधेक देखील देणार नाहीं.' हे भगवन,
मानी गोविंदाला; हा बाल आहे, माझा (आपला) . माझे कल्याणासाठी याउपर अच्यताला आपण
पुत्र आहे, हा इंद्राहन धाकटा आहे अस म्हणन . असही निशक सांगावे का, हा वक्ष नेशीळ
आमचे मातापिता ही फारशी कधीं! तर राजरोस यद्ध करूनच ने, मायावीपणानं,
बोलली नाहींत. त्यांतळे त्यांत हा केशव . कपटाने असा मात्र नेऊ नका. कारण, असल्या
आहेंचा तर विशेषच लाडका. कारण, तिचे ' कटिलपणाला मी तुच्छ मानिता
त्याजवर प्रमच आतोरक्त आहे. आणे आह्मी
'%//१-/ ७
आपड नावडत;ह खबडच आह.कशव हा सवेज्ञ, |
बळवान्, शर, योग्यांना मान देणारा इत्या
जं कांही आम्हीं मनांत समजत होतां
आज व्यथ॑ गेले, याकरितां, हे नारदा,
आपण जाऊन केशवाळा माझा निरोप सांगावा
कीं; शात्रेनीं मळा यद्धाथे आमंत्रणच दिले
तर मी कांहीं मार्गे घेणार नाहीं. याकारितां
तझी इच्छा असेल तर यद्धाथे ये. तज्ञे मनांत
असेळ तं मळा सहन केळेंच पाहिजे. आगि
हे ख्रीजिता, तझी इच्छा असेळ, तर तंच
प्रथम मजवर प्रहार कर. हे जनादेना, गरु
डावर स्वार होऊन आणि नीट वळकटी
अध्याय एकाहत्तरावा,
अ" 0७ ४-0
नारद स्वगोटून परत क्रुष्णाकड येतात.
वेशेपायन सांगतात:-_महेद्राचे ह॑ वचन
ऐकन श्रेष्ठवक्ता नारद एकांतांत त्या देवरा
जाला म्हणाला:--'' ही गोष्ट खरी कीं राजे
लोकांशी नेहमीं गोड बोळत असावे. तथारप,
हे अच्यता, तसाच समय आल्यास हिताच
असन ते आप्रिय असळ तरीही बोळावे, (अशी
नीति आहे. ) शहाण्यांचे असे म्हणणं आहे
कीं, कोणीं आपणास योनिल्याशिवाय पुढाकार
घेऊं नये आगि असा चालेल तोच व्यवहा
करून रथाचे चाक, शाज्के भनप्य, गदा, राचे रहस्य जाणतो असे नीतिनिपुणांचें मत
नंदक खड्ट यांहीं मजवर प्रहार कर. हे केशवा, ' आहे. तथापि, ज्या अर्था कोणतीही जरी
तृ प्रहार केल्यावर मग मी प्रहार करीन; मात्र वाइट गोष्ट उपस्थित झाढी असतां तं माझ
या दष्ट भ्रातप्रेमाने मला त्या वेळीं विकळ न. अभिप्राय घेत असतोस त्या अर्था या कामीं
कराव, हे मनिसत्तमा, जापयंत चक्रपाणी रथांत मी होऊन तळा सल्ला देतो; तळा रुचेल तर
उभा राहन मला जिंकणार नाहीं, तोंपर्यंत मी घे. आपल्या मित्राचा पराभव होऊ नये, अश!
पारिजात देणार नाहीं. हे तपोधन, तो धाकटा इच्छा करणाऱ्या सहदाने त्याळा जे न्याय्य,
समयाोचेत व मित्रास हितकर. म्हणन कळत
1] मम पुत्नातियांत पत्र
! असेल, त प्रश्नांगंचन सांगाव, कणकट असट
साध आप आहे
रान याचा पत्रांत असा
२ -विष्णुपवे, ] हरिवंश. १९७
तरी ज॑ पारेणामीं सुखकर असेल तेच मल्यांनीं ' ह्या उपटक्षणांने यावत भोग्यवस्तस्वरूप, दृर्य-
आपले मित्रास सांगावे. असे करणे ह स्रह | मात्राकार व चेतनास ( भोगदानाने ) तृष्ट क-
करणाची फेड करणेच आहे अस समजन रणारा भाग होय. उमप्रमार्णव रुक्मिणी आटि
पर्वीपासून सजञनांनीं हाच पंथ स्वीकारला ज्या स्रिया आहेत त्या या प्रकृतीच्या व्यक्त
आहे. जे कोणी लबाड, धमभ्रष्ट, उपदेश न रूपांतील प्रथम गुण होत. म्हणजे उमादेवी
ऐकणारे व द्वेप्य असतीळ अशांना हितही हीच अव्यय प्रकृति ( व तिचा भोक्ता) तो
सांगू नये. कारण, भल्यांनीं अशांना निद्यच गणयक्त महेश्वर देव. ( देवी हा प्रकृतीचा गण
मानिळें आहे. यास्तव, ह श्रातश्रेष्ठा, हे सवेज्ञा व तिचा भोक्ता महादेव हा गणी अस सम-
देवा, मळा जे ओघानं बोढणे प्राप्त आढे आहे जावे. ) हे अमरस्रेष्ठा, सारांश, महेश्वर आणि
त॑ तृ प्रथम ऐक आणि माझ सांगणं तुझे विष्णु यांत भेद मुळींच नाहीं. ( महेश्वर तोच
हिताचे आह, म्हणून त ऐकून तसा चाळ. विष्णु ) किंबहुना विप्णु हा प्रथम गुण अस-
हे देवा, भावाभावांत किंवा स्ेह्यांत फूट ल्यान त्या गणी महेश्वराचाही शाश्वत शास्ता
पडली म्हणजे शात्रंना टाळ्या पिटायळा फावते; . आहे. सवे ढोकांचा कतो, महातेजस्वी व सर्वे-
यांत मळींच संदेह नाही. हे वद्धिमता मरे- कारण नारायण हा तयेस्वरूपी आहे. म्हणजे
श्वरा, कोणते काय हितपारिणामी आहे व देव महेश्रर हा भोक्ता आहे व अधोक्षज विष्ण
कोणते त्याचे टळट आहे, याचा नेहमीं विचार 'हा कतो आहे. आणि ब्रह्मदेव व प्रजापतिगण
करावा. प्रस्त्वसारखे काये उभारिळे असतां व इतर देवगण हे तर त्या महात्म्या महादे-
परिणामी अनतापाळा कारण होटेस असेल तर , वाने मागन उत्पन्न केले. एतावता, वेदामध्यं
शहाण्याने त॑ आरंभच नये, असा बकद्धिवान विप्ण हा सर्वात पुराण असा पुरुष, अचित्य;
लोकांचा निणेय आहे. तं याजिलेल्या गोष्टींचा अप्रमेय व त्रिगणांचे पढीकडला असा वर्णिला
परिणाम चांगला होईले मळा दिसत नाहीं. आहे. पवा अदितीनं तप करून या विष्णची
आणि हे दवेंद्रा, मी असे कां हणता, याळा आराधना केटी. त्या वेळीं तिचे तपानं तृष्ट
कारण आहे; तेही ऐकून बे. जो हरि कायरूपी होऊन विष्णूने तिचे आवडीचा वर तिढा दे-
विश्व व कारणरूपी प्रथान या दोहोंचा स्वतः ण्याचे कबळ कळे. त्या वेळीं, हे देवंद्रा, अदि-
एकटाच अधिष्ठाता असन जो प्रकृतीचे पळी-' तीनं हा अभोक्षञ नारायण आहे हं जाणून
कडे असणारा क्षेत्रज्ञ ह्मणजे स्थळ, सूक्ष्म व त्याळा वंदून करून मागितळे कीं, हे विष्णो,
कारणरूपी देहत्रय याळा प्रकाशित करणारा तुजसारखा मला पुत्र असावा. तो तिला
असे ज्ञाते समजतात, अस्ता जो कोणी अन्यक्त ' म्हणाला, मजसारखा टुसरा पुरुषच ब्रह्मांडांत
परमात्मा त्याचा सर्व सष्टांचे उत्पत्तीला कार-. नाहीं. यास्तत मीच आतां माझे अंशान तुझे
णभत असा जो व्यक्तभाग त्याचा हा श्रे्ठदेव उदरी येईन. दसरी तोड ताही. हे सुरेश्वरा,
विष्ण केवळ आत्मा आहे. व तसाच तो सर्वे- सांप्रत तुझा भाऊ म्हणून जो जन्मास आला
बुद्धिमान ( चेतन ) प्राण्यांचाही अंतयामी | आहे, तो हा सवेकतो व महातजस्वा नाराय-
आहे. त्याचप्रमाणे प्रकृतीचा जो प्रथम व्यक्त णच स्वतः आहे. ( बाह्यदृष्टीनं ) ढोक त्याठा
झालेला भाग तोच ही यशस्विनी उमादवी. «वास्तव रुद्रही तुझें विप्णुविस्द रक्षण करणार नाहीं
होय. हाच ( प्रकृतीचा व्यक्त भाग ) स्त्री दा भाव
२९८
श्रीमन्महाभारत,
[ भध्याय ७१.
उपेंद्र म्हणजे तुजहून धाकटा किंवा कमी
मानाचा म्हणतात, एवढंच. सारांश, हे देवा,
या देव हरीने कर्यपाचं पुत्रत्व आपखषीनं पत-
करिळें आहे इतकंच. कारण, भत व भावी
सष्टींचा उत्पत्तिलयकती हा अव्यय विष्ण
असलीं निरानेराळीं रूपं घेत असतो. हा सवे-
कती, हतो, जगन्ञायक केशव सांप्रत कृप्णरू
पार्ने मथुरेत जो प्रकट झाला आहे; तो केवळ
जगत्कल्याणाचे हेतूनं. हे मानदा, मांसपिण्ड
जसा चरनीने सवेत्र आंत बाहेर भरलेला
आहे कीं, ज्याचे पदरीं तप शिल्लक आहे
असल मनष्य खोर्टे कर्म करीत असला तरीही
हा त्याला ( तप नि:दशोष होई तो) मारीत नाहीं
सजञनांची गति व नित्यधमस्वरूप अशा या
गोविदाने देवांचे शत्र जे दानव त्यांतील मख्य
मुख्य नाहींसे केळे ते तरी, हे देवेंद्र, तुझे
बर््याकारेतां. याच आत्मज्ञान रामरूप घेऊन
रावणास मारिळे॑ आगि सिंह ज्याप्रमाणे
हत्तीला मारितो त्याप्रमाणं याने वाटेल तसटी
रूपं घेऊन अनेक मत्त टेत्य मारिळे आहेत. सव
असतो त्याप्रमाणे हे सवे जगत् या प्रभाव- भतश्रेष्ठांचाही अग्रणी असा हा उपेंद्र अद्यापि
शाली विष्णनं आंत बाहेर व्यापिलेलं आहे. जगद्धितासाठींच मनष्यलोकांत रहात आहे. या
तो ब्राह्मणांचा हितकती, सवोतयोमी, हरीला मी पर्वी जटा, दंड व कृष्णाजिन धारण
गुणातीत व सर्वैकती वैकुंठ या जगतांत निर- केेळा पाहिला आहे, तृणांत जसा उग्र अभ्न
निराळ्या रूपांनी विकार पावत असतो. त्याप्रमाण हा देत्यसमृहांतून सहार करात फरत
यामळें हा सष्ट्यत्पत्तिकती, सवन्यापी, भगवान् | असे. याच गोविंदाने केवळ देत्यमय होऊन
पद्मनाभ कृप्ण सर्वही देवांना पज्य आहे. गेलेलं हं जगत् लोकांचे हिताथ देत्यरहित करून
( अर्थात् तलाही पज्यच आहे ) हाच अनंत सोडिलेले मी पाहिळे आहे. ( असा याचा
शेपरूपाने या एश््वीर्च धारण करून मोठें यश अद्भत पराक्रम आहे. म्हणून मी म्हणता कां )
मिळवितो. वेदसांप्रदायी ज्ञाते यालाच 'येज्ञ! हे देवेंद्रा, हा जनादन तुझा पारिजात खचित
अर्ते म्हणतात. हा सवेब्यापी देव कृतयगी द्वारकेला घेऊन जाईल. मी हे खोटे सांगत
श्वेतवणे, त्रेतायुगीं रक्तवणे, द्वापरांत पीत व नाहीं. हे वासवा, ( तू म्हणतो आहेस पण )
कलींत कृष्णवणे असतो. त्या दिव्यरूपधारी ' बंधप्रेमाने परवश होऊन तुझ्यानं कृष्णावर
हरीने हिरण्याक्षाला मारिले. आणि नासिहाचे
रूप घेऊन हिरण्यकशिपळा मारिळ॑ व याच
देवाने पृथ्वी पाण्यांत बडत असतां जगत्क-
ल्याणाथे वराहाचे रूप घेऊन ती वर उचलन
धरिली, वामन रूप घेऊन याच विप्णने पथ्वी
भिकली., आणि याच श्रीमान् देवाने सव अंध-
नांनी बलीस बांधन टाकिले. याच अमितपरा
क्रमी उदार अनंत विष्णने पर्वी देवदानवांचे
यत्नाने प्राप्त झाळेली सवे संपत्ति तुनकडे
घातली. ( वास्तविक तिजवर सर्वोचेंच स्वा-
मित्व असाव. ) या जनादेनाचं अर्से त्रत
. ४ यशो बे विष्णु: । श्रुति.
प्रहार होणार नाहीं; व तोही तं ज्येष्ठ बंध €
पाहन आतिप्रसंग करूं शाकणार नाहीं. हे देवा,
मीं हे स्रांगितलेळे जर कोणत्याच प्रकार ऐका
यचे नसेळ तर तझे जे हितकत धमंन्याय
णते मंत्री असतील त्यांना अभिप्राय विचार.
वैशंपायन सांगतात;--हे जनमेजया, जग
दुरु नारदांचे या म्हणण्यावर त्या समर्थ देवें
दरानं उत्तर केलं की,'हे मने, हे त्रह्मतू, कृप्ण
असा पराक्रमी तसा पराक्रमी आहे ह
जें आपण वणेन केलें, तै मी अनेकृवेळां ऐकिठ
आहे. आगि ज्याअर्थी कृष्ण असला पराक्रमा
आहे त्याअर्थी नल्यांचें त्रत ध्यानांत आणित
२ विष्णुपवे, ] हरिवंश, १९९
पॅनॅशि?३पॉरि्शिशशिशिशिशिरर४0ि”रश्ाशिशिशिशिशिशणिणिरििनऑिशिशिशशॉसिनिणण कया उडखाधाळावसाचययळायममाााळयतासचासधायवळ वजा जयाडरतप पी
मी देणे जरी योग्य असलं तरीही मी मद्वामच पुरुपोत्तमाला पाहिले, त्या वेळीं तो आपले घरीं
त्याला पारिजात देणार नाहीं. हे मने, आपलं क- सत्यभामेसह सखांत बसला असन सवे तेजां-
ल्याण असो; मीं जो हा निश्चय केला आहे यांतील | हुन तेजस्वी अशा शारीरांन शोभत होता
हेत असा आहे कीं, तो जर तुम्ही म्हणतां तसा नारदांना असं दिसन आठे कीं, तो हृढनरत
खरोखरच सवेगणसंपन्न व महापराक्रमी असेढ | महात्मा कृष्ण त्याच गोष्टींची वाटघाट करीत
तर तो असल्या क्षुलक झाडासाठी मजवर रुस- असून आपले स्त्रीची केवळ शब्दांनी कशी
णार नाहीं. कारण, जे खरे महाप्रभाव अस- तशी समजत घालीत होता
तात ते मोठे सहनशील असतात. आणि ज्ञान- नारदांस पहातांच कृष्णाने त्यांस उत्थापन
चक्ष असे जे स्वतःहन वृद्ध असतील अशांचे . देऊन शास्त्राक्त विधीने त्यांचे पूजन केलें. (मग
सांगण ते ऐकतात. धमेनिष्ठांत श्रेष्ठ व महात्मा सखासनावर बसन नारदांनी कांही वेळ विश्रांति
अशा या कृष्णाने आपणास धमभेज्ञ म्हणवीत घेतल्यावर कृष्णाने हसन पारिजात वृक्षासंबंधी
असनही यत्किंचित् वस्तसाठीं आपले वडील वृत्तांत विचारला, तेव्हां त्या तपोधनाने देवेंद्र
भावाशी विरोध करणें उचित नाहीं. ज्या-!ज कांहीं शब्द बोलला होता ते सवे सविस्तर
प्रमाणे त्या अधोक्षञानं माझे मातेला वर ' जसेचे तसेच उपंद्राला सांगितले. ते सवे ऐकून
देऊन ( ति पुत्रत्व स्वीकारिळे ) त्याचप्रमाणं कृष्ण नारदांठा म्हणाला, हे धमेपालकांत
त्याने तिच्याच पुत्राचे वडीलपण त्याने सो- 'वरिष्ठा, ' मी उदयीक अमरावतीला जाणार!
शिळे पाहिजे. ज्या अर्थी या जनादेनाने असे म्हणन तो नारदांसहवतेमान समद्रतीरीं
आपखरषीने उपेंद्रत्व स्वीकारून मार्झ॑ धाकटेपण ,आला आणि एकांत पाहून नारदाला त्यांन
पतकारिल त्वया अथी आपला वडील माऊ इंद्र संदेश दिला काँ, 'हे तपाधना, आज आपण
याचा योग्य मानही त्यानें ठेविळाच पाहिजे, महेद्रभवनीं जाऊन त्या देवश्रेष्ठाला माझ वंदन
या देव मधसदनामे मागील एका अवतारी सांगून नंतर निरोप सांगावा कीं; हे समथो
( वामनावतारी ) माळे वडीलपण पटकाविठे त॑ मजसमोर युद्धांत उभा रहाण्याचे भरीस
होतेंच कीं नाही. तसंच त्याला म्हणावें, पडूं नका. कारण, पारिजात घेऊन जाण्या-
आतांही तला पाहिजे तर ज्यष्ठत्व त्रे. ' विषयीं माझा पणे निश्चय ठरला आहे,
बलरिप इंद्राचा निश्चय (पारिजात न
देण्यावषया ) हढ आहे अर्सपाहून धय व बाद
यांचे निधि, तपोधन, धभेज्ञ नारदर्माने त्या
त्रिदशेश्वरानें रजा देतांच यदुश्रेष्ठाने रलिठेल्या
कुशस्थलीस गेले,
»१&७ 4६ »_ १९ ७१,७७६ ७ १
अध्याय बाहत्तरावा,
_. कुइ्यपकृत र्ट्रस्तोत्र.
वंशपायन सांगतात:---नंतर,
नारदाने रम्य द्वारकानगर्रास येऊन शत्रहंत्या
समजन रहा.' कृप्णाने असा निरोप देतांच
नारद स्वगास जाऊन त्यांनीं त्या तेजस्वी देवे-
द्राला कृष्णाचे त म्हणणे सांगितलं. त्या वेळीं
त्या बल्शत्र इंद्राने तं वत्त गरु बहस्पतीला सां-
गितले. तेव्हां, हे करुनंदना, ते ऐकून बुहस्पाते
ह्मणाला,; हरहर, हे इंद्रा,मी ब्रह्ममवनाला जातांच
माझे पश्चात् तम्ही हा अनीतीचा प्रकार
आरंभन केवढा दारुण कलह उभा ,केला. हे
भवनपते देवा, मळा न कळवितां आपणजे हे
मनिभ्रेष्ठ झुल्य आरंभेलं, त्यांत आपला हेतु तरी काय!
अथषा हे वत्रभा, ( तला कायनोलावे ) ह
४०० श्रीमन्महामारत. [ अध्याय ७२.
सवे विचित्र जगत, कर्भापासन होणाऱ्या मात्र देव मला अनकल असलें पाहिजे. !
भवितव्यतेचे बलानं प्रारेत होत असंत आणि हे ऐकन धर्मात्मा बहम्पति कऱ्यपांना म्हणाला,
त्यापासून त्याचे निवारण करणें शक्य होत . हे तपोनिधे, आपण योग्य समयीं तेथे यावे.
नाहीं. बाकी विचार न कारेतां अकस्मात् ती गोष्ट मान्य करून बहस्पतीला वाटेस लावन
कोणतेही कार्ये आरंभणं चांगलें नव्हे. आणि | कश्यप भूतपति देव जो रुद्र त्याची अर्चा
यामळे तझे हे अविचाराचे कृत्य तला करावयास गेला, तेथे वराची इच्छा
लघरत्व आणील करणाऱ्या त्या समथ व बद्विमान् कश्यपानं
यावर तो महेंद्र महात्म्या वृहस्पतीठा 'अदितीसह त्या सोम्य महात्म्या वृषभध्वजाची
म्हणाला, ' अशी गोष्ट माझ्या हातन झाली पजा करून कांहीं वेदोक्त व कांही खळूत
तर खरी, पण, आतां पढें काय करावे ते अशा स्तोत्रांनी त्या स्ततिपात्र जगदररु शक
सांगा, ! त्यावर भतभविप्य जाणणारा उदार राचा स्तव केला तो अमा:---
मात बहस्पात खाला मान लन मन
त दहात आहय माम बाळ पता कुत्यप उवाच ॥ उस्क्रमं विश्वकमाण
विचार करून त्याला म्हणाला, ठीक आहे
मीं जगत्खपष्टारं धमेरतयं वरेशम् ।। सस
ढढणेंचं तर आतां आपठे पुञाचे साह्य त्यां धृतिमद्वाम टिव्य विशे्वर भगवन्त
न तझा शिकस्त यत्न त करुन जनाद-.
ही मी नमस्ये ॥ १॥ यो देवानामात्रेपः पापहर्ता
नाशी लट, आणि “हे दशक्रा, तमी काते जण-
तेरा तीह तंतं विश्वे येन जगन्मयत्वात् ।। आपोगभे
करून न्याय्य ठरेल असे स्वरूप तिला देण्याचा क.
मी यत्न करितो. ' असे ओोलन बहम्पति क्षीर १ पा ्याविलण्वर पसरगाच
पद्य || २॥ शाळाठषकान्या यतिख्पा
सागरीं जाऊन त्यांनीं महात्मा कऱयप मनींना -
तं र डेज यांगितटे क वताच काया कणा वणटा तताताप |.
>
कोपन बहस्पतीला म्हणाटा, 'महाराज; कांही वडी को की 1 हो
केळे तरी हे अवश्य घडणारच; यांत संदह
नाहीं. या इंद्राने देवशमा नामक क्रपीच्या विभुजगता विश्वमग्ऱ्ये धारा धाम सुकर
स्रीसारखी खरी आपणास मिळावी म्हणन तित्वान्न शप्यः ।। पुण्यात्स मा महसा शा
भलतीच इच्छा केली हाती. त्या वेळा तरपीने चिंतन सामपाना मराचपाना वारष्ट
त्याहा तनवर मनप्याकडनच संकट यबळ ॥ ८॥ शृवाणा सारगस भूतयान
असा शाप दिला होता आणि यामळ ह कातन वार दानवाना च वाधम् ॥ यज
सेकट इंद्रावर ओढवणार. हे मुन, हे सेकट हति यजियं संस्कृत व वि्खरे शरणं
हे मने, हे ( पुत्रावरीळ ) संकट टर व्हावे, यामि देवम् !। ५ || जगड्जालं वितत
म्हणनच मीं हा जलवास पतकरिला, पण यत्र विश्व वशवात्मान प्रीतिदेवं गतानाम् ||
इतक करूनही तो भयेकर प्रसंग येऊन ठेप- य ऊध्वेग रथमास्थाय याति विश्वे्र!
लाच. आतां या प्रसंगी इंद्राची माता जी सुमना मेस्तु नित्यमू ।। ६ ॥। अन्तधर
अदिति तिला घेऊन मी तेथे येतो. आणि हे ' रोचनं चारुशाखं महाबल हमनेतारमी
तपोधना, ल्या दोघांचेंही निवारण करितो. ज्यम् ॥ सहस्रनेत्र शतवत्मोनमुग्रं महाटेवं
णु सतमपालनि अहित्या असत नोलकळ म्हणतात. । विख्वसर्ज नमस्ये | ७॥ शुचि योगं
२ विष्णुपर्व. ]
कळ ययायायमायाकातयाकाकाकळाताकम्ाायकयायायकायधधडााताचायायायामथाधयादयाममामाचयायायाायाया यय मअपअबशशगखमसल ब्ि.ााकाडाडाडमाडाकवाडडडडडडाव
हरिवंश.
४०१
शेसनं शान्तपा्प शवे शंभु शेकरं भूतना- कृतां साम्यरूपम् | वेदत्रतेषु बहुधा गीत-
थम् ॥ धुरंधरं गोपति चन्द्राचिहय हूषीका
णामयनं यामि मूध्नो ॥ ८॥ आशु:
शिशानं हश्षर्भ रोरुवाणं कृतं धर्मे वितथं
चाशुशेषम् || वसुंधरं समूजिकं समं त्वां
धृतत्रते शलधरं प्रपचे ॥ ९ ॥ अनन्त-
वीर्य धरृतकर्माणमाद्य यज्ञाशेपं जयतां चा-
भियाज्यम् ॥ हविभुज भुवनानां सदेव ज्ये-
एं ट्रेजं धमभतां प्रपत्रे ॥ १०॥ परं गु
णेभ्यः पृश्चिगभेस्वरूपं यशः श्र व्यूहनं-
कांतरूपम् ॥ शुद्धात्मानं पुरुषं सत्यधाम
सेमोहनं दुष्कृतिनां नमस्ये ॥ ११॥ यु-
क्तोकारं स्वशिरसं चारुकमे टढत्रत॑ हढध-
न्वानमाजम् ॥ शूर वेत्तारं थनुपोस्त्रातिरेक
पति पश्रनां शमनं नमस्ये | १२॥ एको
रातिश्रेव भूतं भविष्य सर्वातिथिर्यो हि जु-
पत्यारुध्नः ।॥। अरिंतुदोनुत्तमः संविभागी
विभाजको मां भगवान्पातु देवः ॥ १३ ॥
य एको याति जगतां विश्वमीझञा य एको-
दान्मरुतां प्राणमग्ऱ्यम् ॥ येनातृशेस्याच्छा-
श्वते साम जुष्ठं स मां जुण्यात्सुक्ृतिश्रेयसे-
द्र ॥ १४ ॥ ब्रह्मासजत्यी भुवनोत्तमोत्तमं
तप्तो विद्वान्त्राह्मणः पड्यगुणस्य।॥ सष्टा र-
सं व्याहातिस्थ॑ समग्रं समायादिह वहुरू-
पोरिहाहुः ।। १५ ॥ व्यज्ननोजनोथ वि-
द्रान्समग्रः स्पाशिः शंभु: प्राणदः कृत्तिवा-
सा! || रसो धुवः पवमानस्य भतो सपत्नी-
शः शेकरः सारधाता ॥ १६ ॥ त्यम्बकं
पुष्टिदे वो ब्रुवाणं धर्म विमाणां वरदं य-
ज्वनांच ॥ वराद्वरं रणजेतारमीशं देवं
देवानां शरणं यामि रुद्रम् ॥ १७॥
आस्यं देवानामनन्त“, दुष्कृतीनां त्रिदठत्स्तीमं
टक्षहं कमेस्राश्यम् ॥ भूतायनं भूत्पाति
गुणज्ञ गुणाकार शरणं यामि रुद्रम् ॥१८॥
अनुद्धतं यज्जक्तारमन्त॑ मध्य चाद्यं यजञ-
हरिवंश ८-५१,
मीशमभित्रिविष्ठपं शरणं यामि रुद्रम् ॥१९॥
महाजिनं त्रातेनं मेखलालं सुतोषणं क्रोध-
धव विपापम् ॥। भूतं क्षेत्रज्ञ गुणिनं वा
कपर्दिन नतोस्मीशं वन्टनं वन्दनानाम्
॥ २० ॥ देवं देवानां पावनं पावनानां
कृति कृतीनां महतो महान्तम् ॥ शवा-
त्मानं संस्तुतं गोपर्तानां पर्ति देवं शरणं
यामि स्ट्रम् ॥ २१॥ अन्तश्वरं पुरुषं
गुह्यसंज्ञं भभास्वन्तं प्रणवं विप्रदीपम् ॥ हेतु
परं परमस्याक्षरस्य शुभं देवं गरणिनं सन्न-
तोस्मि ॥ २२॥ प्रसूतिरुभयोने प्रसूतश्र
सूक्ष्म: पृथग्भूतेभ्यो न पथक चेकभूतः ॥
स्वयं भूतः पातु मां सर्वसादः प्रद: स्वाद:
संमदः पातु रत्नम् ॥ २३॥ आसनक्ष;
सन्नतरः साधनानां श्रद्धावतां श्राद्धटात्ते-
प्रणेता ॥ पातेगणानां महतां सत्कृतीनां
पायान्मेपः पूरणः पड्गुणनाम् ॥ २४॥
अन्तवेहिर्टाजनानां: निहन्ता स्वयं कता
भूतभावी बिकुबन् ।॥ ध्वतायुधः सुकरातिना-
मुत्तमाजा प्रणुद्यान्मे वाजेनं देवदेवः ।॥२५॥
योनोध्दताख्रेः पुरा मायेनो ब दग्धा
घोरेण वितथान्ताः शरेण ।। महत्कुवेन्तो
टाजेनं देवतानां ज्यायानीशः पातु विश्वो-
दधाता ॥ २६ ॥ भागीयसां भागमतोन्त-
मिच्छन्मखो दाक्षो येन कृत्तोन्वधावत्॥
विद्वान्यज्ञस्यादिरथान्तः स देवः पायादीशो
मां दक्षयज्ञान्तहेतुः ॥। २७ ॥। अन्यो धन्य!
संस्कृतश्वोत्तमथर जगत्सृष्टा योत्ति सर्वाति-
गह्यः ॥ स मां मुखममुखे पातु नित्यं
विचिन्वबानः प्रथमः षड्गुणानामू ।। २८॥
गुणत्रेकाल्यं यस्य देवस्य नित्यं सत्तवोद्रेको
यस्य भावात्मसूतः ॥ गोप्ता गोप्तृणां स-
न्नदो दुष्कृतिनामाद्यो विश्वस्य बाधेमानस्य
क्रद्धः ॥ २९ ॥ धाल्लो यस्य हरिरग्रो्य.
४०२९
श्रीमन्महामारत,
[ अध्याय ७१.
विश्वो ब्रह्मा पुत्रेः सहितश्व द्रिजाश्रव ॥
पराभूता भवने यस्य सोमो जुपत्वेष
श्रेयसे साधुगोप्ता । ३० ॥ यस्माद्भूतानां
भृतिरन्तोथ मध्यं धृतिभेतियेश्व गुहाश्रातिश्र
ग्रृहाभिभूतस्य पुरुषेववरस्य महात्मनः संगू-
डबेद्यस्य तस्य | ११ ॥ यालेझ्ञाड च्य-
म्बकः सवेमीशो भगलिद्वांड॑यद्धवमा
सवेधात्री ॥ नान्यत्ततीय॑ जगतीहास्ति
किंचिन्महादेवात्सबसर्वेखरोसो । ३२॥
कश्यप म्हणाला:---हे भगवनू विश्वेश्वर,
आपणांस वंदन असा; आपण जगताचे कर्ते
व विश्व हे आपले कर्म, आपण इश, सत्कर्मी
नंच प्रतीत होणारे, भक्तावर अनग्रह करणारे,
सवात्मक, पादक्षेपाने त्रेडरोक्य व्यापणारे व
सात्विक धयान युक्त जे योगी त्यांच वसति-
स्थान आहां. जो सवे देवांचा अधिपति, जो
पापहरणकतां, जो जगट्रपत्वाने स्वतःच सव
विश्वव्यापक व मंगलकारक जलादि पंचभतां-
पासन घडलेला यावतू भतांचीं शरीरं ज्याचे
चेतन्य स्वगभात धारण कारेतात त्या विश्वेश्व-
राला मी शरण आहे. “ ज वेदान्तविचार
हीन यति असतील, त्यांना शमदमादि हितक
गोष्टींचा नाश करणार इंद्रियरूपी कत्रे खावोने.”
असा इंद्राने दिळेला शाप ज्याला जितेंट्रियत्वा-
मळं मळींच बाधत नाहीं, जो विरूपा्ष असन-
ही दिसण्यांत संदर आहे, जा पुण्याचे उत्प-
त्तिस्थान व विश्वाचा नियंता, अशाला मी डोर
वाटे शरण आहे. जो अखिल जगताचा
१ धेत्या यया धारयत मनः प्राणेट्रियाक्रिया: ।
योगेनाव्यभिचारिण्या वात: सा पाथ सात्विकी ।
भंगवदराता--अ० १८७टाक३ छु
२ * अर्सन्मुखान्यतांन शाला वकन्यः प्रयच्छामि
॥ थ्रात: ॥
३ शंकराला दान भुवयांच्या मध्ये तिसरा एक डोळा
असल्यानं ता वास्तावक विरूप दसावा
एकटाच स्वामी असन सक्ष्मसष्टीचेही पालन
करितो, जो नेत्रसयोदि तेजस्वी पदाथीनाही
तेज देणारा, जो ब्रह्मरूप असल्याने निभंय
आहे, जो सोमपान करणारे व चंद्रकिरण
प्राशन करून रहाणारे तपरूवांमध्यं वारिष्ठ आहे
तो आपल्या शाश्वत तेजान माह पोषण करो.
जो अथवे वेदाने प्रतिपाय, पंचशीप, जगत्कारण,
कशल, वीर, दानवांचा संहारकतो, यज्ञांत पाचा-
रिला जाणारा; यज्ञपुरूप, व जो संस्कारयुक्त,
अशा त्या विश्वेथ्वराचा मी आश्रय करितो.ज्याचे
अधिष्ठानावर हे निखिल जगट्रपी जाल पसत
रके आहे, जो शरणागतांना सख देतो व
जो आकाशगामी रथांत बमन सवेत्र संचार
करितो, तो विश्वात्मा व विश्व्र मला
सर्वदा सखकर होवो. अंतयांमी संचार कर
णारा; चिन्मय, वेदरूपी मंदर शाखांनी यक्त
महाबलाढ्य, धमेनायक, स्तुतिपात्र, सहस्तरनेत्र,
शातपथाक्त कमाची फले देणारा, उग्र,
विश्वाचा कतो असा जा महादेव त्याला माझा
| नमस्कार असो; जा संगहीत, यागगम्य, वेट
तत, शांतपाप, संहारकता, सखहेत, सखदाता,
भतदपति, जगताचा भार वहाणारा, नेदी वृप-
भाचा धनी, चेद्रमाली, व कालादिकांचाही
आश्रय, त्याहा मी मस्तक लववून शरण आहे.
वगवान् , रागादि दोष नाहींसे करणार
शमादि गणांचा वपोव करणारा, प्रातःसवनादि
क्रमाने गमना करणारा, फलाकांक्षेने केढेल
यज्ञादे कमे फलभोगानं तत्काल नष्ट होत अस
ल्यामुळें चित्तवुद्धि कॉरेतांच केढेल्या कमाचे
फलाचं रक्षण करणारा, सवेत्र समदृष्टि, त्रत-
धारी, व हातीं डाल वागावेणारा जो तं त्या
तळा मी शरण आह. अनंतवीयं, कमफलाला
१ यदादित्यगतं तजा ० तत्तजा बिद्धिमामवं
गीता-अ०१०
२ माहिम्नांत पुष्पदंत हणतात, “ अतस्त्वां संम्रध्स
क्रतुपुफलदानप्रातभुवं ।
२ विष्णुपवे, ]
यापा
यजन करणारांचा आरंभविपय, हविर्भाक्ता,
हरिवंश.
जामीन; सवा आधीचा, स्वतः पुरुपार्थभत, | बोधकतो,
४०३
पुश्टिदाता, ब्राह्मणांस
यजञनकत्यास व त्राह्म-
त्रिनेत्र,
थमे सांगणारा,
सवेभवनांचा ज्येष्ठ, व धार्मिकांत त्राह्मणरूप, णांस वर देणारा, श्रेष्ठांत श्रेष्ठ; रणजेता,
त्याला मी शरण आह. इंद्रेयातीत, विप्णस्वरूप,
स्वामी व देवाधिदेव असा जो रुद्र त्याठा मी
जगताळा व्यापून शिंगाप्रमाणे बाहेर उरणारा, शरण आहे. जो देवांचें मुख, टर्मनांचा संहा-
रमणीय असन क्षाभ करणारा, शाद्वात्मा,
हृदयरूपी पुरींत रहाणारा, अबाधित चेतन्यरूप,
लबाडांना ठकाविणारा, अशाला माझा नमस्कार
असो; जो योग्यांना 3३” काररूप किंवा >* का-
रांतील अथेमात्रारूप, अहिसाधमंस्वरूप,
ढव्रत, रढथस्वा, क्षेपनक्रियारूप, शर, धनवेत्ता,
सवास्त्रांहन अधिक, जीवांचे पालन व संहार
करणारा, त्याला मी नमस्कार करितां. जो अद्ठि
तीय, सवमित, भत व भविष्यरूप, अस्तिरूपाने
सर्वाचा हविभांग घेणारा, पडिपुहंता,
शत्रपीडक, श्रेष्ठ, स्वतः विभागाचा अधिकारी
रकतो, ज्यांत त्रिवृद्रपी स्तोत्रे गाइलीं जातात
अश्या सोमयज्ञाच्या रूपाचा, संसारवृक्षाचा
नाश करणारा, कमेसाक्षी, भताश्रय; भतपाते,
गणज्ञ असन गणस्वरूपी, त्या रुद्राला मी शरण
आलां.जो साम्य,यज्ञकतो;जो आदिअंतमध्यरूप,
यज्ञकत्यांना प्रकृतिरूप, वेदव्रतांमध्ये नानादेवत-
रूपाने स्तविळा जाणारा व स्वगोसह सर्वे भवनांचा
नियेता त्या रुद्राला मी शरण आहे. जो
गजचमे पांधरणारा, तरती; मेखलेनं अलकत,
अल्पयत्नाने प्रसन्न होणारा क्रोधाचा स्वामी,
पापराहित, नित्यसिद्ध, क्षेत्रज्ञ, सत्वांदि गण-
असन भाग पाडन देणारा, असा तो देव मार्च यक्त, जटाजट धारण करणारा व वंद्यांनाही
रक्षण करो. जो जगताचा एकटाच स्वामी वंद्य अशा इशाला मी शरण आहें. जो देवांचा
असन जलचंद्रन्यायान सवेत्र प्रतिनबिनित झाळा देव, पवित्र वस्तंनाही पावनकतो, यज्ञांचाही
ह्;
प्राणत्व दल, ज्यात दयाळपणास्तव सवदाच
समबद्धीचा आदर केला आहे, व जो सर्वात
अग्र्य, तो धन्य देवे आज माझे कल्याण
करो. ज्याने वेदज्ञ अह्मदेवाच्या खूपार्न सवे
मवनांत उत्तम जो सत्यडोक तो निर्माण
केला व जो पडगणेश्वयेसंपल असल्यान जो
व्याह्ृतीचा रसरूप जो प्रणव याळा निर्माण
करून त्याचा परिणामरूप जो प्रपंच त्यांत
प्रविष्ट झाळा. व जो आअरिहंता सवज्ञतादि
पडंगांनीं य॒क्त असल्यानं बहरूपी झाला
आहे, जो इंद्रियातीत विषयांचा व्यापक, जन्मर-
हित, विठ्ठान्, हृगुरूप व हृर्यरूप, विपयग्राहक;
स्पशेसखज्ञ, प्राणदाता; गजचमेॅपरिधान कर-
णारा, आनंदरूप, शाश्वत, प्राणपति, पत्नी व
यजमान यांसह यज्ञ करणारा, फलदाता च
ज्या एकानच प्राणवायनाहा प्रथम यज्ञ, मोठ्यात मोठा, सहखमात, हाड्यानमान-
नी देवतांचाही स्वामी, अशा त्या प्रकाशमान
र्द्राला मी शरण आहे. अंत:करणांत रहा-
णारा गह्य नांवाचा पुरुष, स्वप्रकाश, 3*कार-
रूप, ज्याळा अस्निसयोंदि अन्य ज्योतींची अपेक्षा
नाहीं असा म्हणजे स्वयंज्योति व जावरूप
प्रतिबिबाचे मळ बिंब, अशा गणी आणि
कल्याणकारक देवापुढे मी शरण आहे. जीव
व जगत् या उभयतांचे उत्पत्तिस्थान, स्वत
उत्पत्तिरहित, कारणरूपान अत्यंत सूक्ष्म, भित्न-
रूपांतही एकत्वाने रहाणारा, आपणच जगदरू-
पाने परिणत झालेला, सवाचे ल्यस्थान, महो-
दार, आम्रादिफलांत माधुयरूपान रहाणारा,
--न्न“*“> पी शरण 0
१ हा “क्रोथधवं' या पाठाचा अथ: क्राधधन
असाही एक पाठ आहे, त्याचा अर्थ “ क्रोध हेच ज्याचे
धन आहे.!
४०४ श्रीमन्महामारत. [ अध्याय ७२
तो ह्षेरूप व रमणीय असा देव माझे रक्षण | पालक, दुष्टांचा नाशकतो, विश्वाचा आदि आणि
करो. अंतयोमित्वाने सर्वाचे सत्रिथध असणारा, जगताला पीडा देणारांचा संहारकतो, ज्याच्या
आणि साधनसंपन्न भक्तांस तर उघडच दिस- | तेजाचा विष्ण हा प्रथमांश आहे व सनकादि
णारा, श्रद्धालूना : अहत्रह्मास्म ' इत्याकारक पुत्न व मरीच्यादि ब्राह्मण यांना घेऊन ञह्म
ज्ञान देणारा, सदाचारयुक्त जे प्रमख गण देवाला ज्याच्या द्वारांतन प्रवेश न मिळाल्या
त्याचा पात, भक्ताच इष्टा्थ व॒सवेज्ञत्वांदे , मळे परताव लागले, तो सज्ञनांचे पालन कर
षडगण यांचें परणकतो ता माझ रक्षण करा, णारा विराटस्वरूपी परमात्मा मला कल्याण
अतगेत व बाह्य पापांचा नाशकतो, निमित्त-| कारक होवो. ज्यापासन भतमात्राची उत्पत्ति,
कारणत्वाने स्वयंकती, व उपादानकारण- लय व स्थिति हीं होतात; जो अनन्यशरणाठा
त्वानं भताकति, क्रोधादि विकार प्रकट कर- 'येर्ये, समक्धि व गह्यज्ञान देतो, त्या बद्धिरूप
णारा, आयुध धारण करणारा, पुण्यवानांत गर्हत राहणाऱ्या महात्म्या गुरुपश्रेष्ठाळा मी
आते तेजस्वा असा जा देवांचा देव तो. माझ शरण आहे. सर्व जगद्वाती उमा व सवे जग
पाप ट्र करा. ज्यान देवांना आतेशय केश देणा- ताचा टश त्यबक या उभयतांचा चिन्हे जा
ऱ्या त्रिपुरानुयायी सवे मायावी असुरांना भग आणि लिंग त्यांचे सेयोगानेंच हे सर्वे काये
घोर शरांनीं जाळून काढून नाहीतसे केळे, व रूपी जगत् निर्माण झाळें आहे. व ज्याचें कार
त्यांना धारातीर्थी मरण न येतां केवळ जळून एही तद्रपच आहे, यामळे ज्या उमामहेश्वरा
मरण आल्यान स्वगेही प्राप्त झाठा नाहा., ना वांचन या जगतांत तिसरं असं कांहच नाही
सवात श्रेष्ठ स्वामी व सवेब्यापी उदकांना आणि यामळं जो सवे प्रपंचाचा रंश्वर आहे
धारणकता तो माझें पाढन करो. यज्ञांत हवि- ( त्याठा मी शरण आहे. )
भांगास पात्र असलेल्या देवांचा भाग हिसकावन
घेऊं पहाणारा, ज्याने यज्ञकत्यो दक्षांचे शिर
तोडळे असतां ज्याचे मागे दक्ष धांवत आला
जो विद्वान्, व जो यज्ञाचा आदिव अत असा
तो दक्षयज्ञध्वंसकतो समथे देव माझे रण करो
जो जगताची उत्पत्ति करून त्याचा नाशही स्वत:- अ रमिली आहेसाहे मी जाणतो. तुझे महात्मे पुत्र
च करितो,जो सर्वात अति गुढ आहे,जो ब्रहमस्वरू- (द्र व उपेंद्र हे पुनरपि आपले वृत्तीवर येतीट
मात्र धर्मात्मा जनार्दन पारिजात ब्रेऊन जाईल
पाहून अन्य अस्त विष्णस्वरूप धारण ... अ
| क्य स्ट
करून जगताचे पाळन कारेतो, जो शमा- (तपा; इंद्राने पता उज्बद तपस्या य!
दिसंस्कारयक्त असल्याने सवात्तम आहे, या लाचा आंमलाप केल्यामुळ त्यान
जो यज्ञसमयी आपणाला इंबराशी अभिन्न ह र टा आहे. तर हे धमज्ञा,
समजणारा व जो पडगणांचा मख्य आश्रय, ' ऐमी. खरी दक्षकन्या आंदोते तिळा धेऊन
तो माझ्या संतर्तीला < इंद्राहा ) राखो; ज्या दाचे भवनास जा म्हणजे तुझे जाण्याने टुर
देवाचा उत्पत्ति, स्थिति व ल्य या तीन गुणांशी भय उुत्राचे कल्याण होईल
नित्यसंबेध आहे व सत्वप्रधान विप्णुही ज्याच्या या प्रकारचे शंकराचे वचन कामीं पडतांच
स्वरूपापासून प्रकट झाला, जो पालकांचाही | तो विद्वान् व अप्रमेय ब्रह्मपुत्र कश््यप देवगुर
याप्रमाणे कश्यपाने स्तति केली असतां
धर्मात्मा भगवान् वृषभध्वज धरमिष्ठांत श्रेष्ठ अशा
कश्यपाला दर्शन देऊन प्रसन्नमनाने म्हणाला,
हे प्रजापत, तं कोणत्या कायोस्तव माझी स्तृति
२ विष्णुपवे, ]
हरिवंश,
४०५
कह्््यपपणपपप २) प१)प१)१॥)१0२१॥)८023)2८2 200 यायालय ावचावयााचयाामााजचयायययायाडलााामवकााकाधकूण
जो रुद्र त्याला प्रणाम करून आनंदयक्त | सांत्वन करून त्याला सांगितलं की, ' तं मळींच
अंतःकरणाने देवलोकास गेला
“४/%-४%* /४./१ २५९४४४१ ८
अध्याय त्र्याहत्तरावा,
र्ाण१७£-ट-
व कृष्ण यांचे यद्ध,
वेशपायन सांगतात:--हे करुकलधया,
नंतर दसरे दिवशीं सर्योदय होऊन समारंदोन
दिवस येण्याचे समारास शिनिश्रेष्ठ
घटक
सात्यकीला एका रथांत घाळन आणि ' तं
प्रथश्ना मागन अस,' अशी त्यास आज्ञा करून
२-3 ही
मिउं नको.” व तो पारिजाततरु आपणाबरांगर
निघाला असं पहातांच त्या अधोक्षजाने त्या
श्रेष्ठ अमरपुर्रीला प्रल्षिणा घातली.
हे राजा, इकडे नंदनवनाचे रखवालदारांनीं
जाऊन महेद्राळा सांगितळं कीं, पारिजात महा-
वक्ष हिरून नेला. त॑ ऐकतांच इंद्र ऐरावतावर्
बसन निघाला व त्याचा पुत्र जयंत रथांत
बसन त्याचे मार्ग चाढला. वाटत पर्वकर्डाल
वेशीशीं शत्रुहंत्या केशवास पाहून इंद्र म्हणाला,
: ब्रा मधसदना, हं तं काय चालविलं आहेस?
महातेजस्वी कृप्ण मगयेचे मिप करून रवतक तेव्हां केशव गरुडावर बसूनच इंद्राला नमस्कार
गिररीकडे निघाळा. रंवतकगिरीला पांचतांच देव
आपले सारथ्याला म्हणाला, गड्या दारुका,
हा माझा रथ घेऊन घोड्यांना चारीत अधे
दिवसपर्यंत माझी वाट पहात येथेंच रहा
कारण, मी आळा तसाच रथांत बसनच परत
द्वारकंत शिरणार आहे. याप्रमाणे दारुकाला
आज्ञा करून जयासाठी उत्सक झालेला तो
बद्धिमान् अतक्ये पराक्रमी भगवान सात्यकी-
सह गरुडावर चढला, आणि हे जनमेजया,
आकाशांत गमन करणाऱ्या एका वेगळ्या
रथांत बसन प्रथ्यश्न त्याचे मार्गे निघाला. मग
एका निमिषाधाचे अवकाशाने तो बद्धिमान
हरे पारिजात वृक्ष हरण करण्याचे हेतन नंदन
नामक देवोद्यानांत प्रविष्ट झाला. तेर्थे त्या भग-
वान् अधोक्षजानं नानाप्रकारचीं आयुधं धारण
केठेळे व अधषे असे नंदनवनांत रक्षणाथे
असलेळे देववीर पाहिले. आगि ते रखवालदार
त्या पारिजातवक्ताकडे पहात असतां असतां
त्या सजञनांच्या आश्रयरूपी महाबलाढ्य कृ
प्णान तो पारिजात उपटन गरुडावर ठोवेला
आणि हे भारता, तो पारिजातही देहधारी
होऊन आपसुखा त्या गरुडाजवळ केशवापाशी
आहा. मग महात्मा केशवाने त्या पारिजाताचें
करून म्हणाला, ' आपले भावजईचे पुण्यक-
त्रत साधण्याकारेतां हा उत्तम वक्ष मी नेत
आहे;! ते ऐकन इंद्रानं उत्तर केळे. ' हे कम-
ठाक्षा, अपन करूं नको. हे अच्यत, मजबरो
बर देन हात केल्याशिवाय तुला हा वक्ष नेतां
येणार नाहीं. हे महाबाहो केशवा, ( त लहान
आहेस याकारंता ) प्रथम तच मजवर प्रहार
कर. आणि तं आपडी कोमोदकी गदा मजवर
सोडन आपली प्रातेज्ञाहा पुरी करून घे, !
त॑ ऐकतांच कृप्णान वज्जतुल्य तोक्ष्ण
अशा शारांनीं हसतच इंद्राचे महागजाचा वध
केळा. तेव्हां वज़्वर इंद्राने दिव्य शरांगी कृ
प्णाचे गरुडास वेध करून त्या वेगवान केश-
वाचे बाण आपले बाणांनी छेदिले. जे जे बाण
इंद्राने सोडिले ते ते माधवाने तोडिळे व जेजे
माधवारन सोडिळे ते ते इंद्राने तोडेळे. हे कुरु-
नंदना, त्या वेळीं महद्राचे धनप्याचा शब्द व
कृष्णाचे शाहु धनप्याचा शब्द हे ऐकून स्व-
गैवासी मोह पावले, याप्रमाणे, त्या दोघांची जुंप-
लीत पाहून बलाढ्य जयंताने गरुडावर लाद-
ठेला पारिजात ( डोळा चुकवून ) पळवून
न्यावा असा घाट आणिला. तो लक्षांत येतांच
कृष्णाने प्रच्युत्नाहा सांगितळं की, जयंताला सं-
४०६६ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ७१.
भाळ. ते ऐकतांच त्या प्रतापी रुक्मिणीपुत्रानं न्रत आहे.' हे जनमेजया, यावर तो प्रवर
जयंताचं निवारण चालविलं. त्या वेळीं जयशाली ब्राह्मण हंसन सात्यकीला म्हणाला, हे शर
वीरांत श्रेष्ठ अशा जयंतांन रथांत बसनच हंसत पुरुषा, एवढ्या तझ्या क्षमाशीलतेची कांहीं
हंसत प्रद्यम्मराचे सवे गावांवर बाणांनी प्रहार अपेक्षा नाहीं. तं या यद्धप्रसंगी मनापासन
केळा, उलटपक्षीं, त्या कमलनेत्र मनाने सपे- मजपाशीं लढ म्हणजे झाल. हे यादवा, मीही
तल्य बाणांनी इंद्रपुत्राला जजर केलें. हे जन- ( ब्राह्मण असलो तरी ) परशरामाचा शिष्य
मेजया वीर जयंत व प्रश्नत्न यांची ती टक्कर असन नांवाचा प्रवर म्हणजे ( वरचढ ) आहे
मोठीच झाली. लोकांतील अस््रधारांत श्रेष्ठ असे आणि बद्धिमान् शक्राचा स्नेही आहे. देव हे
ते महाबलाढ्य इंद्रपुत्र व उपंद्रपुत्र परस्परांवर कृष्णाला मानीत असल्यामळे त्याचे विरुद्ध,
जशास त्स या न्यायाने उलट सलट प्रहार इंद्राचे बाजन लढावयास आज तयार नाहींत
करीत राहिले. तो महाधोर संग्राम देव; मुनि | यामळे, ह सात्याके, मी आज इंद्राकरितां लढून
व चारणांसह सिद्ध हे आश्चयेयक्त होऊन ' त्याचे स्नहक्रण फेडणार आहे.' असें हटल्या
पाह लागल 'वर, हे नरव्याधा, तो ब्राह्मण व सात्यको
अशांत प्रवर नांवाचा एक बलाढ्य देवडत ' यांची दिव्यास्त्रांची मोर्ठांच भयंकर झटपट
पारिजात पुनर्रापे हरण करण्याचे बेतांत आला. झाली. त्या बड्या योद्धयांचे यद्ध चाल असतां
हे कोरवा, हा प्रवर दत इंद्राचा खोेही। आकाश हदरलं व आकाशचारी अनेक जणांची
असन मोठा अस्त्ननिपुण व शात्रमदेक होता. खळबळ उडाली, प्रद्यम्न व जयंत यांची
आणि ब्रह्मदेवाचे वरदानाने अवध्य झाला अगोदरच जंपली होती. तींत प्रद्मम्नाची ताण
होता. तो मळचा जंबद्वीपांत रहाणारा त्राह्मण श्रेष्ठ शस्त्रधर जयंत यावर चालेना, किंवा माया
असन तपोबलाने स्वगास गेल्यावर आपले, निपण आणि दार अशा प्रद्रम्नावर जयंताचीही
शक्तीचे गणानें इंद्राचा स्नेही झाला होता. चाटेना,(दोघेही समान हाते,)परंत हे राजंद्रा, ते
तो चाळ करून येतोस पाहतांच कप्णान दोघेही जयेच्छ योद्धे 'हं, घे, मार' याप्रकार
सात्यकीला सांगितडं कौ, त॑ या प्रवराळा परस्परांस म्हणत होते. अशांत त्या प्रतापी जय
जागचे जागीच राहून बाणांनी खंटव. मात्र हे ताने ' हे सावध रहा ! असे प्रद्मम्नाला बजावून
सात्यके, यावर तं निटेय बाण सोड नको. हा मोठ्या चपलतेने त्यावर दिव्यास्त्राचा प्रहार
ब्राह्मण काय चपळता करीळ ती सव आपण 'केला. प्रद्युम्नानही त तीक्ष्णशरयुक्त जळ
निमट सोसन घेणं आपळा धम आहे. यावर, ' जळीत अस्त्र आपल्यावर येणार ता बाण
त्या प्रवर त्राह्मणाने रथांतनच साट वाण गरु- जाढाने ते वाटेतच राखन धरिटें. तेव्हां तो
डावर बसलेल्या सात्यकीवर टाकिल, त्या वेळीं एक विळक्षणच प्रकार झाला. नंतर प्रद्य
सात्यकीने त्या बाण टाकणाऱ्या ब्राह्मणाचे म्नासारख्यालाही भयंकर वाटणारे ते देत्यमदेन
वनप्यच तोडून टाकन म्हटढ, ' हे ब्राह्मणा, करणारं घोर जळजळीत अस्त्र त्या रणांगणा
तं त्राह्मण असल्याने मळा अवध्य आहेस. या- पडळे. त्या योगाने महात्म्या प्रथयम्नाचा रथ
करितां त॑ आपले मागातच ( त्राह्मणकम!त ) जळला. मात्र ते त्या धोर प्रद्यम्नाला जाळं शक
अस. ब्राह्मणांनी कसलाही; अपराध केला तरी नाहीं.यांचे कारण उघडच आहे.कार॑ग, हे राजा,
चा वध करूं नये, अर्स आम्हां यादवांचं कसाही उग्र अश्नि झाळा तरी असम्तीलाच जा
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ४०७
पल्लव ना
शकत नाहीं. मग जळलेल्या रथांतून तो महाबाहु |स्थेर्य व चपळता पाहन आनंदाने जयघोष मां-
प्रद्यम्न पलीकडे सरला. नंतर विरथझाळेला तो | डळा, हे भारता, इकडे सात्यकीने एका तोक्ष्ण
राथिश्रेष्ठ कृष्णपुत्र घनुप्यासह आकाशांत उभा बाणाने त्या प्रवर ब्राह्मणांचे धनष्य व हस्ता-
राहन जयंताला म्हणाला, ' हे महद्रपुत्रा, तं वाप ( हाताचे रक्षण करण्यासाठी घातलेला
आपले कडून हे ज॑ दिव्य म्हणून असर सोडिले कातडी मोजा, हातपोस ) याचाठेद केला
आहेस,असल्या सहस्र असखत्रांनी देखील माझा घात तेव्हां त्या प्रवराने त्याला महंद्राने दिलेले
होणे शक्य नाहीं. तथापि, तं बिनकसर यत्न कर टसर-महाशनितल्य शब्द करणारं असं
आणि यद्धकलेत चातुये काय संपादेल आहेस, त उत्कृष्ट धनप्य ब्रेतले, त्या मोठ्या धनप्याचे
मळा आज दाखीव. हे इंद्रपुत्रा, समरांत मज- साह्याने त्या ब्राह्मणवीराने सर्थकिरणांप्रमाणे
वर ताण कर्राल असा कोणी नाहीं. तं हातीं प्रखर असे अनेक प्रकारचे बाण सोडिलेव त्या
आयुध घेऊन रथांत असलेला पाहून मळा प्रथम अमित तेजस्वी सात्यकरीचे धनप्य कापन काढन
झा बाऊ वाटला होता, परंत आतांपर्यंत ' त्याचे सवागास बाणांनी वेध केला. त्या वेळीं, हे
झालेल्या अटपटीवरून तझा पांच मी ओळखि- कारवा,त्या बद्धिमानाने दसर एक खंबीरव भार
ला. आतां मळा तझ कांहीं वाटत नाही. तळा सासणार अस धनप्य घेऊन प्रवराला वेध केला.त्या
टेळ तर त॑ आपळा मनाने या पारिजात परस्परांनीं तीक्ष्ण बाणांनीं एकमेकांची कवचं
वृक्षाला खशाळ म्पश कर. परंत, त॑ आतां फोडली व ममेभेटक अशा शेल्क्या बाणांनी
याला हाताने स्पश करशील हे॑ शक्य नाहीं. परस्परांच्या अंगांची मांस तोडिलीं. नंतर
माझा मायामय रथ त॑ आपल अस्त्रतेजाने प्रवरवीराने दसऱ्या बाणाने सात्यकीचे धन-
जाळन टाकळास, परंत, मायाबळांन मी असले प्याचे दोन तुकडे केळे, आणि तीन बाणांनी
सहस्रावाथे नवे रथ निमाण करीन. याप्रमाणे सात्यकास ताडन केल. सात्यकी टसर धनप्य
ज्याला प्रद्यद्न बोळला त्या महाबळ जयं- घेण्याच्या विचारांत होता, ता त्या ब्राह्म-
ताने स्वतःचे अति तेजस्वी तपानं स्वतःच णाने चलाखीने एका फकण्याचे गेन त्याला
निमाण केलेलें एक अस्त्र सोडले. त ताडन केले. याप्रमाणे गदेनं जव्हां विशेष
महावेगय़क्त अस्त्र प्रद्यश्नान शरजालाने निवा- ताडन झालं, त्या वेळीं त्या बद्धिमान सात्य-
रिले, तेव्हां त्या जयंताने दसरी चार दिव्य कौरने पुनरापे धनुष्य न घेतां हसतच ढाल-
असरे सोडली. त्या चार अस्त्नांनी त्या प्रश्नाला तरवार घेतली. तेव्हां यटनंदन सात्यकी
चारी दिशांनी रोधन भरिळें व त्यांशिवाय याचा हात लंगडा झालासे मानून, प्रवराने
त्यांन एक पांचवे अस्त्र सोडिल. त्या अस्त्रान शेकडो बाण त्यावर सोडिले. इतक्यांत प्रथु-
त्याची अंतरिक्षाची बाज अडाविठी. हे भारता, म्रान स्वच्छ आकाशासारखा तेजस्वी नील-
त्या देवश्रेष्ठ जयंताने मोठ्या उल्केसारखे जे वणे खड्ड सात्यक्रांचे हातांत दिला. परतु,
बाण व जीं घोर अखे चोकेर प्रद्यस्लावर सो- प्रवराने तो खद्ड एका भक्कम बाणाने हस-
डिलीं, त्या सर्वोचेंही त्या कृप्णपुत्रानं आपे | तच मुठीचे ठिकाणीं तोडिळा. सरळू जाणाऱ्या
बाणीघधाने निवारण केळे. तेव्हां जयंताने टस- बाणांनी त्यांचे कवचही उडवून दिले.
र्या तीक्ष्ण बाणांनी त्याचा वेध केला. त्या शक्तानं त्याच हृट्यावर महार करून त्या
वेळीं पुण्यचारी द्यचरांनी महात्मा प्रद्मम्नांचे आह्मणाने गर्मेना केली. व सात्यकी विकल
४०८ श्रीमनमहामारत. [ अध्याय ७१.
झालासे समजून तेवढ्या संधींत पारिजात | मोठे बलाढय, वॉर्यशाली, महाप्राण व अभिंक्य
हिसकून न्यावा म्हणून रथांत बसूनच गरु. असे होते. ते जेव्हां लढू लागले तेव्हां ऐरा-
डाशेजारीं गेला, परंतु, गरुडाने त्याला वतीने गर्जना कर्रातच त्या सर्पशत्रळा आपले
आपले पंखांच्या तडाक्याने रथासह दोन दंतांनीं, सोडेन व मस्तकाने ताडन केले. मग
कोस अंतरावर उडवून दिलें. त्यामुळें तो त्या मस्त गरुडाने आपले तीक्ष्ण नखांनीं व
खालीं पडून मूच्छो पावला. इतक्यांत जयं- पंखांचे तीक्ष्ण झडपेने त्या ऐरावताला मारिले.
ताने पाठोपाठ येऊन त्या पडलेल्या एक घटकाभर तो गज आणि पक्षी यांचा
ब्राह्मणाला उचलून व धीर देऊन चटकन् मोठाच झगडा चालला, त्यांचे योगानें सर्वाना
आमले रथांत घातले, इकडे सात्यकीही वारं- मोठें कोतक वाटन राहिळे, पण जवळचे प्रेक्ष-
वार मोह पावत होता व पडत होता. त्याहा कांना भीति उत्पन्न झाली, इतक्यांत हे राजा,
प्रदयुम्नार्न आश्वासन देऊन त्या आपल्या चुल- अंकुशाप्रमागे तीव्र अशा आपले पायांच्या
त्याला आलिंगनही दिले. आणि मधुसूदनाने नख्तांनीं त्या गरुडाने ऐरावताचे मस्तकावर
त्याठा आपले सव्य हस्ताने स्पशे केला. त्या आघात केला.
स्पशीबरोबर सात्यकीच्या जखमा वंगेरे सर्व
नाहींतशा होऊन तो व्यथारहित झाला. मग!
त्या पारिजातक वृक्षाचे उजवे बाजूस प्रयुम्न
ब डावीस सात्यकी याप्रमाणे ते दोघे यद्ध-'
निपुण वीर उभे राहिले. जयत व प्रवर
हे दोघे एक रथांत बसून गरुडावर चाटून
जात असतांना महात्मा महेंद्राने त्यांस हंमून
म्हटळें की, 'कांही झाले तरी तुम्ही गरुडाचे क्क र
आसपास जाऊं नका. कारण, हा विनतापुत्र ढप्ण तोहा पारजात वृक्षासाहेत गरुडाला
गरुड सवे पक्ष्यांचा राजा असन मोठाच घेऊन खालीं आला. तो ड्द्र त्या पारियात्र पवॅ-
बलाढ्य आहे. तुम्ही आपले दोवेही हाती आये तावरच त्या ऐरावताला थोपटीत थोपटीत
घेऊन एकजण डावीडा व एकजण उजवीला बसला होता. मग कांही वेळाने तो हत्ती ठि-
असे माझेच बाजूला उभे राहून मी युद्ध करीत काणीं येतांच पुनरपि युद्ध चाल्ढें. हे
असतांना मजवर लक्ष ठेवा, इंद्राने अरे सांग- कोरवा, मग चांगळे धार लावलेले, सर्पाप्रमाणे
तांच ते उभय वीर त्याचे बाजूम होऊन इंद्र घातक व रत्नजडित अशा बाणांनी इंद्र व केशव
व कृष्ण यांचे युद्ध पहात राहिले, यांचा परस्पर मारा सुरू झाला. त्यांतच हे राजा,
मग कृप्णांने महासत्रापासून उद्भवलेल्या गरुडाने आपळे ऐरावताला लोळविले होत
आणि अशनीप्रमारणे शब्द करणाऱ्या बाणांनी हे ध्यानांत ठेवून तो इंद्र मधून मधून त्या
गरुडाला सुर्वोगीं वेध केळा. परंतु, त्या जाणांना गरुडावर पालटून पालटून वज्ल़ व अशनि
मुळींच न जुमानतां तो प्रतापी गरुड वीर यांचा प्रहार करीत होता. परूनु जात्याच
समोरच इंद्राचे ऐरावतावर चाटून गळा, हे बढाढ्य असून तपोबलानें अवध्य झाठिला तो
राजा, तो गरुड आणि ऐरावत हे दोघेही गरुड ते वज़् व अशनी यांचे तडाके तसेच
त्या वेळीं, हे जनमेजया, त्याचे त्या आधा-
ताने मूत होऊन तो ऐरावत आकाशांतून
भूलोकी या जंबुद्रीपांतील पारियात्र नामक
पर्वेतावर पडला. परंतु, दयेस्तव, प्रेमास्तव १
पूर्वीचे वचनास्तव महाबळ इंद्राने त्याला सोडल
नाही. ( तोही त्याचेबरोबर खालीं आला, )
तेव्हां सनातन जगद्योनी जो बलवान वर
२ विष्णुपवे. ] हरिवंश. ४०९,
सहन करीत होता. मग आपला श्राता जो । महात्म्या वासंदेवाचा प्रभाव जाणणारा तो
इंद्र त्याचा मान राखावा म्हणून त्या कर्यप- | पारियात्र गिरी जनाटेनाचे इष्ट व्हावे म्हणन
पत्र गरुडानं त्याचे वजनावर एक व अशनी- तत्काळ सहाणेच्या खराइतके भट रूप बेऊन
र॒ एक असे आपले पंख सोडले. इतक्यांत भमींत शिरला. त्या कृत्यामळे, हे राजा,
गरुडाचे झपाट्यानं तो पारियात्र गिरि दड- कृष्ण त्यावर प्रसन्न झाले. हे करुनंटना,
पन जाऊन हे राजा, चाफेर फटन धरणींत नंतर तो अच्यत यद्भाथ जात असतां पारिजाता-
चालला; आणि मोठ्या मोठ्याने श्रीकृप्णाला . सह गरुड त्याचे पाठोपाठ चालला. आगि महा-
आदरप॒वक हांका मारू लागला बल शात्रहते प्रद्यश्न व सात्यकी हेही त्या पारि-
पृष्ठावर थोडासा शिलक्र राहिला आहे तो. जाताचे रक्षणाथे गरुडावर बसन बरोबरच
श्रीकृष्णांनी त्याकडे पाहिल. तेव्हां त्याला आठे. इतक्यांत, हे राजा, सये अस्तास
मक्त करून तो देव गरुडासह पनः आकां ' जाऊन रात्र पडली, तेव्हां इंद्रकेशवांचे पुन-
शांत गेळा. आणि त्या सवेसष्टिक्त्या व होक- रपि यद्ध जपलं. परंत इंद्राचा ऐरावत गज हा
कल्याणकत्य देवानं प्रद्मद्माळा सांगितलं कीं, ( गरुडाचे ) प्रहाराने विशेष घायाळ झाला
असाच ठ्वारकेला जा आणि माझे तेजोबलाचे होता, हे पाहन तो महा तेजस्वी विप्ण इंद्राला
विश्वासावर माझा रथ दारुकासह घेऊन ये. ' वीराला कांहींसं कमीपणा आणणारं भाषण
अगदीं वेळ लावं नको. दादा बलराम आणि ओलला. त असं की; हे महाबाहो, हा तझा
ककराधिपाते यांना सांग कीं, मी उदक, ऐरावत पाचे गरुडाचे तडाक्यामुळ अजन
[ला जिंकन द्रारकेस येता फारसा समथ झाला नाहीं; शिवाय आतां
बापाची ही आज्ञा ऐकतांच त्याला ' बरे रात्रही पडत आहे, याकरितां मर्जी असल्यास
आहे ! असे बोलन तो धमशीळ व समथ उदयिक मनाप्रमाणे आपण युद्ध करू.”
प्रद्यश्न द्वारकेला गेला आणि बलराम व यादवेंद्र कृप्णाचे या म्हणण्यास ' ठीक आहे! अ
या दोघांना तो निरोप सांगन एका घटकेचे ' उत्तर इंद्रान देलं
आंत दारुक्रासह कृष्ण-रथावर बसन पुनः हे राजश्रेष्ठा, मग तो धमात्मा इंद्र भाव-
पवस्थळी आला ' त | पवताच आवरण उभ करून त्या पुप्कर-
का 'तीथावरच राहिला. इतक्यांत, हे कोरवा,
अध्याय चोर््याहत्तरावा. ब्रह्मदेव, महाप करयप, अदिति; सवे देवव स
कता मनि, साध्य, विश्वेदेव, अश्विनीकमार; आटदेत्य,
| कृष्णकृत शिवस्तांत ग रुद्र, वस हे सव तथ आले. कृष्णह। आपला
वशंपायन म्हणतात--नंतर श्रीकृप्ण त्या . पुत प्रथयुज़् व मित्र सात्यवग यासह माठ्या आन-
रथावर बसन सरपाति. इंद्र एरावतारूढ होऊन दाने त्या रम्य पारयात्र गरीवरच राहला. व
जेथे राहिला होता, त्या पारियात्र पवेतावर | हे नृपाढा, तो. पारयात्र पवत आपल भक्ती-
गेळा, जनादन येतो आहे असे पाहून त्या साठीं शाणपादूतुल्य ( सहाणच ऊराश्तका
______ >... ल्हान) झाला; हे पाहून त्या महार्यांते कृष्णान
१ गरुट हा विनतचा पुत्र, हा अदितीचा त्याला वर दिला को; हे महागिरे, तुझे अधोग
पत्र; भाण विनता दै दोर्घाहा करऱयप |
कच्या जिवा. यय , पविकतेने पावित्र भो हिमगिरि त्याचे तुल्य होईल
इस्विश *-- ५२,
४१० श्रीमन्महामारत. [ अध्याय ७१,
क ह चाह परवतश्रेष्ठा; तू अनेक वर्णी, मृगांनीं युक्त देव ॥ महेश्वर विश्वकमोणमाहुस्त्वां
व मेरुपवताचा प्रतिस्पधी होऊन या भूतला- ब सर्वे तेन देवातिदेव ॥ ५ ॥ पूज्यो देवे!
वर असाच रहा. अनेक विचित्र टेकड्यांनी पूज्यसे नित्यदा वे शश्वच्छेयः कांडरि-
युक्त अशा तुजकडे पाहिल्याने मला मोठी भिवेरदामेयवीये ॥ तस्माद्रिर्यातो भग-
करमणूक होत आहे. वान्देवदेवः सतामिष्टः सवेभृतात्मभावी
याप्रमार्गे त्या पर्वताला वर देऊन श्रीकू- ॥ ६ ॥ भूमित्रयाणां देव यस्मा-
पणाने देव “वृषमध्वज' शकर याला नमस्कार ततिष्ठा पुनर्लोकानां भावनामेयकोतिः ॥
करून न्यात श्रेष्ठ जी गंगा तिचे ध्यान केले. उ्यंबकेति मथमं तेन नाम तवाभमेय विद-
हे भारता, कृष्णाने ध्यान करितांच ती विष्णु- शशनाथ ।॥ ७ ॥ शवशः शत्रणा शास-
पढी गंगा तेथ प्राप्त ज्ञाली. मग कृष्णाने नादप्रमेयस्तथा भूयः शासनाचेश्वरेण ।
प्रथम तिची पूजा करून नंतर तीत स्नान केठें सवेव्यापित्वाच्छंकरत्वाच सद्धिः शब्द-
व तिचे उदक आणि बिल्वदळ यांचा संग्रह स्यशान, श्रीकराकोग्रथतेजा; ॥८॥
राचें आवाहन केलें. त्या बरोबर उमेसह श्रेष्ठ .त्यान्यद्रथनपीः समस्तान् ।। तस्माईव:
व समर्थ महादेव तेथें येऊन ते कृप्णाने आर्पि- हकरास्य ममयः साझद्धमभ्षः कथ्यस
लळे गंगाजळ व बिल्वपत्र यांजवर बसला. सतेनाथः ॥ ९ ॥ दत्त प, प्रहार कु!लशन
तेव्हां केशवाने पारिजात पुप्पांनी त्याचें अचेन पूव , तवशान सरराज्ञा || कण्टे-
करून त्या सवकत्या देवेश्वराचें वाणीने स्तोत्रही न" शकी तव वत्वृत्त ताणात यातच
गाइलें. ते अर्सेः-- लकेण्ठाते कल्पः ॥ १० ॥ यदि.
_ , ___ झ्लांडकं यच्च लोके भगाडकं सर्वे सोमत्वं
॥ श्रीकृष्णउवाच ॥ रुद्र वि सुद स्थावरं जडगमं च ॥ माहुर्विभास्त्वां गुणिनं
नाट्रावणाच रारूयमाण द्रावणाचा[तढघ$ !। तत्वविज्ञास्तथा धेयामाम्बिकां लोकधात्रीम्
भक्त भक्तानाम् वत्सलं वत्सलानां कोत्या | ११॥ बेटेंगींता सा हि तत्व प्रसूता
युडक्वेत्वाद्य प्रभवाम्यन्तरेण ।॥। १ ॥ यत्नो दीक्षाणां योगिनां चातिरूपः।। नात्य-
ग्राम्यारण्यानां त्वे पतिस्त्वं पश्रूनां ख्याती दू्भुतं त्वतसमं देव भूतं भूतं भव्यं भवदे-
देवः पश्ुपातेः सवेकमो ॥ नान्यस्त्वत्तः वाथ नास्ति ॥। १२॥ अह ब्रह्मा क
परमो देवदेव जगत्पातिः सुरवीरारि- पिलो योप्यनन*्तः पुता सर्वे त्रह्मण-
हन्ता ।। २ ॥ यस्मादीशो महतामीखराणां श्राति वीराः ॥ त्वत्तः सर्वे देवदेव
भवानाद्यः प्रीतिदः प्राणदश्व | तस्माद्धि प्रसृता एवं सर्वेशः कारणात्मा त्वमीड्यः
त्वामीशवरं प्ाहुरीश सन्तो विद्रांसः सवे- ॥ १३ ॥ इत संस्तूयमानस्तु भगवान्गो-
शाख््राथेतज्ज्ञाः ॥ हार ३॥ भूतं यस्माज- वृषध्वजः ॥ प्रसाये दाभिणं हस्ते नारायण-
गदत्यंत धीर त्वच्तोव्यक्तादक्षराढक्षरेश ।। मथावरवीत् ॥ १४ ॥ मनीषधितानाम-
तस्मात्त्वामाहुरभव इत्येव भूतं सर्वेखरा- थोनां प्राप्िस्ते सुरसत्तम ॥ पारिजात च
णां महतामप्युदारम् ॥ ४ ॥ यस्माज़ि- हतासि मा भूत्ते मनसो व्यथा॥ १५ यथा
तेरभिषिक्तोसि सर्वेडेवासुबः सवेभूतश्र मनाकमाश्रित्य तपस्त्वमकरोः भभो ॥ त-
हरिवंश,
था मम वरं कृष्ण संस्मृत्य स्थेयमाझ- शवंत आहेस. भक्तांचा भक्त व वत्सलांचा
हि ॥ १६ ॥ अवध्यस्त्वमजेयश्व मत्तः शू- वत्सल असा जो तू त्या तुझ्यामुळ मी काये
रतरस्तथा ।॥ भार्वतासीत्यवोचं यत्तत्तथा समथ झाला आहे. तर आज मला यशस्वी
नंतदन्यया ॥ १७ ॥ यश्व स्तवेन कर. तू ग्राम्य तसेच वन्य पशु यांचाही स्वामी
मां भक्त्या स्तोष्यतेञ्मरसत्तम ।॥ असल्यामुळं तुझी पशापाते या नांवान प्रासंद्धी
त्वया कृतेन धमन धमभाक्स भविष्यात आह. त. सवकता आहेस. तुजवाचून दवदव
॥ समरे च जयं विष्णो प्राप्य पूजां | असा दुसरा काण [ही नाहीं. तू जगताचा पति
तथोत्तमाम् ॥ १८ ॥ विल्वोदकेश्वरो नाम ' असून देववीरांचे शतचे कंदन करणारा आहेस
भविताहमिहातघ ।॥। देवेश्वर त्वयास्थापे ज्याअर्थी तू मोठमोठ्या सत्ताधीशांचाही स्वामी
देवसिध्दोपयाचनः ॥ १९॥ इहस्थो पोपि | आहेस आणि शिवाय सवीस आदिभूत; प्रीतिदा-
तो विद्वान् भक्तिमान मम केशव ॥ विरात्र- सक प म्ाणदाता आहेस, त्या अर्थी सवशाख्राथ
मीप्सितॉोळोकान्गमिष्यति जनाटेन ॥२०॥ | ज्ञाते सजन विद्वान् तुला 'इंथर' असं म्हणतात
अविन्ध्या नाम देशेस्मिन गडंगा- (पत तारा, वह अक्षरूप ज जाव
चेव भविष्यति ॥ गडगास्तानसम माने या सा त ह॑ लगत अव्यक्त
परन्वतो भविता तथा ॥ २१ ॥ पटपरं.१ असररूप जो तूं त्या तुजपासून झाले, त्या-
नाम नगरं टानवानां जनादेन ॥ ' अथा तुळा ' मव' अस म्हणतात. तथाप तू
अत्रा-
भत म्हणज [न उतरा.
न्तद्वेरणादशे पराक्रम्य महावळा: ॥ २२॥ त म्हणज [नत्यासद्ध असून संव इश्वरा
| हनही उदार आहेस. हं दवाधिदवा, ज्याअथा
एते ठेत्या दरात्माना जगता देवकण्टकाः
ळत्ता वसन्ति गोविन्द सानावस्य मटा
गिरेः ॥ २३ ॥ अवभ्या देवदेवानां वरे
ण ब्रह्मणोनध
ज्य महात्मान वासदेव जनाधप || २५|।
श्रीकृष्ण म्हणाला:-हे क्रीडासक्ता, जीवांचे
रूदन म्हणजे त्यांस मायापाशांत घालन रड-
विण ष त्यांचे द्रावण म्हणने मायेची हिंसा
करून त्यांची सटका हंही तंच करितोस,म्हणन
किंवा रोरूयमाण म्हणजे उच्च शब्दांनी स्तृत
झाला असतां भक्तांचे प्रपंचाचे द्रावण म्हणजे
निरसन करितोस. ( म्हणजे जीवांस प्रपेचांत
घालणे व त्यांतन त्यांस मक्त करणे हे दोन्ही
खळ तच कारंतास. ) म्हणन तुळा रुद्र अस
म्हणतात. तं सवे प्रकाशमान बस्तहन प्रका-
७५५
॥ मानुपान्तीरतस्तस्मा- . कमा
त्वमतान् जहि केशव ॥ २४ ॥ एवपु-
क्त्वा महादेवस्तत्रेवान्तरथीयत ।॥। परिष्व-
य॒द्धांत पराजित झलिल्या सव देवांनी, असरांन
व सवे भतांनाहा तुजवर ( माझ रूपान ) अ-
भेपेक केला आहे, त्या अर्था तुळा महेश्वर
असे म्हणतात. हे अमेयवीयो,
हे वरदा, ज्यांना आपलं शाश्वत कल्याण व्हा-
अशी इच्छा असते असे देव सवेदा तश
। &२*
' पृुज्याच पृजन कारतात, आण याचमनळ द-
बांचा देव, सज्ञनांचा प्रिय व सवभूतात्म्यांचा
कर्ता अशी तुझी ख्याति आहे. हे अप्रमेय, हें
अमेयकीतं, हे जगत्कारणा, ज्यापक्षी तू भर् ,
भवर् व स्वर् या तीन लोकांना आधारभूत
आहेस, त्याअर्था तुझे व्यंबक' म्हणजे तिहो-
चा प्रकाशक अशा अथाचं हे नांव, हे सवे
८0 पाशी | 0
१५ या ठिकागी आनंदाश्रम लेखी, आमची लेखी,
छापील मुंबई व छापील एशियाटिक कझोसायटा या
र्ारहा प्रत[चा पाठ “ प्रभवाम्यंतरेण ' असा आहे.
वाऱकरांना “ त्वां प्रवचने शारण्यम् ” हा पाठ कोठून
सांपडला £
४१२९ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ७४.
न.०-५-०००००१-२०००००००००००००५७०००७ २०५७०५ 0१ 0000 णारी
-27:--८-८0--::4-५.-->*--2-
देवेशा, सप्रसिद्ध आहे. तं शत्रंना शासन | लयरूप तंच आहेस. तू रूपातीतही आ-
करितोस, म्हणून तुला 'शवे' असं म्हणतात. हेस. हे देवा, तुजसारखें अद्भुत दुसरें
शत्रना अक्षेप्य आहेस,म्हणन तला अप्रमेय कोणीच नाहीं. भत, भविष्य, वतेमानही तुज-
म्हणतात. तं अंतयोमी रूपाने जीवांचे शासन | वांचन सवे नाहींतशीं आहेत. हे देवदेवा,
करीत असन बाह्यतः नपरूपानेही तंच त्यांचा स्वतः मी, ब्रह्मा, कापेळ, अनंत (शेष )
शास्ता आहेस. कारण, आंतन व बाहेरूनही तेच तसेंच कामक्रोधादि शत्रेना जिंकणारे असे
व्यापक आहेस. व तंच सज्जनांचे कल्याण करणा- ब्रह्मदेवाचे सनकादि सवेही पुत्र, हे सव तज-
राही असल्यानें तला 'शंकर' म्हणतात. (किंवा) | पासन जन्मले, यासाठीं तंच सर्वेश, कारणात्मा
तं प्रमेयरूपाने सवे शब्दांचा नियंता व श्री व सर्वास स्तत्य अस्ता आहेस
म्हणजे क्रकू, यजःसामादि संपात्ति तिचा कतो. याप्रकारे नारायणाने स्तुति केली असतां
व तेजाने सर्योहनही अधिक तेजस्वी आहेस. तो वृषभध्वज उजवा हात पुढे करून त्याला
त॑ तजे ठिकाणीं आसक्त असणारांचें सवदा म्हणाढा, हे सरश्रेष्ठा, त॑ इच्छिळेला अथे
कल्याण कारेतोस, व जे तझे दायाद आहेत तळा प्राप्त झाला समज. आणि हा पारिजा-
त्यांना त्यांचे कल्याणार्थ शिक्षा ढावितोस, तही तू घेऊन जाशील. याकरितां तुझे
यामळेंही तला 'शंकर' असं म्हणतात. तं प्रमा- मनाला दःख होऊं देऊं नको. हे प्रभो
णातीत असन धमेवेत्त जे भळे ठोक आहेत, कृष्णा, ज्या अर्था या मेनाक पवताचा आश्रय
ते तर तला 'सवनाथ' असं म्हणतात. हे अति- करून तं तप केलेस, त्या अर्थी हे कृष्णा,
वीयेयक्ता, हे ईशाना, पर्वी देवेंद्राने आपल्या माझे वराचे स्मरणाने तश्ने चित्ताला या मेनाक
वज्ञान तला प्रहार केल्याने तक्ते कंठाचे पर्वताप्रमागे स्थिरत्व येऊं दे. त॑ अवध्य व
ठिकाणीं नीलिमा उत्पन्न झाला व तं इंद्राचा अनिक्य असन मजपेक्षांही शर होशील असे
प्रतिकार करण्यास समथ असनही तर्स न क- जे मी तुला बोलला आहे, ते तसेच होईल
रितां आपणास उलट “नीलकंठ! हणन म्हणवन अन्यथा होणार नाहीं. हे धमेज्ञा, ज्या
घेतोस, त्यावरून तझे ढयालत्व व्यक्त होते. स्तोत्रानं त॑ माझे आतां स्तवन केलेस त्याच
हे उमेसहित असणाऱ्या देवा, या जगतांत स्तात्रानें जो कोणी माझे स्तवन करील तो
लिंग ( पुरुषचिन्ह ) व भग ( स्रीचिन्ह ) यांनी धमेनिष्ठ होईल. व॒ हे विष्णो, शिवाय
यक्त जेवढी स्थावर व जंगम भत आहेत, तीं त्याला समरांत जय व उत्तम पजाही प्राप्त
सवे सगणरूप धरलेला तंव तलाही व्यय अशी होईल. हे निप्पापा, आजपासन मी या
जी लोकधात्री उमा हीं दोघेच आहांत, असे स्थळीं बिलश्वोटकेथर या नांवाने प्रसिद्ध
तत्तववेत्त ब्राह्मण म्हणणात. वेदाने 'अजामेकां' होईन. आणि हे देवेश्वरा, ज्या अर्था तृ
इत्यादि प्रकारें जिर्चे वणेन केळं ती मायारू- माझी येथें स्थापना केली आहेस त्या अर्था
पिणी उमा प्रथम ' महत! ह तत्त्व प्रसवली. येथें माझी जो कोणी प्राथना करील त्याला;
तें महत् क्रियाशक्ति व ज्ञानशाक्तिे, या उभय हे देवा, ती तत्काल सिद्ध होईल. हे केशवा,
शक्तींनी यक्त असल्यामळे पहिल्या (कर्म) जो विद्वान् येथे राहन भक्तिपरवेक तीन रात्री
रूपाने दक्षा घेणारांचा यज्ञ तंच आहेस. उपोपण करील, तो त्या तपाने इष्ट लोकाला
व दुसऱ्या ( ज्ञान ) रूपाने योग्यांचे जाईल. येथील ही अविंध्या नामक नदी गंगा
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
४१९
४८९0 7५07-१--. २०० णी
वकक. सट यासी ाटक-"'0९० विनय जा म कनाल कटला. दडक लटक कतकाक तडकतात कलवतअाचा जोगच्काचलीत काकर नसतात)
होईल. आणि “ गंगा गंगेति ” या मंत्राने ण्याची इच्छा आहे असे लोक त्या परवेतावरील
जो कोणी स्नान करील,
त्याला प्रत्यक्ष पाषाणाची कृप्णर्माते करून तिची शाश्रषा
भागिरथीस्नानाच पुण्य लागेल. हे जनारदैना, करितात
या प्रदेशी भर्माचे पोटांत षट्प्र नामक एक
दानवनगर आहे. आणि हे गोविंदा, हे महा-
बळ दुरात्मे जगताचे व देवांचे शत्रन बाहेर
पराक्रम करून येऊन या महागिर्रींचे शिखराचे
पोटांतही कधीं कधीं दडइन रहात असतात. हे
शो*“€ “/५/ “ ८ » “7
अध्याय पंचाहत्तरावा.
“वकक हे ७ 0000
स्वगाहून पारिजात आणिला,
वेरेपायन ह्णतात:-हे राजा, नंतर महा-
निष्पापा;, ब्रह्मदेवाचे वरदानाने हे दानव देव- शय कृष्ण त्या बिल्वोटकेश्वराला नमस्कार
देवांसही अवध्य झाळे आहेत. यासाठीं हे करून श्रेष्ठ अशा रथांत बसन निघाला, मग
केशवा, मनप्यवेषाने आच्छादित अशा या | सवे देवगणांसह पुप्करतीथोसनिध ज्याचा
तुझे कृप्णरूपानं तंच यांना ठार कर | गारव केला होता, अशा महेंद्राला त्या मधस-
हे नपाळा, याप्रमार्गे बोळन व वासंदेवाला दनाने रथांत जसल्याबसल्याच ( यद्धाथे )
आलिंगन देऊन शंकर तेथेच अंतथान पावले. हांक मारिली. तेव्हां सज्ञनांचे सवे काम पुर
मग महादेव अऱृऱ्य होऊन ती रात्र उजाडली विणारा तो देवेंद्र आपल्या जयंत पुत्रासह उत्तम
असतां गोविंद त्या पवेताची स्तुति करून | अश्व जोडिलेल्या अशा आपल्या रथांत बसला. हे
म्हणाला, ' हे पवेतश्रेष्ठा, ब्रह्मदेवाने पवी दिले- करुनंदना, नंतर देवयोगाने त्या पारिजात
श्या वरामळ देवदेवांनाही अवध्य झालेले असे वृक्षाकारणे त्या उभयही दुवांच ( कृष्ण व
महा दानव तझे तळीं रहात आहेत. पण मी इंद्र) रथांत बसनच यद्ध झालें. त्या वेळी शत्र-
त्याचा निरोध केला असता ते महा बलाढयहा सन्याला पाडा देणारा १ण्ण जलद सरळ
असर बाहेर पड शकणार नाहींत. आणि मी जाणाऱ्या बाणांच्या जालाने देवराजाचे सेन्यांना
द्वारनिरोध केला म्हणजे माझे आज्ञेने जागचे प्रहार करूं लागला. हे प्रभो, दोघेही जरी समथे
जागींच मरून नाहींतसे होतील. हे महागिरे; होते, तरी विष्णने महेद्राला किंवा महेद्रानं
मी सवेकाळ तुझेपाशीं असेन आणि या महा 'विष्णला शास्त्रप्रहार केला नाही. हे जनेश्वरा,
भयंकर असरांचं नियमन करून येथंच राहीन
हे पवेतश्रेष्ठा, तुझ्या शिखरावर चढन येऊन
जो कोणी माझे रूपाचे दर्शन घेईल, त्यास
सहस्र गोदानांचे शाश्वतचे फळ मिळेल. त्याच-
प्रमाण तजवराल दगड नेऊन त्यांपासन माझा
प्रतिमा घडवन त्या प्रसिमेची जे कोणी नित्य
शाश्रषा करितील, ते शेवटीं माझे गतीला
पावतीऴ
याप्रकारे वरद कृष्णाने त्या पर्वतावर कृपा
केली व त्या वेळेपासन तो देवेश अच्युत तेथेच
राहिला. हे कोरवा, ज्यांना विष्णुलोक मिळ-
त्या जनाटनानं इंद्राचे रथाच्या अथ्वांपकीं एकक
अश्व, अस्त्रापासन सोडलेल्या अशा तौक्ष्ण
दहा दहा बाणांनी मारिला. त्याचप्रमाणे हे
राजेंद्रा, त्या सरसत्तमानंही कृप्ण-रथाचे शेब्य-
प्रति अश्वांस अस्त्राभिमंत्रित अशा घोर बा-
णांनीं अच्छादन टाकिले. शिवाय, कृष्णाने ऐ
रावत गजास पहसत्रावधि बाणांनी भरून
काढिले, उलट पक्षी, त्या बलशत्र इंद्राने कू
ष्णांचे वाहन जो गरुड त्याला तसेच केले. त्या
दिवशीं ते महात्मे कृष्ण व इंद्र दोघेही शत्नला
भय उत्पन्न करणारे .वीर परस्परांशीं भमीवर
४१४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ७५.
"णा पी? प)? २१0
स्थित असलेल्या रथामधन लढले. त्यांच्या खालीं ठेवन ते अरिंदम वीर मातापितरांचे
धक्क्याने पाण्यांत पडलेल्या नावेप्रमाण सवे पायां पडले. त्यांचे मातापितर धमाची तत्त्वं
पृथ्वी कांप॑ लागली. व हे भारता, सवे दिशा- जाणणारे व सवे भतांचे हिताविषयीं तत्पर
प्रांत सवभर पेटल्यासारखे झाले. गिरिवर हालं असे होते. मग अदितिमातेने दोघांनाही हातीं
लागले, वक्ष तर शंकडांशं पडलेच आणि धरून म्हटलं कीं, बाबांनो; जसे कांहीं तुम्ही
धार्मिक व गणी असेही कित्येक मनप्य धरणी- एका पोटांतन आलांच नाहीं, अशांसारखे ए-
पृष्ठावर पडले. हे राजा, तेथें शतशः दसरे कमेकांना मारावयास उठलां, याळा काय म्ह
अपघात झाले आगि सवे नद्या उलट दिशेने 'णावे? एवढ्या तेवढ्या क्षद्र गोष्टीसाठी इतक्या
वाहूं लागल्या. समंतातू वारे वाहूं ठागळे व थरावर गोष्ट आली हे काय? निदान माते पुत्र
निस्तेज उल्कांचे पात झाले, वरचेवर प्राण्यांचे म्हणविणारांना हे सवथा अनाचित आहे, असे
समदाय त्या रथांचे घडघडाटाने मांच्छत होऊं । मी समजते. तम्हांठा जर आईच व पिता
लागले. हे ठोकेशा, जलांत आम्नि पेटं लागला | कश्यप प्रजापाति यांचें वचन ऐकणे असेल,
आणि आकाशांत सवेत्र ग्रहाम्रहांच्या युति किंवा .तर शस्त्रे खालीं ठेवन येथ उभ रहा; आणि
टकरा होऊं लागल्या. स्वगीतन भतळावर किती- . माझे सांगण्याप्रमाणे वागा, त॑ आज्ञात्तर ऐक
तरी तेजोगोळ ( तारे ) पडळे. दिक्पालनकर्त तांच ते दोघेही वीर, स्नान करावे या हेतने
गञञ चवताळळ व तसेच धरणावरीळ हत्ती 'गंगेवर गेळे. जातांना इंद्र म्हणाला, ह कृष्णा,
बिथरले. सव आकाश मोठमोठ्याने गजना ' ते प्रम व सवेळांककता असन तंच मलाया
करून उल्का व रक्त यांचा वपाव करणाऱ्या स्वगोंचे राज्यावर बसविलस, आणि तंचस्था
धुसर व रक्तवणे मेधखंडांनीं आच्छादून गेळे 'पना करून तंच माझा पाणउतारा करितोस,
त्या वेळीं ते दोघेही राजपुंगव सरस्रेष्ट वीर हे कसे? या प्रकारे माझ भाऊपण अंगिकारून
यद्ध करतांना पाहन भामे, स्वगे किंवा आकाश व माझे वडिलपणाला आजपर्यंत मान देऊन,
यांपकी एकही स्वस्थानी ठरल नाहीं. अशा हे कमलाक्षा, आज संगळ्याचच निवाण तं
प्रसंगीं जगताचे हित व्हावे म्हणन मनिगण करू लागलास, हे तळा साजरत काय? असं
मंत्र जपे ढागले व इतर महात्मे ब्राह्मण मोठ्या बोलल्यावर दोघेही गंगाजलांत स्वान करून
त्वरेन त्या कामीं मनींना साहाय्य करण्यास त्यांचे हृढम़रत उभय पितर ( अदिति व
उभे राहिले. कऱ्यप ) जेथ उभे होते, तथ आले. ही त्या
या वेळीं महा तजस्त्री ब्रह्मदेव कर्यपाळा कमलनेत्र पुत्रपितरांची गांठ जेथे पडली, त्या
असें म्हणाळा कीं, हे सत्रता, त॑ आपली खरी. ठिकाणाला मानि लोकांनीं “ प्रियसेंगमन'' असं
अदिति होसह जा, आणि तज्ञ पुत्र यद्वापासन नांव दिले, मग श्रीकृष्णाने इंद्राला अभय
निवत्त कर. तेव्हां कर्यपर्मान ब्रह्मदेवाला 'बरे! वचन दिले. त्या वेळीं तेथे धमाचारी असे सवे
त. |
म्हणून रथांत बसला व त्या वीरश्रेष्ठांपाशी | देवगण जमले होते ते त अभयवचन ऐकतांच
येऊन उभा राहिला. अदितीसह कर्यप हे आपापले विमानांत बसन सवेही स्वगास गेढ
आपले दोघांचे मध्यंतरी येऊन उभे आहेतसं जातांना त्यांना अनुरूप अशी समृद्धि प्राप्त झाठी
पाहतांच ते दोघेही महाबळ वीर आपले रथा- नंतर कर्यप, अदिति, इंद्र व कृष्ण ही चावे
वरून उतरून धरणावर आठे, आगि शास्र । एकाच विमानांत बसून स्वगास गेली. ती
पलक पातकी धकिवेरेणी णक कक ककेणणिणणा णी ११णणणीटीणी णणणीणीण धणी
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ४१५
जीमयभाायतकााावलनावडवककायाकाायवायाककळयडवााळायाक मय ाशरपतादावाशाताातडासीधताव: नतला ताचातमधादातमकलमकाय- तलातयातकधयाजवमयममककाळमकताययवाटसतमलयाालााादल्यलमवदजकसचाा साद यकाड
घर्मिष्ठ मंडळी इंद्राच्या सवेगुणसपक्न व रम-, महाबाहो, यदुवथेना, मी महेद्रभवनाहन पारि
णीय अशा सदनास गेल्यावर मोठ्या आनं- | जात येथे घेऊन आला आहे, ही बातमी सवही
दार्न एक रात्र एकत्र राहिली, त्या वेळीं वमे- यादवांना दे.आणि हा पारिजात मी आजच द्वार-
वेड्या इंद्रपत्नीन॑ भतहितकत्या महात्म्या | कानगरींत घेऊन येणार आहे.याकरितां सवे नग-
कर्यप मुनोची व त्याच्या पत्नीची उपचया ' रींत मंगळशोभा करीव. ” कृप्णानं असें
केळी. मग ती रात्र उजाडल्यावर सवेभूत- | सांगतांच सात्यकी ग्रेला व दिलेला निरोप
हितकत्या श्रीहरीला धमरहम्य जाणणारी 'जशाचे तसाच सांगन, हे राजा, सांबप्रभति
अदिति म्हणाली, '' हे उपंद्रा, त॑ आतां द्वार कमार वः पारजन यांसह परत आठा. नंतर
केला जा. व हा पारिजातही तजबरोबर पुढे गरुडावर तो पारिजातवृक्ष लाटन राथे-
घरेऊन जा. आणि तझे बायकोची एवडी श्रेष्ठ प्र्मस़् रम्य द्वारकंत शिरला. त्याचे
मनांची हास आहे, तर या वृक्षाने तिचे तेवढे | मागन शब्य आदिकरून अश्व जोडलेल्या
पुण्यकत्रत संपाट. सत्यभामचे त॑पुण्यकत्रत रथांत बसन श्रीहरि चालला. त्याच्या श्रेष्ट
पदरांत पडलं म्हणजे, माझ्या बाबा, ते हा रथांतच सात्यकी व सांबही बमले, आणि, हे
पारिजात पुनरपि या नॅदनवनांत योग्य स्थानीं राजा, बाकीचे जे ( महात्मे यादव ) तेथे
आणून ठेवावा.
याप्रमाणे ती यशस्विनी दवमाता जि
महात्मा नारदांनी ध्मंगुणाची जोड
होती, ती बोलळी असतां कृष्णाने तिळा “बर”
म्हणन सांगितलें. मग श्रीकृष्ण मातेस;
प्त्यास व शचासह दवद्रासहा वदन करून
द्वारकेस जाण्यास निघाला. हे कारवा, कृष्ण
दारकेस जात असतां धमेचारिणी मनस्वी
पोळोमी ( इंद्राची स्त्री ) हिने कृष्णाचे सवे वधक अशा वृक्षाला प
स्त्रियांकरितां भेटी दिल्या. त्यांत सवे प्रकारचीं
दिव्य रत्ने व अनेक रंगांनी रंगविलेली व सवा-
सिक चणाोनीं सगांथित केळेठीं अशीं वसख्ेही
आढ हात, त [तरानराळ्या यानात बसन
नि
दिली
मोठ्या हपोने श्रीकृष्णाच्या कतेबगारीची
स्तृति करीत मागून चालले, पुढे सात्यकाचे
तोंडून त्या याठवांनीं जेव्हां स्वगातीलळ कचा
वृत्तांत ऐकला, त्या वेळी त्या अप्रमेय कृष्णाचे
त कर्माचा त सव पार व यादव विस्मय
करीत राहिले.
हे राजा, त्या दिव्यपुष्पयुक्त व भाग्य-
ष्ट झालेल्या त्या
द्वारकावासी जनांची तापते होईना. त्या अपव
अतक्य व कलरव करणाऱ्या मत्त पक्ष्यांनी
यक्त अशा वश्षाकड ज्या वद्धांनीं पाहिल,
होतीं. ह्या देणग्या माधवाच्या सोळा सहस्र त्यांची जराच गेली, ज्या अंधळ्यांनीं पाहिले
स्त्रियांस पुरेशा होत्या. त्या सवे ब्रेऊन तो ते दिव्यचक्ष झाळे. आणि त्या वक्षाचा सुवास
महातेजस्वी कृष्ण वाटेंत आकाशचारी पुण्य-
शील पुरुषांची पञा घेत घेत सात्यकी व
प्र्न ह्यांसह रबतकगिरीला येउन प्राप्त झाला
आणि त्या वृक्षश्रेष्ठ पारिजाताला त्या रंवतका-
वर ठेवन त्याने ह्वारांचे योगाने शाभणारी जी
आपली द्वारकानगरी तेथें सात्यकीला पाठवून
दिले, तो जातांना श्रीकृष्ण त्यास म्हणाला, '“हे
घेतल्याने रागी लोक रोगरहित झाले. त्यावर
आलाप करणारे शुभ्र कोकीळ पाहून तर
तेथील रहिवाशांस फारच मोंज वाटन त्यांनी
कृप्णाचे पायांवर डोके ठेविलें. त्या वक्षापा-
सन जे लोक फारशा अंतरावर नव्हते, त्यांना
नानाप्रकारच्या तताऱ्यावमधर गाने ऐ प
लागलीं. ज्या मनष्याने ज्या प्रकारचा मनोहर
४१९ श्रीमन्महाभारत. [ भध्याय ७९.
गंध आपणास व्हावा, अशा इच्छेनं त॑ पारिजात स्वीकार करावा, म्हणन भक्तिपर्वक प्रार्थना
पुष्प हुंगळे, त्याळा त्या पुष्पापासून तोच केळी, मग त्रतकाल प्राप्त होतांच नारद्मुनींनी
सगध आला, मग तो अनाद्यनंत भगवान रान केळे व कृष्णांनी त्यांची गेधपुष्पांनी पजा
कृष्ण, ककराधिपाते, भ्राता बलराम करून त्यांस जेव घातलं. त्या वेळीं त्या सवे
व यादवांपेकी जे कोणी देवतुल्य पूज्य भूतकत्या अव्यय वासुदेवाने आपले प्रिय सत्य-
वृद्ध जन होते, त्या सवांची यथायोग्य संभा- भामेसह मोठ्या आनंदित चित्ताने त्या मनीला
वना करून त्यांस वाटेस लावन आपले मंदि- जो जो आवडता पदाथ तो तो वाढला. मग
रास गेला. नंतर तो गदाम्रज मधसटन तरु- त्या कल्याणीने कृष्णाचे कठांत पुष्पमाला
श्रेष्ठ पारिजातक समागमे ब्रेऊन सत्यभामेच्या | घालन त्याला पारिजात वक्षाशीं बांधलं
सदनांत शिरला. राणी सत्यभामेला मोठाच ! आणि कृप्णाचा रुकार घेऊन कृष्णासह तो
आनंद होऊन तिन प्रथम त्या उपेद्राचें पजन वृक्ष उदक सोडन नारदास दिला. त्या बरो-
केळं, आणि नंतर त्या महाद्रम पारिजाताचा बरच त्या देवीने सहस्र घेन व स्वणरूप्यमाणि-
स्वीकार केला, हे भारता, तोवृक्षम्हणजे एक रत्न, तिळ व अन्य धान्ये यांनीं मिश्र असा एक
आश्चयेच होते. कारण, तो मनांत आणावे तसा ' ख्वणेराशीही दिला. त सवे दान पदरांत घेऊन व
लहान किंवा मोठा होत असे. कधीं तो सगळ्या यथेष्ट भोजन खाऊन प्रसन्न झालेला तो मनिश्रेष्ठ
द्वारकानगरीला आच्छादून टाकी. कधीं नारद केशवाला म्हणाला, “हे केशवा, आतां तृ
अगष्टाएवढा ल्हान होऊन मठीत लर्पावेतां | माझी मिळकत झालास. कारण सत्येने राज-
येई. हे कारवा, आपले मनाची गोष्ट प्राप्त रोस तजवर उदक सोडन तरम्न मळा दानके
झाल्यानं देवी सत्यभामेला फारच हष झाला. आहे. याकरितां तं माझेमार्ग चल आगि मी
आणि तिनं पुण्यकत्रताची सामग्री गोळा कर- सांगेन त॑ त करीत चल. ' त्यावर मधसद-
ण्याचा क्म चालविला, हे जनमेजया, त्या नाने “ फार नामी गोष्ट ” असे उत्तर देऊन
कामीं ज्या कांहीं वस्तु या जंबुद्दीपांत मिळ- नारद्मुनि चाळ लागळे असतां त्यांचे अनस
ण्यासारख्या होत्या, त्या महात्म्या कृष्णाने रण केळे. नारदर्माने मोठे थट्रेखोर होते
तेव्हांच गोळा केल्या. नंतर त्या उंद्राननवशी- त्यांनीं त्या वेळीं अनेक प्रकारे थट्टा करून
कृष्णाने त्या त्रतांतील दानांचा स्वीकार कर- अखेर सांगितलं कीं, तं ( सत्यभामेसाटी )
ण्यासाठी सत्यभामेचे विनंतीवरून सवेगण- येथेंच रहा, मी आतां जातो. नंतर त्याचे
संपन्न अशा नारट मुनींचं स्मरण केले, गळ्यांतील पुप्पमालाबंघन टर करून नारद
डड लडड सड म्हणाले, मी तजवरची मालकी सोडन तला
अध्याय झाहत्तरावा, सत्यभामेचे हवालीं कारेतो. परंतु तुझे बदला
आर मालास माठ म्हणन मला सवत्स कापेला गाय
पारिजात परत स्वगीस पोंचविळा, दे. शिवाय तिळानं भरलेले भांडे व सवणेही
वेशपायन म्हणतात.-हे कौरवा, श्रीकृष्णाने दे. कारण या कामीं शंकरांनी हाच मोबदला
घ्यान करितांच मनिश्रेष्ट, तपोधन, वाक््पट सांगितला आहे. हे राजा, कृष्णाने “ बरे
नारद तेथे आले. हे राजा, त्यांची वासदेवाने आहे ” असे म्हणन मर्नाचे सांगण्याप्रमाणे
यथाविषि पूजा करून सत्यभामेचे त्रतदानाचा | केळे, आणि हंसून नारदाळा म्हटलें, ' हे
२ विष्णुपव, ] हरिवंश. ४१७
धरमज्ञा नारदा, ( आपण मला मक्त केलें प्रभन आपली माता अदिति व पिता कर्यप,
यास्तव ) मी आपणांवर प्रसन्न झाला आहे. यांचे दर्शन इंद्रामह घेतले. तो मश्रसदन पायां
याकारेतां मजपाशी कांही इष्ट वर मागणे | पडत असतां अदिति त्याला म्हणाली, “हे अ-
असेल, तर मागावा. माझे आपलेवर पराका- मरश्रेष्ठा, तम्हा दोघां भावांचे संदव असेच
घरचे प्रेम आहे. ” | मरूखेपण नांदो. आणि हे जनादंना, तृ माझी
नारद म्हणाल:-हे सनातना विप्णा, आपण । इच्छा पण कर.' त्यांवळीं त्या आत्मज्ञानी कर
मजवर असंच सदा प्रसन असाव आणि हे महा. प्णाने आईंचें आज्ञावचन स्वीकारुन आपल्या
मते, आपल्या कृपेने मला आपली सलोकता | मातापितांचा निरोप घेतला, आणि मग तो
प्राप्त व्हावी. हे संतांना गति देणार्या | तेजस्वी वासदेव समयास प्राप्त असे वचन इंद्रा-
देवा नारायणा, तुझ्या कृपेनं मी अयानिसंभव | स बोलला, तं असं कीं, हे देवेशा, महात्म्या;
व जम्मजन्मांतरींही त्राह्षणच हाडन, असा ! महादेवाने मळा भर्मीच पोटांत कांहीं असर
वर दे. तेव्हां ह भारता, “ तथास्तु ” अस विप्ण' लपन आहेत, त्यांचा वध करण्याची आज्ञा
म्हणाळे. त्यामुळ बुद्धिमान मुनिश्रष्ठ नार्ही केढी आहे. चास्तव ह॒मान्या, आजपा-
संतुष्ट झाढे. हे कारवा, हरिपत्नी सत्यभामेन त्या सन दहा रात्रीचे अवधींत मी तेथील
दिवशीं अतुळ तेजस्वी विष्णूच्या सोळाही | असरास मारणार आहें. याकरितां हे महा-
सहस्त्र स्त्रियांस आमंत्रणे करून तिन, इंद्राणी त्मनू, आपणही आपला मित्र प्रवर
पर्वा कृप्णाबराबर ज भटीचे पदाथ ( वस्त्र, ब्राह्मण व पुत्र जयेत यांसह असरवधाचे
रत्ने ) पाठविळे होते, ते एककीळा पाठवन ' इच्छेने मत्निकट असावे. कारण, ब्रह्मदेवाचे
दिल. पारिजात मात्र तिचेच वरी राहिला, मग वरामुळ ते देवांनी अवध्य ठरल्यामुळे फार
कृप्णाज्ञन त्या वृक्षाच गुण नारदांनी प्रसिद्ध चढन गेळे आहेत. आगि यास्तव मनुप्यत्व
कळे, हे कुरुनंदना, वामदवानही आपले सवे भारग केलल्या अम्मादिकांना त्यांचा समाचार
आप्त, मित्र बोलावुन आणिळे आणि त्या. घेणे प्राप्त आहे. आणि प्रवर व जयंत यांपकी
सवानी त्या महावृक्षाचे वभव पाहिल. महाते-, एक, ह्मणजे, प्रवर मळचा मनप्य असुन देव
जस्वबी हरीन त्या वेळी कुंती, द्रापदी व सुभद्रा झालेला आहे, व जयंत हा देवपुत्र आहे
यांसह आपले मित्र पांडवही तेथ बोळाविले, यांनाही ब्रह्मदेवाचा वर आड येत नाहीं
पुत्रांसह आपली आत हणजे रिठापालांची. हे जनमेजया, कृप्णाचे तं वचन ऐकून इंद्र
माता जी श्रृतश्रवा ती पुत्रांसह भीप्मक राजा, प्रमभारेत होऊन कृप्णाला हणाला, “ ठीक
व इतरही मित्र, अंध व गोतवळ्यांतळे ठोक आहे. '' आणि नंतर त्या इंद्रोपंद्रांनी परम्प-
तेथ बोळाविळे. हे राजा, मोठ्या ऐश्यात रांस प्रेमालिंगन दिले
असलेला तो महातेजस्वी जनादन त्या वेळीं,
आपला प्रियामित्र प्रथापुञ् अनन यासह आपले
अतःपुरांत रममाण झाला य
याप्रमाणे एक संवत्सर लोटतांच सवकत्या म क जाकी । त च हा
भश्रष्ठ कृप्णान ता पारजात पुनराप स्वगास | गळा जमतापासन निमाण शाळेला किरट व कुं
आणिला, तेथें त्या धीमान् व अमय पराक्रमी लावा जोडो दी ढिला
हरिवश ८-५ २,
टे श्रीमन्महामारत. . शष्याय: ०9
मिड कॉशि कपिलला कटला मयीं तिनं आपले मेत्रि-
अध्याय सत्त्याहत्तरावा, | बीळ व त्यांत पवित्र दक्षाच्या
वे कन्या होत्या. लोकांत प-
पुण्यकविधि. _ क, देवी इंद्राणी होती
गणनय पणान वर तवंग च्यात भागा सोमस्त्री सती रोषहिर्णाही
मुनींचे प्रसादाने आपणांस सवे कांही विदित तसा म नी
आहे, त्या अर्था मला हे पुण्यकत्रत कर्से उत्पन्न स्वती ततला , मधा ह्याही सोमस््रिया
लढ, त॑ सांग महादेवीची
न जी अ धळ गाव होती ड् पीळेळ » र्ग रुपधा
पुण्यकत्रत पुरातन काळीं उमेने निर्माण केले नड स या णो.
ते कोणत्या रीतीने त॑ ऐक. कोणतेही काम री गंगा; ढे य य
बिनचूक करणाऱ्या कृष्णाने पारिजात वृक्ष गंडकी व म र लाया
स्वगोहून द्वारावतीस नेळासे पाहून चतुर नारद व. | नो शुभलक्षणी साध्वी जगताला आ
क गेल. हे निप्पापा; क त. कळ व डत क विनी फव
देवाचे आज्ञेने पट्पुराचा वव क " भेप्रिया, स्वाहा-
ताने जेव्हां देवव असुर यांमध्ये भयंकर संग्राम या | मग कली | ह | त.
उपस्थित झाला, तेव्हांची आहे, अशा वेळीं देवी, र शा. मेथा, प्रीति, मति. ख्याति,
एक दिवस धमेज्ञ नारद विप्र, श्रीकृप्णासह | कात, अ यादि तपोनिष्ठ व पतिनिष्ठ आणि
बसले असतां भीमकाची कन्या रुक्मिणी हिन .सन्नति प ता या
नारदांस प्रश्न केला. तेव्हां तेथें देवी जांबवती, | परोपकारी पन ली अिकेने या समह लि.
रागीट सत्यभामा, गांधारराजकन्या यागयुक्ता व त्या ककी म तची
ह 00.10 य न. ंी केलेला राशि व अनेक रंगी
अशा धमशीळ व पतिनिष्ठ दसऱ्या अनेक | की ग की हीं त्या तपोनिष्ठ साध्वींना
श्रियाही होत्या करर दिलीं. तेव्हां त्या पूजेचा व वस्तरा
रुंकिमणी हझणाठी:--हे सुत्रत, हे धमनिष्ठ स्वीकार करून त्या सवेही पतित्रता,
मुत, आपण अप्रतिम वक्तेव सवेज्ञ आहां. या- च. ह क व्य
करितां आह्यांला या हक | र. | क भर 2 पतित्रते. त्यांचे ते सथ
आली ती सांगा. ह मुनिश्रष्ठा, आ वहां
समजण्याचा फार उत्कंठा आहे, कारेतां या बोलणे नी चावीळ- क
ह त पुण्यकविधसं् वे प्रश्न केला. त्या वेळीं परो
गा थे पण मा्
नारद म्हणाले:-ह पवित्रे, नमेज्ञे, वदाभ, पकारी उमेनं क जा अ कीक
मी पूर्वी या पुण्यकाचा विवि जसा सांगितला समक्षच तो लाच दान दिला
आप- त्या प्रसंगीं तो रत्नपवेत मला
हाता, तसा'च आतां सांगतो. तर तो तं तपास याय ता
ल्या सवतीसह ऐक. ह राजे, ह पुण्यक्रत्रत मी ता स्वा ग, हे कल्याणि, ती उमादेवी
प्रथम शुचित्रत अश्या उमा देवीने केळे. | टाकिळा. मग; 9
५७ | - प ब्््
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ? १९
र्
अरुंधतीची आज्ञा घेऊन जें कांहीं बोलली, | नाहींत, ज्या कायावाचामनार्ने पार्वत्र व धेये
त॑ सवे मी तुळा सांगतो, तृ या सवे स््रियांसह युक्त व शुभाचरणी असून संदेव शुभच बोऴत
ऐक. हे देवि, मीं पर्वी या पुण्यकांचा विधि | असतात, अशा स्त्रिया खरोखर या जगताचे
जसा पाहिला आहे, तसाच तो क्रमवार व धारण करितात. पति व्याधिष्ट असो
संपूर्ण तुह्यांस आतां सांगतो. कसाही ढीन असो, तरी स्त्रीने त्याचा त्याग
२५०७८ व ।करूं नये, हा अनादिसिद्ध स्त्रियांचा थम आहे
अध्याय अठ्याहत्तरावा, हे शभानने, साध्वी स्त्री आपल्या प्रभावाने
वान, स्वतःला तारून स्वतःचा पति अकायंकारी
पुण्यकत्रतवणेन, ( भलतेच काम करणारा ) भ्रष्ट किंवा गणहीन
उमा म्हणाली:-हे शुचिम्मिते, (अरुंश्रति) असठा, तरी अशाळाही तारिते. वेदामध्ये
पूर्वी मी जेव्हां माझ्या पतीच्या अनुग्रहाने वाणीने दष्ट असलेल्या स्रीला क्रपींनीं प्राय
सवज्ञ झाळ, त्या वेळा हा उुण्यकावाध पतान ,“्लत्त सांगितळें आहे. परंतु योनिदुष्ट ( ब्यभि
1100000010)
पुण्यकविधि नवीन नसन पंत. आहे; हे. बी फकट गेली; हे सत्यता, निला आपणात
ते मनांत समज, मळा मात्र तो महादेवाचे सद्वति मिळावी अशी इच्छा असेल, त्या स्त्रीनं
केव्हांही कोणतेही व्रत करणें तरी भत्यांचे
कृपेमळें नवीन समजला इतकेच. हे निप्पापे, र
माझा बद्धिमान् पति जो मगवान शंकर त्याचे 80. ताटात व उपवास करणें तरी त्याने
| अनमतीने करावा. भिन आपली योनि भ्रष्ट
र तती स्रीला सहस्र कल्पांतींही सदूति
री आहेत. पुराणक्रपींनीं हा पुण्यकविधि ज्या. र र
श्लीये पातित्रत्य व धमीचरण अखंडित व सर्वे-! मिळत नाहीः आणि त हजारा नीच योनींत
कालिक असेल, अशीलाच विहित सांगितला पचत पडते. कदाचित् अशा जारि्णीला मन-
आहे. हे कल्याणि, हे अरुंधति, याचे कारण प्संजर्म मिळालाच तर ता. चांडाळा”
असें आहे कीं, ज्या असती आहेत, अशांनी ळत थी तिचा फार दु््ठाऊ असतेव ती
कितीही दाने, उपवास व इतर पुण्यकारक कुत्री खाते. हे तपाथने, वेदा स्त्रियांना पति
गोष्टी किंवा प्रकृतची पुण्यकत्रतें केलीं, तरी तीं हाच देव अस सजनानी सागतढ आहे. जीवर
निष्फळ आहेत. ज्या ख्रिया पतीशी प्रतारणा ' तिचा पति संतुष्ट आहे, तीच स्री हरी सती
कारेतात व ज्यांची योनि टपित ( परपुरुप- व खरी धमोचरणी होय. ज्यांना निरांनराळ्या
संसगाने ) होते, अशा स्रियांना त्या योनी-! चवा पाहण्याची उत्कंठा असत, असल्या चारगट
दोपामुळें पुण्याचे फळ न मिळतां त्या नरकास ' स्रियांना पुण्यडोक मिळत नाही. प ल्याने
जातात. उलटपक्षीं, ज्या सतीचे मागांचा आ- मन सवेढा पताचच ठकाण 'निमळपण स्थर
श्रय करून राहणाऱ्या सशीळ व पतीलाच देव असते व ज्या कायावाचामनान पतीचे उलंघन
समजणाऱ्या, संदेव घमेपरायण व एकनिष्ठ, अशा करीत नाहींत, अशांना, हे सोम्ये>या पुण्यक-
साध्वी आहेत, त्या या जगताला आधार आहेत. त्रताचें फळ सांगितलें आहे. हे स्वर्लाकाला
ज्यांच्या वार्णाचे ठिकाणीं ( पारुण्यादि ) दोष अलंकृत करणारे अरुंधति; तपोबलाने मठा ज
४२० श्रीमन्महामारत. [ अध्याय ७९,
-----4--4-नपपापपन---५८पपप नम: --र्नपपपपपप-न-काा--ा---*या 7५-0७ तशी शा)
पुण्यकविधि अवगत झाला आहे, तो सवे ते या सर्वे प्रकार वज्ये करून या सवे कामीं
सवे स्त्रियांसह ऐक | शाध्यथे मृत्तिकिचा उपयोग करावा, असे सांगि-
हे सत्रते, खरीने प्रातःकाळी उटन सान! तल॑ आहे. बेलफळ, आवळा, यांनीं मिश्र
करून प्रथम “ मला उपवास करणें आहे, करून नित्य शुद्धिस्नान करावें व माती
किंवा व्रत करणे आहे, ' म्हणन पतीची ' मिसळलेल्या जलाने मस्तकाचं प्रक्षाठन करावे
प्राथना करावी. नंतर साससासर््याचे चरणां- . हे सोम्ये, कारण, अशा दिवशीं मस्तकाला
वर मस्तक ठेवन त्यांचीही आज्ञा व्यावी. आणि तलळादि लावणे अप्रशस्त धरिले आहे. त्याच
दर्भे व अक्षता यांनीं यक्त असे ताम्रपात्र प्रमाणे अशा दिवशीं अगास किंवा पायासही
ब्रेऊन गाईचे उजवे शिंग भवन त्याचे तीथे तेळ मढ नये; अशी शास्त्रमयोदा आहे
ध्यावे. व साध्वीने ते जळ सान करून शाद्ध तसेच त्रतोपवासदिनीं बेळ, उंट, गाढव, यांवर
झालेल्या आपल्या पतीला द्यावे. आणि बसणे व नागव्याने अग भरग, हंही वज्य
स्वत:च्याहा मस्तकावर त्याच [सचन कराव. या
सिंचनाचे फळत्रेळोक्यांतील निखिळ तीथात रान
न २ च ७७. €<_ _€१.
केल्याप्रमाणे आहे. हे सिंचन उपवासदिनीं व
त्रतकाळी करीत जावं. हे कल्यारगिनि, या
प्रकारचे हे स्नान स्त्रीपुरुपांना सारखेच विहित
सांगितढें आहे. हे अरुंधति, मला त्याचे ज्ञान.
कांदे स्त्रियेस असल्या म्थळीं जाऊन
स्नान करण शक्य नसल्यास तिन त्या ठिका
सुकराचे तेजाने व तपोबलान झाळे. असा.
ज्यांत कांहीं टोचत नाहीं, अशा प्रकारचे मउ
शयन व आसन कराव. खतःचे पादप्रक्षाळन
करावे. व्रत किंवा उपवास असेळ, त्यः दिवशीं
तोंड वाजविणे, अश्रु ढाळणं, रुसणे, कल्ह.
मानिळे आहे. हे चेद्रकन्ये, अशा दिवशी नदी
किंवा झरा यांचे पाणी स्नानाला प्रशाम्त आह.
किंवा कमळांनीं युक्त अश्या विस्तीण व शाम
तळावांत किंवा पुप्करणींत जाऊन अशा वेळी
स्नान करणं ह सदा प्रशस्त धरिले आहे. पण
अतःपुरांत कोंडून राहणं प्राप्त असल्यानं ए-
उघड
णच जळ मण्मय घटांतन आणवन स्नान
करावे, मात्र ते घट कोरे असावे. व स्नान
करणे तं शिरःस्नान कराव. म्हणजे तिढा
करणं, इतक्या गोष्टी करूं नयेत. कारण त्या | तपाचे फल प्राप्त होत.
केल्या असतां सख्र्रिया
तत्काल भ्रष्ट होतात. हे चेद्रकन्ये, उपवास
किंवा ब्रतदिन या वेळीं स्रियांनी नेमचं व अगा-
त्रतोपवासफळापासन
अध्याय एकोणऐशीवा,
ककी च ---->>
वर घेण्याचं हीं उभय वस्र शभ्रवणच वापरणं पृण्यकत्रत-चालू
प्रशस्त आहे. त्रत असतां स्त्रियांनी पाटत्राणाय | उमा म्हणाली :-र्याप्रमाणे सांगित-
गवताच्या वाहाणा कराव्या. ( चामड्याच्या . ढेल्या एकंदर विधीने पतीला देव समज-
वापरू नयेत. ) उपवासदिवशींही हाच नि-
। १ वारकवराना यथ *' अमान्माश्रतजल
त गाळता त्याचश्रमाण सवदा त्रतापवास- हट ढिला आ? ( किवा घातला आहे. ) थमुना न
दिवशा काजळ, हळर, उटा व पष्पे यांचा | ताळ चिखलाने कहा म्हातांना गरीबसुरिबांच्या स्त्रिया!
स्वत: उपभाग घेऊं नये तर्सच काष्टाने देत- ' आजकालहा प्रमागाकट आम्ही पाहिल्या आहेत.
ण डोक ।मातान न्हाण म्हणज अखर निमळ पाणी डाकयानर
पण, वारणा म्डाळावरेन सनान वरण ता तह. आयता गत
( न्हाणे ) किंवा आंगास उटणे लावणे, हे बापरणें इतकाच. आदे
ह मस
२ विष्णुपव, ] हरिवंश. ४२९
आहेत. म्हणजे द्यळोकांतन येतात. यज्ञांत
त्यांना “ मदती ” ( हषकारक ) अशी संज्ञा
देतात. त्या सखकारक असन धमोचे पोषण
करणाऱ्या आहेत. त्या सवणांप्रमा्ण निमेळ
"काशा 000रनिके१२?२0१0 १?२01)0एश१ी?”0!)!0)0॥0ी?!४00ी00 एणाण0ण
णाऱ्या स्त्रीने जितेद्रिय राहन एक संवत्मर,
षण्मास, किंवा निदान महिनाभर तरी त्रत
करावे. त्या साध्वीने शांत मनाने अकरा
सवासिनी बोलवाव्या, व मख्य त्रत करणारी
जी ती साध्वी तिने
स्त्रिया त्यांचे भत्यीपासन विकत घरेऊन आचा- आहेत. त्या आपल्या अत्यंत कल्याणकारक
यास उदकपवेक द्याव्या. ( हे मी कांही. अशा रसरूपगणान माझे कल्याण करून मला
तरी सांगत नाहीं. कारण, मी हा विधि मंतृष्ट करोत. जळाला उद्देशन म्हणण्याचा
समक्ष पाहिळा आहे. ) टानानेतर त्या त्रत- हाच मंत्र सांगितला आहे. परंत, हे सर्वाग-
करीन त्या सवासिनांचे मांबदला देशकाला- संदार, स्त्रियांना ( वेदाक्त मत्र वज्ये अस-
नरूप कांहीं तरी द्रव्य आचायोला देऊन त्या ल्याने ) पुराणविहित मंत्र सांगितळे आहेत
स्त्रिया त्याजपासन परत घ्याव्या. नेतर मासान्न त्यांचा अथ ऐक. ' मी भत्यांची कल्याण-
त्रत करून शकुपक्षाच्या नवमीला पजनपर्वक करत्री व्हाव, त्याचा द्रव्यव्यय (खचे )
त्रताची परिसमा्ति करावी. त्रतमिद्धथथे त्या ! करणे तो बेताबाताने करावा. मी सद्रणी व
स्त्रीने त्रतारंभाचे व त्रतसमाप्तीचे दिवशीं ! भत्यासह धमेशीळ रहावे व मलत्योची आव-
अहोरात्र निधाराने उपोपण कराव. समाप्ती- डती होऊन त्याच इच्छित काम पुरविणारी
नेतर आपळे पतीचे वपन करवावे. व आप- व्हावे. मी आपली कृति, विचार किंवा वाणी
लही करवावे. या दिवशी अगाला उटणे 'यांपकीं कशानही भत्याळा दःखी करूं नये
लावणे व अभ्यंग स्रान करण हंही विहित. आणि सवदा त्याचे अंकित वागावे. सवतींत
घरिळ आहे. यापुण्यकत्रतसमाप्तीचे दिवशीं मी भत्याची अधिक लाडकी असावे. मला
विवाहकालचेप्रमाणे जोडप्याने स्नान कराव. ' संदर पुत्र व्हावे व मीही स्वतः सभाग्य व
नेतर वस्त्राळेकार व पुष्पे थारण करावी. | संटर असावे. अन्नादि दानांत माझा हात
आणि कंभोदकान आपल्याला लोक स्नान उदार असावा व सवेदा अर््या गोष्टी बोलत
घाढीत असतां त्रतकत्या साध्वीन पतीचे चरण ' असावे आणि दारेद्रमक्त असावे. पतीनं
वंदन करून मग मनांतल्या मनांत किंवा संटा प्रसन्ममख असून माझी प्रतीक्षा करीत
उडपणीं “: आपोटेव्या '' हा मंत्र म्हणावा, असाव सवदा माझे ठिकाणी आसक्त राहन
त्या मंत्राचा अथे असा आहे कीं, या आप माझे तंत्रान चालावे व मजवांचन त्याला
( उदके ) क्रपींच्यां जननी आहेत. याच दसरी गति नसावी. आमची प्रीते चक्रवाकाच्या
विश्वार्चे भरारण ( पोपण ) करितात. त्या दिव्य | जोडप्याप्रमाणे असावी आणि आमची मने पर
ठे -_ म्परांविषयीं कधींही विरक्त न होतां उत्तरोत्तर
१ केवळ नख काढण हेय स्त्रयांचि वपन हाय
शया असेरची दान. अधिकाधिक अनुरक्तत हांत जावी ज्यांचे
किंवा फारय शाळे, नर संव तभ व
बीट अस छाटून टाकणे ह वपन-प्रयांगास वणोदान | १ पुरुपा्च काम पेसा मिळविण्याचे परंत ता खर्च
कॉरतांना मद्दाराषट्र् शरिया असंव वारितात. आंत्र | करणें ( ब तोही काटकसरान ) ही कामगिरी पराण-
श्त्रिया मात्र 'शिरोमुंडण कर्रावता त. फळापासून धरधनिनीचाच आहे. आणि योजनाही
२ “ या सुजात:कद्यपो ” अशा पावमानी | बहत गोड आहे, भगवान् मनूनेंही गहेचा5मुक्तहस्तया
क्रत्रा आहे. । असेंच म्हटलें आहे,
४२२ श्रीमन्महामभारत. [ अध्याय ७९,
कडन सवे विश्वाचे धारण होतं, अशा साध्वी तिळांनीं मिश्रित असा रत्नपवेत द्यावा. हा
स्त्रियांचे लोकास मीं जावे. ज्या साध्वी | रत्नपर्वत रंगीबेरंगी वस्रांनी आच्छादिठळेला
पित्यांच व पतीचे अशीं उभयकुळें पावन | असावा. अनकूल असल्यास हत्ती, घोडे यांचे
कारितात व ज्या पतिभक्तीमळे उत्कर्ष पावल्या ' समह द्यावे. नसल्यास गाय तरी दिलीच पाहिजे
आहेत, त्यांचे लोकास मी जावे. भामे, वाय, | वण ( मीठ, ) लोणी, गुळ, मधे व सुवणे
जळ, आकाश, असि हीं तत्वे, याचप्रमाणे यांच्या संदर उमामहेश्वराच्या प्रतिमा करून
अंतयामी क्षेत्रज्ञ, प्रकृति, महत्तत्त्व, अहंकार ' दार्ने द्यावी. त्याचप्रमाणं सवे सगंध, रस, पुर्ष्पे
हीं सवे माझे आचरणाविषयी साक्ष देवोत. ' यांच्या प्रतिमा ( भावनेने कल्पिलल्या ) तशाच
व मनि माझे इृढनिश्वयाचें व त्रताचें स्मरण 'रोप्यमय, ताम्रमय ( प्रतिमा, ) व हे नंदिनि,
करोत. जरायजादि चतर्विध प्राण्यांचे हे पंच- सवे प्रकारची फळें, सवे प्रकारचीं वस्त्रे यांचे
भतात्मक देह, यांना कारणीभत अशा ठिकाणीही गारीशकराचे प्रतिमेची भावना
ज्या सत्वाद्यभिमानिनी देवतांनी त्या प्राग्यांच्या करून तीं द्यावी. शिवाय त्याची चित्रमय मर्ति
करमानसार निमोण केलें, त्या सवेत्र अस- ' लांकडी मर्ति, दगडी मार्त वदही, दघ, तप, दवो
णाऱ्या देवता या माझ्या व्रताचे कामीं व ..यांची काल्पानिक प्रतिमाही द्यावी. याचप्रमाणे
निश्चयाचे कामीं साक्षी असोत. या माझ्या आपणास इष्ट असेळ, अशा अन्यही कोणत्या
त्रताचे हृढनिश्वयाचे कामी चंद्रसये, पापपुण्याचा पटाथोची प्रतिमा करून तिला पंचामता-
साक्षी यमधमे, दाही दिशा, व हा माझा दिकांनीं सान घाळन ३ तिची पजा करून ती
अंतरात्मा हे सवेत्र असणारे सर्वही जण साक्षी ब्राह्मणास द्यावी, ह्या सवे गोष्टी देशकाल वर्तमान
असोत. ” पाहन आपल्यास अनकलता असेल, त्या
या प्रकारचे पुराणमेत्रांनी सवे द्रव्यांचे प्रमाणाने कराव्या. व त्या देतांना थोड्या फार
अभिमंत्रण त्रतारंभापासून प्रति दिवशीं करीत प्रमाणाने कश द्यावयाच्या त्या कामीं पतीचे
जावे, असं पराणांत सांगितलं आहे. हे शभ, 'ळंदानं चालावे. ( आपलाच हेका धरू
या मंत्रांनी मंत्रिळल्या जलानं स्रान केल्यावर | नये. ) हे शोभने, तिल्पांत्ही द्यावे, देऊं
साध्वीने स्वतः कातरून दोन वस्त्रे भत्योस द्यावी. , नये असे नाहीं. मात्र कपिला गाय व कां-
कारण, हे कल्यागे, आपण स्वतःकापिलेलं वस्त्र ' स्यपात्र ही दिलीच पाहिजेत. तीळ व वस्त्र
त्रतकत्योने विघ्न आठ, तर्राही नेस नये. यांसह पांधरण्यासाठी कृष्णाजिन द्यावे, त्याच-
मरूय वस्त्र त॑ कोरं व वट असे टसऱ्यानेच प्रमाण, हे निमेले, आरसा, मयरादिकांच्या
ध्यावे. व त्रतकत्यीने त्या वस्त्रांत स्वहस्ते पिच्छांचा कुंचा व आसनार्थ हरिणचमे ही
कांतळेळ सत मिळवार्वे, म्हणजे झाळं. नंतर द्यावी. हे संदरि, हे दान दिल्यानं सवे इच्छा
9 सुमध्यमे, त्या ख््रीने आपल्या नत्यातर १ मधाची प्रतिमा अर्थात् पात्रांत आकृति काहून
दाव तता त्ता, जाषावशानानयणा. अशा या ठिकाणा “ तिलमात्रं प्रदातव्यं न देयं ननु
ब्राह्मणाला यथाशक्ति भोजन द्यावे. हे तपस्विनि, ज्ोभने” असाही ळेखी पोथीचा पाठ असून ल्यांतील
नेतर आहाणौढाही वस्तांची जोडी द्यावी, व “न देवं” या पदावर “मः छंदेन विना” असी नीड”
दवाय स्था, आस्क गृह, बास, दास, शे ऐश ले पायच ण हे
दासी, अलेकार १ सवे धान्यांनीं व विशेषतः बांचून देऊं नये, असा होतो,
२ विष्णुपवे. ] हरिवंश. ४२३
पुरतात, व ती स्त्री सर्वात श्रेष्ठ, पुत्रवती, भा- दोन महिने आचरावा. अथवा ज्येष्ठाचाच एक
ग्यवती व रुपवती होते. तिचे हात मऊ व | महिना किंवा आपाढाचाच महिना आचरावा.
तकतकीत होतात. व ती धनपणे व निमेळ आणि नेतर दोन महिने किंवा महिना ( जसे
नेत्रांची होते. तिचे मनांत आल्यास रूपगणा- असेल तसे ) पणे होतांच, हे रूपवती, गळाची
सित अशा कन्याही तिला होतात. आणि त्या राब किंवा काकवी भरलेली चिटींपिलीं द्यावी
कन्याही भाग्यवती, संपन्न, अग्नेसर, पुत्रवती, त्याचप्रमाणं, हे चेद्रप्रभ, तप, दघ, दहीं, मध
धनाढ्य व सवेदा सशील अशा निपजतात. व जल या वस्तंनींही भरलेली लहान लहान
हे जितोद्रेये अरुंधाते, हं संततिप्रद त्रत स- मडकीं द्यावी. या मडक्यांची संख्या आपले
वाआधीं मींच केळे असल्यामळे ह्या त्रताळा | मनास इष्ट वाटेळ तितकी असावी. मात्र तीं
मजवरून ''उमात्रत'' अर्सच नांव पडलं आहे. सवही चिलींपिटीं ज्ञानवद्ध, नियमशील व
हं तरत स्त्रियांस फार उत्तम आहे. यास्तव हं जितोद्रिय अशा एकाच ब्राह्मणाला द्यावी. एकादे
त्यांनीं आचरावे. हे निमेले, या. त्रतांत वर ख्रीला जर कन्या व्हावी, अशी इच्छा असेल
सांगितलेली दाने दिल्याने स्त्रियांना सवे इप्ट तर तिने स्त्रियांना उपयक्त असेल, अशी
काम प्राप्त होतात. ह्या त्रतानं प्रसन्न करून घे- एकादी वस्त कन्याप्राप्तीचा हेत मनांत धरून
ण्याचा जो सव्रेकत) देवाधिदेव शकर, तोच हे द्यावी, म्हणजे तिला कन्याप्राप्ति होईल. हे श-
साम्ये, मला पवी माझें प्रिय करण्याकरितां चिम्मिते, याशिवाय दक्षिणेबद्दळ गाय किंवा
( मला पट्टराणीपद देण्याकरितां ) या विधीने . सवणे देऊन त्या ब्राह्मणाला वसत्रही अवश्य
अभिपेक करिता झाला. या त्रताचे अखरीस द्याव, त्याचप्रमाणे शाद्धवत करणाऱ्या स्त्रीनं
सवासिनींना भोजन द्यावे. व देशकाळ पाहन त्रतसमयीं त्राह्मणास यज्ञोपवीतही द्यावी, अस्ता
त्यांचे इतर हेतही पणे करावे. हे संदरि, त्र विधि सक्ञ महादेवाने या. घटिदानासंजंथे
तांतील दानांपकीं एकेक वस्त एकेक ब्राह्मणा- ' सांगितला आहे. अपत्यप्राप््यथे सांगितलेलं
ला वांटन द्यावी. आणि भोजन मात्र त्राह्मणां- ह॑ दान त्रतशीळ स्त्रियेनें पुत्रेच्छा अस-
इच्छेनरूप देऊन वर भोजनदक्षिणाही द्यावी, ' ल्यास पुप्यादि पंनक्षत्रावर ब्राह्मणास द्याव
विशेषत; या त्रतांतील भोजनांत तांदळांची व कन्येच्छा असल्यास रोहिण्यादि स््रीनक्षात्रा-
खीर वाढावी. उतर अन्न या प्रसंगीं फारसे इष्ट वर द्यावे, एक संवत्सर पणे होईतो. तिनं अशा
नाहीं. या भोजनप्रसंगी प्राणिवध करूं नये, प्रकारचे त्रत पालन करावे, आणि, हे कल्याणे
असा पुराणांत वेदानसार नियम केला आहे. असुंधाति, हे सत्यवा्दिनि, संवत्सर समाप्तीसही
हे सोमकन्ये, मला महादेवाचे कृपेने आ- वरप्रमाणे पतीच्या संमतीने कांडुल्या द्याव्या
णखी एक दसरं त्रत समजल आहे, त॑ मी कांतेकी पृणमेस त्रतसमाप्ती करून त्राह्म-
आतां तला सांगते. स्री म्हटली कीं, तिचें णास स्वर्णयज्ञोपवीत द्यावे. यज्ञोपवीत,
साफल्य पुत्रप्रा्तीवांचन नाहीं, असे थोरांचे कांडुल्या व यथाशक्ति दाक्षेणा देणारी खत्री
म्हणणे आहे. म्हणन पुत्रप्राप्तीची ज्या स्त्रियांना इतर स्त्रियांहून रिष्ट मानळी जाऊन तेचे सवे
इच्छा असेल, अशांनी सवासिनींना चिठींपेलीं हेतु पूणे होतात. हं त्रत जोपर्थत “करीत आहे
( लहान मडकी किंवा कोंडल्या ) द्यावी आणि तोपयत त्या ख्रीने नवे धान्य ( द्विदल )
पूर्वी सांगितलेला विधि ज्येष्ठ व आषाढ असे | किंवा नर्वे ( द्विदल ) फलही खाऊं नये. व
४२४ श्रीमन्महामारत. [ अध्याय ८०.
पुष्पांचा उपभोग घेऊं नये. हे धमेज्ञे, हे अशा ज्ञाह्मणाला सृवणेमय चंद्र, नक्षत्रे व
पुण्यकत्नत तिने एक वेळ जेवन करावे. तसंच ग्रह यांच्या प्रतिमा देऊन शिवाय वस्र व
ब्राह्मणाला अन्न द्यावें व नंतर मर्त्याळा वाढावे. लवणही द्यावे. त्या योगेंकरून, हे अरुंधति,
याप्रमाणे, एक संवत्सरपर्यंत जी शाभगात्री ती कल्याणी स्त्री चंद्राप्रमाणे शीतल गात्रांची,
करील ती रूपवती, धनाढ्य व सोभाग्य- साभाग्यवती, पुत्रवती व दशनीय अशी होते
संपन्न होई. जी स्त्री या त्रतांत संवत्सरप- | प्रत्येक पाणमा आली असतां चंद्रोदय होतांच
येत वांगी खाणार नाहीं, तिळा पुत्रशोक त्रतक्त्या स्त्रीने कश व अक्षता यांसह पुप्पांचे
कधींही होणार नाहीं, हं ध्यानांत ठेव. याच- 'चेंद्रास अध्ये द्यावे. व गळ, तूप, रवा यांचा
प्रमाणे त्रतकालांत सशाचे व हरिणाचे मांस सांजा करून दह्यासह बलि अपण करावा
सदा वज्ये ठेवावे. असं करणारी स्री दीघाय असे करगाऱ्या स्रीच्या सव इच्छा पणे
व पतित्रता होते. त्याचप्रमाण ख्रीने तंबीफल होतात. जी स्री आकाश निरभ्र असो वा
म्हणजे भोपळा व पोईं हीं वज्य करावीं. व ' मेघाच्छादित असो, कोणत्याही दिवशीं सर्य-
भत्योला सख व्हावे अशी इच्छा असल, तर बिंब पहिल्यावांचन भोजन करीत नाहीं, तिच
सोन्याचा भोपळा करून त्राह्मणास द्यावा. ' दृष्ट मनोरथ पणं होतील. अशा सूज्ञ ख्रीने
संवत्सर पूणे होतांच एकेक वज्ये केलेली . शक्त्यनसार ब्राह्मणाला सवण हे. द्यावेच
भाजी दस्षिणेसह ब्राह्मणास यावी. तेणं- म्हणजे त्या योगाने ती संदर व॒दशेनीय
करून ती पुत्रवती व स्त्रियांत अग्रगण्य होईल
होईल, याच प्रकारे त्रतारंभापासन
स्वतःचे स्वतःच पादप्रक्षालहन करणारी श्री अध्याय ऐशींवा.
नित्य प्रतिष्ठेस पाल होते. व तिला दट:ख गी
कधींही प्राप्त होत नाहीं. जी पातिनिष्ठ खत्री शरीरसांदयाथे त्रतोपाय.
एक वषपयत सूयेप्रकाशान पावत्र झालेल अन्न' भगवती (उमा) म्हणाली:-ह अरुंधाते, ज्या
दिवसास खाऊन राहते, आणि रात्रीं मुळींच पुण्यक त्रतांच्या योगाने हे शरीर दसऱ्याला
कांहीं खात नाहीं. ती खत्री, हे दिव्य ख्रिये, सुखकरसे करितां येईल, तीं व्रतें आतां मी
जीवत्पुला व साभाग्यवती हात. व सव सप- सांगते, श्रेष्ठे, या सवे स्त्रियांसह तीं ते ऐक
त्नींत वरचढ होते, यांत संशय नाहीं. सेव- जो पांतेदेवता आपल एक वेळचे अन्न ब्राह्मणास
त्सर पूणे हातांच सुवणाची सयप्रातेमा करून देऊन कृप्णाष्टमीस उपोपण करिते अथवा
दान द्यावे. ब त दान सत्पात्र, दरिद्री, गरज मळफलाहार करिते, व शभ वस्त्र धारण कर-
व कौतिमान् अशा ब्राह्मणास द्यावे, ज्या स्त्रीनं णारी, शाभाचारसंपन्न व गरुटेवत यांची पजा
सुयोस्तापूवा भोजन करण्याचे त्रत नेमाने करणारी होऊन, जी असे त्रत एक वर्पेभर
केळ असेल, अशा त्रतवतीन ब्राह्मणाला फळ, करून त्यानंतर ब्राह्मणास गाडेच्या शेपटीच्या
पुष्पे व भक्ष्य पदार्थही द्यावे. व हे सुंदरि, केसांच्या दोऱ्या वळून त्यांचे संदर चामर व
जी स्त्री सूर्यास्तानंतर चंद्र व नक्षत्रे यांचे ध्वज; अथवा दलिणापर्ण मिष्टानन यथाशक्ति
दशनानं शीतळ झालेळें अन्न नेमाने दते, त्या पतीच्या ठायी पणे भाक्ति ठेवणाऱ्य
भक्षण करीत असेल, तिन योग्य सुंदर्राचे केस वक्र, कुरळ्या अगांचे व कंबरे
२ विष्णुपबे, ]
हरिवंश.
४२५६
्यळवणकवकमकक धावल्या शाकाधवयळकळ कळक वववकळटाकयाडधया ळक यककाळालाजवयकळड_ घळळायाडपवायाळाधाकधयकाकाडयाळाययकट कयाला ाहतासामयााायत माकट खळखजकळसस्ककळसवाकमळळळककाळसी
वर लोंबणारे होतात. आपलं मस्तक दसऱ्यांस
सखकर व्हाव, अशी इच्छा करणाऱ्या सतीने
आंवळे, बेलफळ व श्रीफळ यांचा कल्क मिळ-
विलेळें शेण मस्तकास लावन नेतर मस्तक
धवावे. गामत्र सदा प्राशन कराव, डोकीवरून
त्यावर्रळ फळं काढन घेऊन ती तपांत घालावी
व ब्राह्मणांस द्यावी. नेत्र संदर व्हावेत असं
जिला वाटत असेल, तिनं एक दिवस दघ किंवा
तप पिऊन उपवास करावा व दसऱ्या दिवशीं
भोजन करावें. याप्रमाणे, एक वषभर
स्नान करावे. कृष्णचतदर्शास ह कराव,म्हणजे अनष्ठान झाळें म्हणजे त्या पंडितेने पद्म-
व्रत करणारी स्त्री अविधवा, ऐंशयवती व पत्ने व कमलपत्न दवांत टाकावीत व त्यांत
द:खरहित होते. तिळा तापदायक माथेशळ ।तीं तरंगत असतां त्या साव्वीने त्राह्मणांस
उठत नाही. हे शचिस्मिते, जी खरी आपले द्यावी. हे दान दिल्याने ती हरिणाक्षी होते
भाळ संदर दिसावे अते इच्छित असेल, तिने जी बमेगणयक्त स्त्री संदर ओठांची इच्छा
नेहमीं प्रतिपदेस एकभक्त रहावे. एक वपभर करीत असेळ, तिने एक वर्षेभर मगृण्मय-
दघभात खावा. नतर स्त्रियांच्या शिरोभागी पात्रान जळ प्यावे, वब त्या 'बमभभाविनींन
बांधावयाचा राप्यमयपट ब्राह्मणास द्यावा. नवमीस अयाचित अन्नाचे भोजन कराव, या
म्हणजे त्या संदरांचे लळाट संदर होतं. आपल्या ' ल्याप्रमाण होतात. ती सुमगा होते व संदर
भ्रकटी चांगल्या व्हाव्या, अशी इच्छा असल 'शरीर, पुत्र व धन यांनीं संपन्न हाते. तिच्या
तिने सतत द्रितीयेस शाकभात खाऊन येथ पुष्कळ गरं हातात. जिला सुंदर दांत
ठांगळाच दुसरे दिवशीं उपवास करावा. असावे अशी इच्छा असेट, तिने शक अप्ट-
याप्रमाणे एक वप करून ते पण होतांच ब्रा- मीच्या दिवशीं भातांची दांन शितहा खाऊ
हणाकडन म्वस्तिवाचन करावे. आणि. नयेत. ( उपवास करावा. ) त्यानंतर या
मदर पक्क फळे, दन्षिणेसह सोन्याचे उडीद; ' प्रकारे एक वषे पुरं झाले असतां त्या साध्वी-
लवण व घृतपात्र त्यास द्यावे, ज्या कृशोदरीला | न रुप्याचे दांत दुथांत घालून द्याव, अस
आपले कणे संदर व्हावे अशी इच्छा असेल, केल्याने त्या पतित्रतेला जाईच्या कळ्यां-
तिने श्रवण नक्षत्र असेल त्या दिवशी गळ व सारखे दांत प्राप्त होतात. हे अनघे, तिला
तप घाळन केळेळा गव्हांचा सांजा खावा, याप्र- सपुत्रत्व व सांभाग्यहा पावर हात. ६९
माणे एक वर्ष पुरं झाळे असतां वृतामध्य, पुंदरमुखि, जिला आपल सवच मुख सुंदर
घालन दघासह सोन्याचे कान त्राह्मणास व्हाव अस वाटत असल, तिन पू्णमच्या दे-
द्यावे, जिला आपळे नाक लालाटीस लाग- ' वशी ठाभ चंद्रोदय झाडा असतां स्नान करून
ठेळे, अव्यंग व निरोगी असाव असं | ढ'वांत शिजाविलेले जव ब्राह्मणास याव, यातर”
वाटत असेल, तिने तिळाच्या झाडाचे चांगल्या माणे एक वपंभर नियम चालवून त्यानंतर
रीतीर्ने रक्षण करून तो फलेपर्थत सदा जलाने रुप्याचा हाश्र चंद्र करावा. ता फुललल्या
शिंपार्वे. फले येऊन तीं फलली म्हणजे आ- कमळांत ठेवून ब्राह्मणाकडून स्वार्तवाचन कर-
दल्या दिवशी उपोपण करून दुसरे वाव व त्यास त्याच दान द्याव, म्हणन सा
दिवशीं त्यावर जल शिंपडावे. नंतर दानाच्या योगाने ती शुभ स्त्री पणे चंद्रमुखी
शि लवक हक आलंठे: मध्येच १ नत्रांच ठिकाणी तरलता येण्यासाठी ही
१ भूमध्यापाखनच उतरत सारखं आलल; मध्यच
फसळेल किंवा बसलेले न । दिसत.
युक्ति
हरिवंश €४---५४«
४२९
श्रीमग्महाभारत.
[ अध्याय ८०.
होते. आपले स्तन ताडगोळ्याप्रमार्णे व्हावेत
असे जिला वाटत असेल तिने नेहमीं दश-
मीस वाणीचे नियमन करून अयाचित
भोजन करावं, याप्रमाणें एक संवःसर नियम
चालला असतां सोन्याची दोन शुभ बिल्वदळे
करुन तीं दल्षिणेसह ब्राह्मणांस यावी. म्हणजे
त्या त्रतकत्रींहा परम सोभाग्य व बहु पुत्र
प्राप्त होतात. व हे देवश्रेष्ठे, ती स्री सदा
उत्तुंग स्तन धारण करिते. आपलें उदर कृश
व्हावे अशी जिची इच्छ असेल, तिने एकांत्न
भोजन करावें. त्यांतनही पंचमीच्या दिवशीं
निव्वळ पाण्याबरोबर अन्न खावे. ह्यानेतर
हे शभे, वषे पुरं झालं असतां जाईची फुललेली वेल
दल्षिणेसह जितोद्रिय ब्राह्मणास द्यावी. म्हणजे
त्या खीला कृशोदर प्राप्त होते. जी स्री आपले
दोन्ही हात रूपयक्त व्हावे अस इच्छित
असेल, तिनं सवे निदोष शाकांच्या योगाने
द्वादशी घालवावी.
सत्रते, त्रयोदशीस अयाचित एकमभक्त भोजन
करावे, त्यानेतर एक वर्षे पणे झालें असतां ल-
वणाच्या राशीला चारी दिशांस ताड करून
ती रास सत्पात्र ब्राह्मणास द्यावी. ब्रह्मदेवा-
सारखे चतरमंखाकार केलेलें सोनं द्यावे. धभज्ञ
स्त्रीने त्या (मवणे) म्तीस अजन लावावें. पण
( एकादी चांगली भाजी
खाऊनच रहावे. ) व वषे पुरं झाळें असतां तिने
सोन्याची दोन कमळंव दोन खरी कमळे विद्वान्
त्राह्मणास द्यावी. आपला श्रोणीप्रदेश विशाल
व्हावा असतं जिला वाटत असेल, तिनंहे
धुर वाणीची इच्छा असेल, तिने एक वर्षभर
अगर महिनाभर मीठ सोडावे व नियम पुरा
झाला असतां दसिणेसह ब्राह्मणास लवण
द्याव, म्हणजे त्या साध्वीचा ध्वनि
पोपटापेक्षां शतपट चांगला होतो.
व त्यांत अतिशय माधुये येते. हे सोमनंदिनि;
आपले घोटे व पाय मांसल असावेत असं जिला
वाटत असेल, तिने दर षष्ठीस जळासह ओढन
भक्षण करावे. अभि व ब्राह्मण ह्यांस कधीही
यान स्पशे करूं नये. पण जर कदाचित्
पाय लागला, तर त्यांस लागलेच वंदन करावं
पाद्याने ब्राह्मणाचे दोन्ही पाय धवावे. आणि
या नित्य त्रतांनी यक्त असलेल्या धमेज्ञ पति
त्रतेनं, हे पतित्रते, रुप्याचे कमे करून ते घतांत
घालन श्रेष्ठ ब्राह्मणास अपेण करावे
हे नेदिनि, दानाच्या वेळीं त्या कमावर
कमले उपडीं घ्राढावी व कांही. तरी लाल
द्रब्य त्यांत |मिळवन शिवाय त्या कमास स्वणे
भाषेत केळे असावे, आपलं सवच शारीर अति
मनाहर असाव, अशी जिचा इच्छा असेल,
तिने वसतसमयी तीन अहोरात्र अथवा
कार्तिकी, माघी किंवा आश्विनी पष्ठीस उपो-
पण करावे. तिने सदा माता, पिता व आतिथि
यांस देव मानावे. ब्राह्मणांस नित्य धत १
लवण द्यावे, त्या पातित्रत्ने घरांत सडासं-
मार्गन करावे. हे धमज्ञे, सारवन वर
रांगोळी घालावी, त्या स्वाथकशल स्त्रीन द्वाड
वाणी बोळे नये. त्या यशाखिनीने कांहीं खाउं
रत्न व रंगविलेले वस्त्र द्यावे. म्हणजे, हे साम्ये, | नये. फार काय पण भाजीपाल्यालाही शिवू
त्या स्त्रीला इष्ट श्रोणी प्राप्त होते. जिळा म- नये. व हे संदरि, बलिदान करून तिने अस
१ आमंलण नसतां एकदम दसर्याच्या घल भोज- ' पाचा त्याग करावा
नांच वळा जाऊन भाऊन करण यास अयाधित
|
भोजन म्हणतात!
२ पोलकत्ता व आमची लखी पार्था यांचा हा पाठ!
| डपचे करणार्या वा ।जनसा असल्यामु>
आहे, सवर प्रतांचा “एकांतभाजना ”/असा पाठ आत
या शांका अनाला उत्त वरल्या आदत त्या,
१ शरीराचे ठिकाणा पुष्ट, कांति व लावण्य
'". चायन!
दिसत आहे
२ 'विष्णुपवे. ] हारिवश , ४२७
"ाालयवव्वायाापपन्ननाननातांतीीनवााीयाााााकचळााचाळाळयालाळीडाकाोचयाळयजळाचळचाळायीाळकोकाचया
अध्याय एक्यायशावा. कन्ये, अदिति, तूं व इंद्राणी अशा तिथी पु
कता. ण्यकत्रताच्या आरंभीं तपाच्या योगाने सवदा
उमात्रतकथन, सा*्वींना कीर्तनीय व गणसंपत्न व्हाळ, सवे
उमा म्हणाली:---आपळ जांधव गुणवानू ' उपवासावोधि यथाथेपणे जाणाल, तुम्ही व म
असावे अस जिला वाटत असेल, त्या पतित्रतेने हात्म्या विष्णची भायी अश्या सवजणी राम-
सदा प्रत्येक सप्तमीस एकवार भोजन करावं. कृष्णादिकांचे जन्मदिवशी हा सनातन पुण्यक
याप्रमाणे एक वपंभर नियम चाळवन वांधे सतत स्मराल. ख्रीधमामध्ये पतिर्भाक्त,
त्यानंतर ब्राह्मणास दल्षिणेसह सोन्याचा वृक्ष अदुष्टत्व व अवादुष्टत्व हे तीन धमे विशषैक-
द्यावा. म्हणजे ती शभबंधमती होईल. हे श्रेष्ठे, रून प्रशस्त आहेत
जी स्त्री सदा करंमेळाचा ढीप लाविते व, नारद म्हणाळे:-महादेवीनं याप्रमाणे सांगि
एक संवत्सरभर तसाच क्रम चाळवून सोन्याचा ' तळं असतां त्या तपोधन महासाध्वींना आनद
दीप देते, ती स्त्री आपल्या कांतीने पतीढा झाढा. व त्या हराप्रियेा प्रणाम करून त्या
इ४ व पुत्रवती होते. त्याचप्रमाणं, हे शुभे, ती ' तेथन गेल्या. रुक््मागे, आतां धमचारिणी
आपल्या सवतींवर दीपाप्रमाणं प्रकाश पाडीत अदितीनं त्रत कसं केळे त ऐक. उमेन सांगि-
राहते. जी नेहमी यज्ञाचे अवशिष्ट अन्न तठेळा सवे त्रतावाधि तिनं केला. कऱ्यपाला
खाणारी, ममभदक मापण न करणारा, अन्न पारिजञातवृक्षाशीं बांधन मळा त्याच दान
ज्ये न करणारी, पतीला नित्य देव समज- ' दिळे. तंच अदितित्रत करून सत्यभामेनही
णारी, सतत शोचसंपत्न, कधींही कठोर भापण ' मळा पातिदान दिळं. तंच व्रत नित्य धम
न करणारी आणि सास व सासरा यांच्या श- करणाऱ्या सावित्रीने केट. त्याच उचित
श्रषंत सदा तत्पर असणारी सा*्वी असते, त्या साधनांनी यक्त असलेळं त व्रत तिनें
सत्य, धर्म व गण यांनीं युक्त असलेल्या प- अधिक चांगल्या रीतीने केळे. त्या ब्रतांत
तित्रतेळा उपवास व ब्रते यांचे काय प्रयोजन ? ' संस्याकाळीं ठिकठिकाणीं पूजन, नमस्कार व
हे सति, आतां मी; जी पतित्रता खरी दे- | जप टुप्पट करावा, अस सांगितढं आहे. हे
ववशात् विधवा झाली असेल, तिचा पुराणोक्त ' सावित्रीत्रत अथवा पूर्वाक्त अदितीच त्त
मे सांगते. सज्ञनांच्या धमाचे स्मरण करीत केल्यान साध्वी स्री भतेकुलाला, [पंतूकुलाला व
त्या साध्वीने चित्रमय व मातीची स्वपतीची स्वतःला तारिते. तच उमेच त्रत इंद्राणीनं यथा-
मर्ति करून त्याची सदा पजा करावी. त्या विधि केळ, त्यांत रॉगेत वस्त्र व मांसयुक्त भोजन
सत्रत स्त्रीने त्रत, उपवास व विशेषतः भोजन हे अधिक होतें. चवथ्या दिवशीं पुण्यकाकरितां
याविषयीं त्या मण्मय मर्तीपासन अनज्ञा ध्यावी पनः उपवास करावा व शंभर कुंभ द्यावे. हे
तिने पतीचे जर अतिक्रमण केळे नाहीं, तर यशस्विनी, तेच उमेर्च बत गंगेनं केळ, तिच्या
ती पतिलोकास जाते. पतिदेवता विधवा सदा त्रतांत प्रातःकाठीं आपल्या जलांत खान करणे
सयीसारखी चमकते. आजपासन सर्व देवांच्या एवटाच काय तो विशेष होता. अथवा हे हरि
स्रिया हा पुदाणोक्त सनातन पुण्यावाधे पाह- प्रिये, दुसऱ्या नदीच्या जलांत_ मौघशुहपक्षीं
तीळ, धमोत्मा मनि नारद यांना उपवास व खान कराव, याचे 'गंगात्रत' अस नांव असून ते
न्रते यांचा सवे विधि कळेल. हे श्रेष्ठे, सोम- सवे कामना पणे करणार म्हणून सांगितल आहे
४२८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ८२.
राकमागे, हे गंगात्त करणारी धर्मज्ञ र्री एक- कार्य केले, तसच सत्यभामेनं मार्ग ज॑ उमात्रत
वीस कळांना तारपे. गंगेच्या शभन्रतामध्ये ह्
केळे, तिने त्या त्रतांत पिवळे वस्र विटे, हं
सहस्र कंभ द्यावे. सवे दःखांतन तारणार व त्यांत अधिक होते. रोहिणी, फाल्गनी, मधा
सवे मनोरथ परिपूर्ण करणारे त॑ त्रत “ सावे- व शतभिषक् यांनींही हे पुण्यलक्षणत्रत पूर्वी
कामिक * या संज्ञस पात्र झाळें आहे. यमभा- केळे आणि त्यामळे, हे करुनदंना, त्या सवे
येने शभ ' यामत्रत ' केले. त॑ हे रुक्मिणि, जणी नक्षत्रांमध्ये मख्य झाल्या
हेमतक्रतंत उघड्या स्थानीं करावें. स्नान करून सक ल
| र _ र
पावेत्र आचारसंपत्न स्त्रीन पतीस नमस्कार! अध्याय ब्यायश्षीवा,
करावा. व उघड्या जागीं स्थित होऊन तिने ल
ही वार्क्ये म्हणावीं:-!।मी यामरथत्रत करतं षट्परवध,
आहे व त्यासाठीं पाठीवर [हेम धारण करित जनमेजयराजा म्हणाठा:--हे व्यासारिप्य;
या योगाने मी पातेत्रता, जवित्पुत्रा व अग्र- | तपाधन, धमज्ञ वशपाबना, पारजाताच्या
गण्य होईन. मी आपल्या सवतींवर अधिकार हरणाचा डातहास सागत असताना आपण
चालवीन. यमाच तांडही पाहणार नाहीं. भतो पट्पुराचा |नदश वढा व त दारुण दढानवाच
व पुत्र यांसह मी चिरकाल अति सखाने निवासस्थान होते असंहा सांगितल; यास्तव
राहीन. पतिलोकास जाटेन श्रीमती होईंन.मी हे मानश्रष्ठा, त्या दानवाचा व अधकाचा
मंवेपयक्त, तळतळीत हातांची, स्वजनांस इष्ट १ .सतिस्तर साग
व॑ गणयक्त होईन, ” असा संकल्प करून! ठेरांपायन म्हणाले:--चोख काम कर
ब्राह्मणाकडन स्वस्तिवाचन करवावे, मध, काळे शा्या वीर रुद्रान ना मारिले, तरी
तीळ व भाताची खीर यांचें भोजन करावे. हे (च्या कुळात झाड 3कळ ठळक ठळक,
- देत्य होते, त्यांना शराभीने जाळळें नव्हते
संंदरि, हरिप्रिये, पूर्वी महादेवी रुद्रपत्नीने र्ो
सांगितडेलीं अशीं अनेक त्रत॑देवींनी केली (सते मिळून अराबर साठ ढा हात. त्याहून
न्यन अथवा अधिक नव्हते. आपल्या
आहेत. मी माझ्या तप:प्रभावाने सांगतो, ते
तम्ही सर्पनणी मिळन गणयक्त ब्रतांचे फळ जातींच्या ळोकांच्या वधामुळे ते वीर संतापून
प्रत्यक्ष पहा. उमांदेवीने पर्वा जीं पुराणोक्त, टे. १ त्यामुळ त्यांना महापप्तधानी सावित
कल्याणयक्त, पावन व शभ ब्रते सांगितढीं १ हतास २2 अशा जजूमागात पृवे काळीं
होतीं, तींच मी तम्हांठा सांगत आहे 'तप कळ, त वार वायभक्षण करून ब्रह्मद
वशपायन म्हणाले -राजन्, हा त्रतविस्तार वाचा स्तात करात स॒याकड ताड करून एक
प्रत्य पाहन रुक्मिणीने त्रत केले, उमेच्या (6 ११ राहल. त्याच्यापका एक टाळा
वरदानामळे तिळा तो दिव्यदृष्टीने दिसला, समी उडभर दलाचा आश्रय करून राहिळी व ते
उमान्रतांमध्ये बलाचे दान अधिक आहे. तसंच सव वीर तेथे मोठं तप करीत बसले. त्यांतीट
रत्नमाळेचें दान करून सर्वांना इच्छेप्रमाणे (यक पर्वी कवठीच्या वृक्षाचा आश्रय धरून
अन्न य्याे"त्याचप्रमार्गे पूर्वी जांबवतीने हे राहिळे_ होते. कित्येकांनी_ डा
१ “ शगाल ” ह् काहा प्रलक्ष वृक्षाच नाव नाह!
१000000006, मनोहर स्त्नद्क्ष प्तो कोल्ह्यांना प्रिय असल्यामुळे त्याला येथे तर्स
दिळा, एवढे पूर्वोक्त विधीहून तिने आधिक म्हर्ले आहे,
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ४२९
पंक्तीचा आश्रय करून उग्रतप चालविले. द्याठ, तर तम्ही देवांना व शंकराळाही अवध्य
कौरवनंदना, त्याचप्रमाणे त्यांतील कांहींनीं व्हाल, पण मोहानं जर तम्ही ब्राह्मणांस ताप
वटवृक्षाच्या मलाशीं बसन तप केळे, कित्येक देऊं ढागाल, तर नाश पावाल. कारण त्राह्म-
असरपुत्र वटावर बसन परब्रह्माचे ( वेदांचे )| णच जगाची परम गति आहे. ब्राह्मणांचे अहित
अध्ययन करूं लागले. तेव्हां हे नरपाला, सरश्रेष्ठ कराल, तर तम्हांला नारायणापासून भय
व धमेश्रेष्ठ पितामह संतृष्ट होऊन वर देण्याक- उत्पन्न होईल. कारण; भगवान् जनादन सवे
रितां तेथें आळा व * वर मागा ' असे त्यांस भतांचे हित करीत असतो.' असो. असं सांगून
बोलला. पण, प्रभ त्यंबकाच्या त्या द्रेष्ट्यांनीं ब्रह्मदवानें विसरेन केळे असतां ते असर
त्याचा वर स्वीकारला नाहीं. रुद्राशीं द्वेष तेथन गेळे. व जे भक्तिमान् व धमोचरणी
करून सड घेण्याची इच्छा करणारे ते, वर न होते, ते महादेवास शरण गेले. तेव्हां स्वत
मागतां स्वस्थ बसले, ते पाहन सर्वेत्त त्रह्मा | त्रिपुरनाशन शंकराने त्यांना दर्शन दिले,
त्यांस म्हणाला ': सवे जगाचा कतो व सेहतो तो प्रम उमेसह वृपभावर असून गणांसह
अशा त्या महात्म्याशीं वेर करून सड उग- त्यांच्यापुढे आळा आणि संतांची गति तो भग-
विण्यास कोण समथ आहे ? तम्ही त्याकारेतां वान् असरांस म्हणाळा की, “हे उत्तम असुरांनो,
व्यथे श्रम करूं नका. कारण, उमेसह तो म- वर, दंभ व हिंसा हीं सोडन तम्ही माझा आश्रय
हेर देव आदि-मध्य, अंतरहित आहे. ” रु- केलात, त्याअर्थी तुम्हाला मी उत्तम वर देतो
द्राशीं द्वेष करून स्वगांमध्ये सखाने राहण्याची ज्या सदाचरणी ब्राह्मणांना व मुनींना तु-
इच्छा करणारे जे असर होते, त्या टरात्म्यांना म्हांला दौक्षा दिली, त्यांच्यासह तुम्ही स्वगास
ब्रह्मदेवाचे हे म्हणण पटले नाहीं. परंत त्यांत जा. तुमच्या सत्कमोमळ मी प्रसन झालां आह्
कित्येक दीघदर्शी असर होते त्यांना हे राजा, येथ कवठाच्या झाडाखालाही जे तापस ब्रह्म-
तं म्हणणं रुचळे. ज्या अत्येत टरात्म्यांना ते. वेत्ते ब्राह्मण यापुढे राहतील त्यांना माझ्या
आवडले नाहीं त्यांस पितामह म्हणाला, * हे. लोकासारखा लोक प्राप्त होईल. जो. तपोधन
वीर असरांनो, रुद्रद्वेषावांचन इतर हवा तो वर | मानव येथ दशे व पूणमा कारतो व वानप्र-
मागन ध्या. '' तेव्हां ते ह्मणाळे, ' हे विभा, ' स्थाश्रमांत [वधान माझ पूजन कारता, त्याला
आम्ही सवे देवांस अवध्य व्हाव; व हे देवा, ' सहस्र वर्षे केलेल्या तपाचे फळ मिळते. तेच
आमची प्रथ्वीमर्थ्ये सहा पुरें व्हावीत. आह्यांस पूजन यथाविधि तीन रात्री केल्यास मानवाला
दृष्ट अशा सवे वस्तंनीं पारेपणे अशीं सहा पुर इष्ट गाते प्राप्त होते. या अकेंद्रापात राहू
आह्यांस प्राप्त होवोत. आगि आह्मी त्या षट- णाऱ्या पूजकाला दुप्पट फळ मिळत येथन
पुरांत जाऊन सखाने रहावे. ज्यानं आमच्या दर देशांत राहणाऱ्या पुरुषाला मिळत नाहो
ज्ञातीच्या लोकांना मारिठें, त्या शंकराचे उग्र तुमर्चे कल्याण असो, हा वर मी तुम्हास
भय आह्यांला नसाव. कारण ह॑ तपोनिघे, देता. जो माझी श्रतवाहन या नावान पूजा
नरिपुराला मारलेले पाहून आम्ही भयभीत करील, त्याचं चित्त सवतः भयभीत झालेल
झालो आहो. ! असलें, तरी त्याळा माझी. गति “प्राप्त होते
पितामह म्हणाले --_हे असरांनो, सन्मा- आंदुजर, वड, कवठ व शृगाल़् या वृक्षाच्या
गेस्थ व साधुप्रिय आह्मणांस जर पीडा न | मळांशीं बसन इढ त्ते करणाऱ्या मतोंद्रय
४२९० श्रीमन्महामारत. [ भध्याय ८१,
जक सकळानकणमययवळवाताळयककमकक0 घळाामधावभसाळोडळवावलादकळाककालालकातया रव सकलचययकवाक वाचवा काचाशा डायना कन ) चकवा कणपातयान-":जतवाळयामा्या पता हचक कळमा कवायत मन्ायकननलह कयी
ब्राह्मणांस व वेदवेत्त्या मनीस जे पुरुष विशेष सोमपान करणार. अह्मदत्तयजमानाने आम्हांला
प्रकार सतत प्िताल, ते इष्ट गतीस जातील.” कन्या ययाव्या. या महात्म्याला पुष्कळ रूपवती
असे बोलून भगवान् श्वतवाहन महादेव कन्या आहेत, असं आम्ही ऐकिले आहे. या-
त्या सर्वासह रुदरलोकास गेला. मी जंबमागोस स्तव त्यांना येथे आणवन त्या सव आम्हांस
जाईन व तेथे राहीन असा संकल्प करणाराही ! अपण कराव्या. त्याचप्रमाणे ह्या बह्मदत्ताने
रुद्रलोकीं पूज्य होतो.
"१ ८ ४८%, ४७ ७० ्काक च्कान्यान्यक्ष
अध्याय ध्यायशींवा.
डि छे ची
असुर यज्ञास विप्र करितात
आम्हांला विशिष्ट रत्न द्यावी, आम्ही तम्हांला
'ही आज्ञा करीत आहों. त्याप्रमाणं वागावयाचे
' नसेल, तर यज्ञ करू नका, * ह त्यांच म्हणणं
ऐकन ब्रह्मदत्त त्या महासरांस म्हणाला,
५: उत्तम असरांनो, पुराणांत यज्ञभाग तम्हांस
वैशपायन म्हणाले:---राजन, त्याच वेळीं द्यावा, असे विधान नाहीं. तेव्हा या सत्रांत
चार वेद व सहा अंगे जाणणारा व ]शाऊूय- मळा तुम्हांला सोमपानं कसं देतां येईल ? तुम्ही
जर्वेदाची वाजसनेय शाखा पढलेला याज्ञवल्क्य- पाहिजे असल्यास वेद व भाष्य यांचा अथे
मनीचा ब्रह्मदत्तमामक एक धार्मिक व गणी जाणणाऱ्या या मनिश्रेष्ठांस विचारा, आतां
शिष्य होता, त्यानेच बुद्धिमान वसुदेवाचा मला ज्या कन्या द्यावयाच्या आहेत, त्यांच्या-
अश्वमेधयज्ञ केला, त्याचे घर पट्पुरांत होत. विषयीं ह्मणाल तर त्या अतर्वेढींत योग्य पतीस
तो एकदा एक संवत्सर सत्राची दीक्षा घेऊन देण्याचा मीं पूर्वीच संकल्प केला आहे;
आवर्तानामक सुनदीच्या मनिसेवित तौरावर निश्चित्त आहे. कांही रत्नं मीं तुम्हांला देईन,
राहिला. तो द्विजोत्तम वसदेवाचा सखा व स- ' पण त्यांकरितां तुम्हांला माझ्याशी बरे बालान
हाध्यायी होता. हे कोरव्या, त्या महात्म्याचा वागळे पाहिजे, कृष्णाचे मळा पाठबळ आहे
: क्ीरहोता हा उपाथ्याय ( अध्वये ) झाला, मी बलात्काराने तीं देणार नाहीं. '
हे प्रभा, ज्याप्रमाणे वृहस्पतीकडे इंद्र जातो, ते ऐकून निकुंभादिक पट्पुरवासी पापी
त्याप्रमार्ण तो वसदेव देवकीसह त्या पट्पुरस्थ देत्य रागावले, त्यांनीं ती यज्ञशाला ठलटली
यज्ञकत्या त्रह्मटत्ताकडे गेला, त्रह्मदत्ताने त्या व कन्यांना बलात्काराने हरण करून नेलं
सत्रांत विपुळ दक्षिणा दिली व बहुत अन्नदान केळे. तो सवे अन्याय प्रत्यक्ष पाहून वसुदेवानं
महात्मे हृढऩ्त मनिश्रेष्ठ त्याची सेवा करात होते
व्यास, मी, याज्ञवल्क्य, समंत, जोमाने, धति-
मान्, जाबाळी व देवढादि हे सवे तेथे आला
होतो. धमचारिणी देवकीने धीमान् वसदेवाच्या
वेभवास शोभतील अशीं दृष्ट दान ब्राह्मणांस
दिलीं. जगत्कत्या वासदेवाच्या प्रभावाने भतली
त॑ सत्र चाळ असतांना पटपुरवासी निकंभादिक
देत्य वरामळे मत्त होऊन तेथे येऊन त्यास
म्हणाळे “ आमचा यज्ञमाग काढा. आम्ही
१ शिक्षा, कल्प, म्याकरण, निरुक्त, छंद व ज्योतिप.
महात्मा वासदेव, बठभट्र व गद यांचे स्मरण
केळे. तेव्हां तो सवे वृत्तांत कानीं येतांच
श्रीकृष्ण प्रद्मज्ञाला म्हणाला, “ पुत्रा, तू.
सत्वर जा व मायेच्या योगानं त्या कन्यांचं
रक्षण कर. तो मागोमाग मी यादवांच्या
सेन्यासह पटपुरास येतो. '' तेव्हां पित्याच्या
आज्ञंत वागणारा तो महाबळ मदन एका
निमिषांत पटपुरास गेळा. व त्याने मायेन
त्या कन्यांचें हरण केळे. त्या रुक्मिणीपुत्रानं
दसऱ्या मायामयी कन्या करून राक्षसांपार्शा
हरिवंश.
४२९१
_ व ' मिऊं नका! असं तो धमात्मा
देवकीस म्हणाला. त्यानंतर त्या मायामय
कन्यांचेंच हरण करून अतिशय संतष्ट झालेले
ते दघेषे देत्य पटपुरांत गेळे. राजन्, त्यानंतर
ब्राह्मणांनी शास्त्रोक्त विधीने त॑ अवशिष्ट व
बहुगुणयुक्त कमे कसें तरी चालविले
इतक्यांत, हे भारता, घामान ब्रह्मदत्ताने
संत्राकरितां पर्वी निमंत्रण पाठवन बोलाविलेले
राजे तेथें आठे, जरासंध, देतवक्त्र, शिशपाल,
व, धतराष्ट्राचे पुत्र, गणांसह सवे मालव,
रुक्मी, आहवृति, नील, धम, अवंतीचे विद व
अनुविंद शल्य, शककांने व तसेच दुसरेही दा
युध व महात्मे वीर राजे तेथे येऊन पटपुराच्या
जवळच राहिले, ते आलेले याहन पूज्य
श्रीमान् नारदर्माने “ क्षत्रिय व यादव यांचा
येथे समागम होईल. येथीळ युद्धांत मीच
निमित्त होणार आहे, यास्तव मी आतां त्याक-
वर दिला कीं, “ तम्हांठा एकेक कन्या 4
एकेक पुत्र होईल, माझ्या वरदानाने सवे
कन्या रूपानं अनपम असतील. ” हे असरा,
या वरामुळे त्याच्या कन्या भत्योसह शयना-
वर प्रत्यक संगमाचे वेळीं पुनः पुनः कुमारी
असल्यासारख्या होतील. त्या स्रिया आपल्या
शरीरांतन सवे पुष्पमय संवासाचा स्राव करि
तील. त्या सदा योावनांत असतील. सव
पातित्रता राहतील. त्या सवेजणी अप्सरांच्या
गणांनीं यक्त असल्यामळे नत्य, गीत इत्या-
दिकांत निपण असतील. सारांश, हे निकंभा,
बद्भिमान दवासाच्या या वरामळें त्या सव
अशा सर्वोत्तम निपजल्या आहेत. त्रह्मदत्ताचे
सवे पत्रही रूपसंपन्न, शास्त्राथकशल व आपल्या
वणेधमीमध्ये शासत्रक्रमाने राहणारे आहेत. त्या
धीमानाने त्यांतील बहतेक कन्या भमप्रश््रतींना दे
ण्याचा निश्चय केळा आहे. पण त्यांतील अवशिष्ट
रितां प्रयत्न करितो.” असा मनांत विचार | राहिलेल्या शीभर कन्या त॑ आणिल्या आहेस
करून निकंमाच्या घरीं गेळा, तेव्हां निकम व त्याकारेतां कांहीं झाळे तरी, हे वीरा, तुला
दसरे दानव यांनीही त्याचे पजन केले. नंतर योग्य यादवांशीं युद्ध करावे लागेल, यास्तव आपल्या
आसनावर बसल्यावर तो धर्मात्मा म्हणाला, साहाऱ्र्याकोरेतां मुद्दाम तू राजांना आपलसं
£ यादवांशी विरोध करून तुम्ही येथे असे करून ठेव, त्रह्मदत्ताच्या कन्यांकारेतांव साहा
स्वस्थ कसे बसलां आहां! जोब्रह्मदत्त तो | य्याकरितां या महात्म्या राजांना त॑ नाना
स्वत: हरीच आहे, अम समजा. कारण, हरि प्रकारची रत्ने दे. व जे राजे तुझ्या पक्षाला
हा त्याचा स्वामी व सखाही आहे. धीमान येऊन मिळतील, त्यांच चागळ आतथ्य कर
ब्रह्मदत्ताच्या पांचशे मायी असन वसदेवाच्या नारदाने अस सांगितल असता, असुरांना
पुत्राचे प्रिय करण्याच्या इच्छेने त्यान त्या मोठ्या आनंदान तस कळ, तेव्हा नरद्राना त्या
सरवीचे पाणिग्रहण केलें होत. त्यांतील दोनशे पांचश कन्या व नानाप्रकारचा रत्ने प्राप्त करून
ब्राह्मणी, शभर क्षत्रियकन्या, शमर वश्यपुत्री घेऊन त्या भक्तवत्सळ कन्यांची यथायोग्य
व शंभर झाद्रांच्या मळी होत्या. त्यांनीं | वांटणी केली. या वांटणत पांडुपुज्न मात्र न-
थीमान् व आतिशय धमज्ञ टवासमनीची व्हते. कारण, एका निमिषांत तेथे जाऊन महा-
अतिशय शश्रपा केली, त्यामळे संतष्ट झालल्या त्म्या नारदाने त्यांचे निवारण केल होत, असो
पुण्यकमे करणाऱ्या मनीने त्यांस असा असुरांच्या या मोठ्या देणगीमळे सैतष्ट झाले
१पृययुगांत जाह्मणास चारी वणाच्या (या करायाची ततम राजे त्या अमुरांस म्हणाले, “ सर्वे
परवानगा होती... 'कामसंपन्न व आकारगामी अशा स्वतः तुम्ही
२-2 टी न पटी
ल
४१२ श्रीमन्महामारत. [ अध्याय ८४,
स्कवकाचणासचदानयययाळळयळामयी कायर्रत यावाककलीकड याळ येळी उमलययतटकक घातकाडध जाणला कळक चारकजाटलकत शमाश यासा कचाकचा शळ्कधकाववटाक यकत माळतदाकमा करक जयचकाता हत
आम्हांस यथान्याय पिले आहे, तेव्हां आतां. आवर्तासेज्ञक गंगेच्या जढांत स्नान करून,
आमच्या या क्षत्रियसंघाने तम्हांस काय देवाधिदेव बिल्वोदकेश्वरास नमस्कार करून;
द्यावे ? तुमच्यासारख्या दिव्य वीरांनी आज- हे करुभ्रेष्ठा, यद्धोत्सक बलराम, सात्यकी व
पर्यंत क्षत्रियांची अशी पजा केली नव्हती. ” कृष्ण गोधांगलित्राण हातांस बांधन व कवचा-
ते ऐकन आनंदित झालेला देवशत्र निकम क्ष- दि घ्रालन सज्ज झाळे आणि गरुडावर बसले
त्रियांच्या खऱ्या माहात्म्याचे उत्तम वणेन मान देणाऱ्या भगवान श्रीकृष्णाने सेन्याच्या
करून त्यांस उलट बोलला, ' हे उत्तम राजां- . अग्रभागी वर आकाशांत प्रद्यन्माला ठेविलें
नो, आम्ही शत्रशीं यापुढ जेव्हां यद्ध करूं, . पांडवांची यज्ञशालेचं रक्षण करण्याकडे योजना
तेव्हां तम्ही आम्हांला सवे प्रकार सहाय्य केली आणि बाकीची सेना गहेच्या द्वारावर
करावे, असं आम्ही इल्छिता. ' यावर नारदा- ठेविली, त्या संतांना गाते देणाऱ्याने प्रवर व
पासन ज्यांनी सवे वतमान ऐकिळ आहे, इंद्रपुत्र जयेत ह्यांचे स्मरण केले. त्याबरांबर ते
अशा पांड्पुत्रांवांचन टसऱ्या सवे निष्पाप दोघे तेथे आले व समक्ष त्याला भेटले, तेव्हां,
क्षत्रियांनी ' ठीक आहे ' असे म्हटल, व करु-' हे भारता, प्रद्यम्नाप्रमाणे त्यांनाही त्यानं
नंदना, ते क्षत्रिय यद्धाकारेतां सज्ज होऊन आकाशांत ठेविले
राहिले, त्रह्मदत्ताच्या पत्न्याही यज्ञवाटामध्ये' त्यानंतर कृष्णाच्या आज्ञेने रणदंद भि वाजं
आल्या, तो. राजन्, महादेवाचे वचन मनांत लागल्या. शंख, ढोल व दुसरीं वाद्यही घोर
धरून व द्वारकेत आहक राजास ठेवन विभ नाद करूं लागलीं, सांब व गट यांनीं आपल्या
कृप्णही सन्यासह पटपुरास आला. आणि ,सन्याचा माकरव्यह रचिला. हे भारता, त्यांत
पुरवासी जनांचे हित करण्याच्या इच्छेने वम-, सारण, उद्धव, भोज, वतरण, धर्मात्मा अना-
वाने ज्यास आज्ञांपेठे होते, असा तो. दव धा, प्रथ, विप्रथ, कृतवमा, देष्ट, शत्रच मदेन
अत्यंत शाभस्थानी यज्ञशाळच्या जवळच त्या करणारा निचक्ष, धमोत्मा सनत्कमार-यादव,
सवे सन्याचा तळ देऊन राहिला, भव्य छावब- ' चारुदेप्ण व अनिरुद्ध या वीरांच्या सहाय्याने
णींत जागजागी चाक्या व पहारे ठेवन व त्या दोवां वीरांनी पिछाडीच्या सन्याचे रक्षण
त्यांस अनिष्ट मागे न मिळळ अशा प्रकार कल. रथ, अश्व, नर व गज यांनी गजबजलेली
यथाशास्त्र शिबिराची रचना करून त्याने बाकीची यादवसेना व्यहाच्या मध्यभागी
प्र्यज्ञास त्याच्या रक्षणाथ सवतः फिरत रहाव- | स्थित होती. इतक्यांत षटपुरांतन यद्धदमेद
यास सांगितलं | दानव मेघाप्रमाणे ज्यांचा नाद आहे; अशा
जनावर 'गदंभांवर, हत्तीवर, मकरांवर, वेगयुक्त शिशु-
अध्याय चोऱ्यायशींवा. | मार संज्ञक माशांवर बसून बाहेर पडले, रेडे,
त के 'गंडे, उंट व कांसव यांचे रथांनी यक्त, हातांत
प्रयुम्न असुरांस गुहेत कांडतो, नानाप्रकारची आयुधे त्रेतठेळे व किरीट,
वेशेपायन म्हणाले:---टुसऱ्या दिवशीं सवे . मस्तकावरील केश, मकट व बाहभपगे यांनी
लोकांचा निंमेळ चक्षच असा सूये दोन घटिका ' अलेकूत आलेले देत्य नानाप्रकारे दाने कर-
वर आल्यावर रुद्रानं जिला वर दिला आहे, ' णारी व रथचक्रांच्या खडखडाटाने कोडलेली
व रुद्रवाक्यानं जी पवित्र आठी आहे, अश्ा| १ मकराळृति सन्यसचना. |...
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ४२२
वाद्य वाजवीत बाहेर पडले, ते महासागराप्र- | पटपुर-संज्ञक गर्हत नेऊन कोंडन ठेवन तोर्वार
माणे गर्जना करणारे शेख फंकीत होते. असो. | परत आला. त्यानंतर पुनः निकभाने संग्रामांत
हे राजन, त्यापुढे येणाऱ्या सरसेन्याच्या अ- | कृतवम्यांस बांधन नेले. व क्रमाने चारुदेप्ण,
ग्रमागीं देवांच्या पुढ जाणाऱ्या इंद्राप्रमाशं भोज, वरतण;, सनत्कमार, जांबवतीचा पुत्र
निकंभ चालला होता. त्या मस्त दानवांनीं । क्रक्ष, बलरामाचे निशट व उल्मक या नांवाचे
नानाप्रकारचे नाद व वीरांचे सिंहनाद वारंवार पुत्र व असेच आणखीही दसर यादव माया-
करून सवे भामे व आकाश भरून टाकि- बलाने बांधन त्या गहहेत नेऊन ठेविले
ल्याने तीं जणं वाढाविली. शिशपाळ जिचा ' घोर यादवांस बांधन गर्हत टाकणाऱ्या त्या
पुढारी आहे, अशी क्षत्रियसेनाही सज्ज झाली. | निकंमाचा मायेने आच्छादित झालेला देह,
जनमेजया, असरांच सहाय्य करण्याचा तिचा हे राजा, कोणाठाही दिसला नाहीं. यादवांचे
पर्वांच निश्चय होता. दयोंधनाचे शंभर भ्राते,
चेदिराजाच्या अनजांच्या अग्रभागी
होते. हे नरश्रेष्ठा, ते सव वीर गंधवनगरासा-
रख्या विशाल रथांत सज्ञ होऊन बसल होते
कठोर शब्द करणारे वार, दपदाचे स्थ व
रुक्मी आगे आहवृति ह रणामध्ये ठाम हो-
ऊन राहिले, त्यांतील शेवटचे दोन वार ताल-
चालले.
' माठा क्रोध आला. त्याचप्रमाण प्रय्न,
वीरांस मारणारा सांब,
त घोर कंदन पाहन यादवांची वृद्धि करणाऱ्या
भगवान् कृष्ण, बलराम व सात्यक्ि यांस
रान-
दर्जय अनिरुद्ध व
मेच टसरेही यादव विशेष प्रकारे रागावल
नरेश्वरा, त्यानंतर शाद्धधर कृष्णान
आपले धनप्य सज्य केळे; व तुणामध्ये जसा
वृक्षासारखीं उंच व शभ धनष्ये हालवीत तेर्थे , अशनि संचरतो, तसा तो दानवांमध्ये आपले
उभे होते. शल्य, शकनि, राजा भगदत्त, ज- बाणे चालव लागळा, त्या तेजस्वी इंश्ररास
रासंध, त्रिगत, उत्तरासह विराट, हे व निकुं- पाहून, काल्पाशाने आते झाळेले शलभ जसे
भादिक जयेच्छ देत्यवीर यद्धास सिद्ध झाले, ' प्रदीप्त अम्नीकडे धांवत येतात, त्याप्रमाणं
देवांशीं जसे महासर, तसे ते वीर यादवांशी दानव, सहखतरावाधे शतत्नी पारघ, अशितुल्य
युद्ध करण्याची इच्छा करीत होते. इतक्यात शुल, प्रदीप्त परशु, पवेत शिखर, घार वृत्त
निकंभाने सर्पासारख्या बाणांनी रणांगणांत व विपुळ शिळा फंकोत, मत्तगन, रथ व
यादवांच्या भयंकर सेनेचे मदेन केलं घोडे यास सोडन पायानंच त्या देवावर धांवत
पण यादवसेनापति अनाधष्टीस ते सहन निघाले. पण त्या सर्वास तो जगद्धितेच्छु
झाळं नाहीं, साणेवर घांसलेल्या चित्रपिच्छ महातेजस्वी नारायणरूप आम्ने, हसतच बाण-
घोर बाणसमहाने त्यानं राससांवर गदी केढी रूपी खालांनीा जाळता झाटा, दमदार अल
त्या गर्दींपुदे त्या मख्य असुराचा रथ, घोड, शरदतूताल पजेन्य जसा सहन कारेता, त्याप्र-
ध्वज व स्वतः तो ( निकंभ ) “हि दिसेनासा माणे त्या शत्रेच दमन करणार्या यदुश्र्ठान
झाळा., कारण, ते सर्वच बाणांनी आच्छादित , . काया *मययर्थनः? अता पाठ कोणा
झाळे, पण इतक्यांत मायाव्यांतील श्रेष्ठ वीर उता आहे. परर आम्हा वलकत्ताप्रतीतीळ “भेम-
निकभ रणामध्ये सवभर फिरला वब त्यान धन: ? हा पाठ घेतला आहे
आपल्या मायेने भेमश्रेष्ठ अनाधष्टीस आंधून २ या ठिकाणी 'दानबेपु प्रवत्तेपुः' असा आमचा पाढ
सोडिले व त्या वारालठा तसंच जखडन घेऊन आरे, बाईकरांचा प्राठ इतका सांगला नाही
इरिवेश्य 2८-५५,
४९४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ८१,
यटयगयाडमााममामडामयककममयाभा-:जवधमाधमडाम्यायडमदाडायमडाममायायनयाकयककमाडययावमामाधयकाम्याकभधाककाळ यक भळाायाकडयाधडड डा भवयाडा वन वनकाााममाळाधनाआा कभ शोडीभाआालााकाधीडाााडााततीनकािड डोली? भीववीलचावमधयकडा
राशषसादि रिपंची शरवृष्टि सहन केली. उल- द्रपद, शकुनि, शल्य, नील, भीष्म, विंद,अन-
टपक्षी पर्ञन्यवृष्टीपुढ वाळंच बांध जसे टिकत विद, जरासंध, त्रिगते, मालव; महाबल वासन्त्य,
नाहींत, त्याप्रमाणे नारायणाच्या धनप्यापा- धष्टय़म़रादिक अस्त्रज्ञ पांचाल व आहुति यां
सन सटलेल्या बाणांपुढ असर टिकत ना. सही त्याने ती गहा दाखविली. नंतर तो
जबडा वासलेल्या सिंहापुढे बेळ जसे उभे राहे आपला मामा रुक्मी, शिशुपाल व राजा भगदत्त
शकत नाहांत, त्याप्रमाणे, हे भारता, ते असर- यांस हणाला, “ हे नराधिपांनो, मी तमचा
श्रेष्ठी कृष्णाच्या समोर उभे राहण्यास समथे रक्तसंब्रंध व श्रेष्ठत्व यांस मान देता, तथापे
झाले नाहींत. नारायगाच्या माऱ्यापुढ भयाकल या घोररूपी गहेंत मी तम्हांठा फकणार आहे
आलेल्या देत्यांनीं जीविताची अशा धरून कारण, ' या गहंतच त्या नरंद्रास फक ' अशी
आकाश आटोपले. पण हे प्रभो, आकाशांत धीमान बिल्नोटकेश्वर शलपाणीने मला आज्ञा
जातात, ता त्यांना इंद्रपुञ जयंत प्रखर टीपत- केली आहे ! शांबरी मायेचा आश्रय करून
ज्वालेसारख्या तेजस्वी व घार बाणांनी मारूं महात्म्या निकंभानें मायामयी गहेत टाकिलेल्या
लागला. व वृक्षाग्रावरून सुटलेल्या ताडफळाप्र- यादवांस मी खचित सोडवीन
णे असरांचीं मस्तक भतलावर पडं लागलीं. प्रद्यश्न असं बोलला असतां सेनापाते राजा
कालानं ज्यांना मारिळं आहे, अश्या पंचमख ! शिशपाल त्या सवे यादवांस व विशेषत: प्रद्म-
सपपप्रमाण दत्यांचे तुटलेले हात भतळीं पडले. | ब्लास वाणांगी पीडा देऊ लागला. तेव्हां
नंतर रुक्मिणीपुत्राने जींतून बाहेर पडण्याची 'बिल्वोदकेश्वरास नमस्कार करून रुक्मिणीपुत्र
वाट अदृश्य होती अश्ली घोर मायामय गहा महाबल शिशुपाल राजास बांधे लागला. इत
निमाण केली, व तीत क्षत्रियांना फकण्यास 'क््यांत सहखावधि पाश घेऊन आलढेला रुद्र
उद्यक्त झालेला तो वीर गद, पुत्र सारण, 'पार्पदांतील उत्तम नंदी बलाढ्य प्रद्मश्नास ह्य
सांब व निकंभानं पर्वा ज्यांना गंत टाकिळ ,णाळा, “ हे यटनेदना, बिल्वोदकेश्वर देवा
नव्हत असे दुसरेही कित्येक यादव, यांचे तुला सांगितळें आहे की, मीं जसं तुला रात्री
साह्यान तो बमात्मा क्षत्रियांचा निग्रह करूं सांगितले आहे तसं कर. कन्या व रत्ने यांना
लागल, रणांगणात वेगान येणाऱ्या व इतस्तत: | लुळ्य झालेल्या या राजांस या पाशांच्या यो-
स्फरण पावणाऱ्या कणीला त्या बलाढय कृप्ण- गाने बांधन ठव व तला वाटेंळ तेव्हां तच सोड
पुत्रान जजर करून घरिळ, आणि माठा |सह- यटनंदना, त्याविपर्यी तंत्र प्रमाण आहेस. हे
नाद करून त्या वीराने ती. घोर मायामय महाभागा वीरा, तं असरांना मात्र निःशप
गहा दणाणून सोडिली. राजा टुयाथन, विराट मारून टाक, आणं जनादनाठाहा याप्रमाणच
१ पांच बाटांच्या पजाच्या सादृ्याथ पंचमुख असे सांग, ” त्यानंतर शंकराच्या आज्ञेप्रमाण त्यानंच
दाटरू आहे ।दिलेल्या पाशांनीं त्या त्तम बायेवानान भग
२ येथे “ अद्ृशयमिप्क्रम हा वाइकरांचा पाठ दत्त, शिशपाल, आहवृत्ते, रकम वतर राग
अनिवाह्य आह. आमची पाठ “ अद्श्यनिप्क्मां ' यांस बांधिळे व हे करुंनेदना, मायामयी गहेत
असा आहे. « व्यकटशाचा पाठ “' अंदेशय निष्काम ”
असा आहे, निवाह्य भाह; पण उचित्त नाही. पैकळकत्तापाठ “ फेकणार नार्ही * अश्या अर्थाचा
९ येथे बंगाली पाठ 'निठुंभ? असा आहे, पण पुढील | दिसतो. पण आमच्या तिन्ही पोथ्या उलट आहेत; ब
धोरणावरून ' कर्ण? हाच पाट समीर्चान वाटतो. ' पुढील कृतिही आमच्या पाठासच अनकूल आहे,
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
४२९५
कक ०0००५००५०० २०--
., 4. सलानवान
आणन सोडिले. सपाप्रमाण फसकारणाऱ्या
त्यांना बांधन रुव्मिणीपुत्रान आपल्या अनि-
रुद्ध पुत्रास त्यांच्यावर राखण करावयास
ठेविले, हे भारता, त्यांतील चटसारे सेनापति,
क्षत्रिय व कोशाध्यक्ष यांना यदुनेदनाने बांधिले
त्याचप्रमाणे त्याचे हत्ती, घोडे व रथ यांच्या
समहांसही त्यानं आपल्या स्वाधीन करून घे-
कोला ककलकी क ककी क. कणा टला लटक टटका टव््ळ-
क कडाडला कडकडावडव अती
ककेश रिपंस पराजित करूनच वेभव भोगावे,
थवा रणांत मरून स्वगीत सखाने राहाव
पण यांतील कांहींच न कारेतां घरां जाऊन
तुम्ही कोणत सुख भोगणार ? आपल्या बाय-
कांना काय सांगाळ ? धिक्कार ! धिक्कार
अस्ता ! ! तम्हांठा लाज कशी वाटत नाही!”
हे राजा, याप्रकारे निकंभान निभत्सना
तठे. नतर हे प्रभा, तो खस्थ चित्तान अस- केन्यामळ लज्जा वाटन त सवे असर परतल
रांस मारावयास तयार झाळा, पण इतक्यांत
तो रणवेपाने यज्ञशाळेत येऊन द्विजात्तम ब्रह्म-
दत्तास ह्मणाला, ' आतां तू खशाल कम सरू
कर, भिऊं नकोस, भनेजय येथ आहे; तो पहा
हे उत्तम ह्विजञा, ज्याचे रक्षक पांडव आहेत,
त्याला देव, असर व नाग यांच्यापासनही
मळींच भय बाळगावयास नको. असरांनी
तझ्या कन्यांना मनानही स्पशे केला नाही. या
यज्ञशाळेतच मीं त्यांना मायेनं आणन ठेविले
आहे. पहा. '
अध्याय पैचायशीवा,
निकुभाचा वध.
वेशंपायन म्हणाले:--हे राजा, अन॒या-
यांसह राजे लोकांचा निरोध आलेला पाहन
असरांस मोह पडला. कृप्ण, बलराम इत्यादि
रणमस्त यादव समततः मात करीत सटले
असतां ते बीर दश दिशांस पळत सुटले
तेव्हां दानवात्तम निकुंभ त्यांस संतापून
म्हणाला, ' आपली प्रतिज्ञा मोडून व भय-
भीत आणि विव्हळ होऊन मोहाने पळतां
कां 2 आपले जातभाईंना झालेल्या पीडेबद्दल
राज्र्य पारिपत्य करण्याचा तम्ही प्रथम
निश्चय केलात आणि आतां आपली प्रतिज्ञा
मोडून रणांतून पळ काढितां, अशा तुम्हांला
कोणता लोक प्राप्त व्हावा ? शाराने रणांतील
व रणशारांना केवळ उत्सवाप्रमाण प्रिय वाट-
णाऱ्या त्या रणांगणांत पहिल्यापेक्षा दुप्पट
आवेशाने यादवांशीं लढे लागळे, त्यांतील जे
देत्य यज्ञममींत जात, त्यांस धनेजय, नकल-
हदेव, भीम व राजा धमपुत्र यविष्ठिर हे मारीत
होते. जे आकाशांत जात, त्यांना जयंत व
द्रिजोत्तम प्रवर हे मारीत. वपोकाळीं जशी
जलनदी वाहते, तशी तेथ रक्ताची नदी वाहू
लागळी. तीत असरांच्या रक्ताचे लोट चाळले
होते. त्यांचे केश हेच त्यांतील हिरवे शेवाळ
चक्रे हीच कांसव व रथ हेच भोवरे असून ती
नढी गजरूपी खडकांच्या योगाने शोभत होती
वज व भाले याच वृक्षांना ती आच्छादेत
होती. वीरांचे नानाप्रकारचे आक्रोश ह्याच
मेघगर्जना असन ती गोविटरूपी पवतापासून
उगम पावली होती. ती भारू पुरुषांच्या
चित्तास व्याकळ करीत होती.ती रक्तमय फस
व बडबडे यांनीं यक्त असन तरवारी हेच ती-
तळ मत्स्य व तरंग होते. असो
याप्रमाणे शत्रेची उत्तरोत्तर सरशीच होत
आहे व आपले सहायकर्त सते वार मरून
पडत आहेत; असे पाहून निकुंभ स्वपराक्रमा-
नेच वर उडाला. पग त्या रणककेश राक्षसास
वरून जयंत व प्रवर यांनीं वज्ञासारुख्या बाणां-
नीं नि्वारिळ. तेव्हा दात आठ खाऊन व
2-५:
.-.>4*::-<__“-पटॉशश000ण 700
_ ७6 हतोवा प्राप्स्यसि स्वर्गेजित्वा वाभा क्यसे महीम्
भगवद्वी ता,
४२३६ श्रीमन्महाभारत. [ भघ्याय ८५,
>>>.
उलटन त्या दरासद राक्षसाने परिधान प्रवरास ' प्रमथ गणांचा स्वामि अशा बिल्बोदक देवाचें
मारिठें, तेव्हां प्रवर मतळावर पडला, पण ध्यान केले. तेव्हां त्या अति तेजरी. बिल्वो
तो भमीवर पडला असतां त्यास जयेतांन आप- दकेश्वर देवाच्या प्रभावाने त्या सर्वोनीं त्या
ल्या दोन्ही बाहेनीं आठिंगन दिलें; व तो जि-, मायाव्यांतील श्रेष्ठ निकंभास पाहिल, तो
वंत आहे, असे पाहून त्याला सोडून स्वतः केलास शिखराकार देत्य जणूं काय सर्वास
त्या राक्षसावर धांवला. त्याने वेगांन जाऊन खातच उभा होता. तो ज्ञातिनाशक वेरी
निकंभास खडाचा प्रहार केला, तेव्हां त्या कृष्णास यद्धाकारेतां आव्हान करीत होता
देत्यांनही पारिघाने जयंतास मारिले. इंद्रपुत्रानं गांडीव-घनष्य सज करून पाथोने बाणांच्या
य॒द्धांत निकेभाचं अग सोलन काढिले. तेव्हां योगाने त्याचा रथ, परिधे व शरीर यांवर
याप्रमाणं रट्टे खाणारा तो असर मनांत म्हणा- वारंवार तीक्ष्ण वेध केला, पण हे राजा, ते
1; “ मळा माझ्या ज्ञातीचा घात करणाऱ्या | शिळेवर पाजळलेले त्याचे सवे बाण
वरी कृष्णाशीं यद्ध करावयाचें आहे. मग या ' राक्षसाच्या शरीरावर व परिघावर नसते हाप-
उंद्रपुत्राशीं लन मी उगीच आपल्याला थक-: टन मोडनव वांकडे होऊन खाढीं पडले, तेव्हां
वन कशाला घेऊ ? ” असा निश्चय करून आपले अस्त्रयक्त बाणही विफल झाले आहेत,
तो तेथेंच गृप्त झाला, व जेथे महाबळ कृष्ण असते पाहन वीर धभनेजय केशवास ह्णं ला
होता, तेथें यद्धाकरितां गेळा. त॑ पाहतांच ' गळा, ' हे काय ? हे देवर्कांपुत्रा, माझे वज़्ा
बलशात्र इंद्र देवतांसह आनंदित झाला व ऐरा- सारते जाण पवतानाही तोडीत असतात; पण
वताच्या पाठीवर बमन यद्ध पहावयास आला. ते याच्यावर निप्फळ होतात, हे कसं त या
अतिशय संतष्ट होऊन त्यान ““ शाबास ' गोष्टाच मळा माठ आश्चय वाटत आहे
से म्हणन पत्र जयेताला आलिंगन दिठें. त्या तेव्हां, हे राजा; करृप्ण त्यास हंसत हणाला
घर्मीत्म्याने सावध झालेल्या आपल्या प्रवर.“ हे कोतेया, हा निकंभ हणजे एक ढोकोत्तर
मित्रालाही आलिंगन दिले, रणटजंय जयेताचा पराक्रमी आहे. याचा इतिहास सावस्तर एक
रणांत जय आढा आहे, असं पाहन उंद्राच्या! या द्रासद॒ देवशात्रन पर्वा उत्तर कुरूस जा
आज्ञेने देवटंटभि वाज लागल्या उन एक टक्ष वर्षे तप केढ. तेव्हां भगवान
इकडे निकंभानं यज्ञवाटासमीप अजना- शंकरानं त्याठा दृष्ट वर मागावयास सांगितल
सहवतेमान असलेल्या रणटजेय केशवास असतां त्यान सुर व असुर यांस अवध्य अस-
पाहिल व फारच मोठा सिंहनाद करून अति णारी तीन रूपं मा*तली. तेव्हां भगवान्
घोर परिघाने गरुडास ताडण कल. हे भारता, महादेव वृषभध्वज त्यास म्हणाला, ' महा
तो चपळ देत्य मायेनं बलराम, सात्यकि, असरा, ' तथास्तु ' पण माझे, विष्णूचे अथवा
नारायण, अर्जन, भीम, युधिष्ठिर, नकुल, ' ब्राह्मणांचे आप्रिय केल्यास मात्र तू हरीला
सहदेव, वासदेवपुत्र सांब व वीयेवान् प्रद्यश्न वन्य होशील, दसऱ्या कोणाला नाहीं. मी व
यांच्याशी लढू लागला, पण सवे शास्त्रांमध्ये विष्ण ब्राह्मणकुळाचे हित करणारे आहा
प्रवीण असलेल्या त्या वीरांपकी कोणाच्याही आम्ही ब्राह्मणांचा श्रष्ठ आधार आहो. त्यामुळ,
तो दृष्टीस पडला नाहीं. तथापि तो दिसत हे पांडनंदना; हा सवे शस्त्रांनी अवध्य, तीन
नाहीं, असे पाहून कृष्णाने इंद्रियांचा हश व देहांनी युक्त, पोडादायक व वरमत्त झाल
२ विष्णुपव, ]
हरिवंश.
४२९७
आहे. भानुमतीचे जेव्हां याने अपहरण केलें,
तेव्हां मीं याचा एक देह नाहींसा केला. या
दरात्म्याचा हा षटपुरदेह अवध्य आहे. याचा
एक तपोयक्त देह दितीची शाश्रपा करीत
असतो. व ज्याच्या यागान हा पटपुरांत राहता,
तो यांचा हा देह अति घोर आहे. ह सवे
निकुंभचरित्र मीं तुला सांगितळें आहे. वारा,
आतां अगोदर याच्या वधाकरितां वरा कर,
गोष्टी मग सांगतां येतील,
ते दोघे कृ"्ण असे बोलत आहेत, तों तो
रणट् जेय असर आपल्या पट्पुरसंज्ञक ग्हेत
शिरळा. ती चेद्र व सये यांच्या प्रभन हीन
होती व केवळ स्वतःचे तेजानच चमकत होती
अस्रांच्या इच्छेप्रमाण स्वत:स ( असुरांस ) व
शत्रेस क्रमानं शीत : उप्ण आणि सुख व
दःख देणारी होती. तांत प्रवेशा कारेतांच
निकेभाने बांधन ठेविळेळे आपळे यादव वीर
उभे राहिले. भगवान गोविंद हरीही जयाकरी-
तां प्रयत्न करणाऱ्या निकेमनामक आपल्या
घोर शत्रशीं यद्ध करीत होताच. हे विभो,
निकुंभाने परिधान प्णाळा अतिशय ताडण
केळे व कृष्णाने गदेने त्याला उलट अतिशय
चेचळे, तेव्हां तीश््ग प्रहारामुळे ते दोघेही
मृच्छित आले. तेव्हां पांडव व यादव अतिशय
व्यथित झाळे आहेत, असें पाहन कृष्णाचे
हित व्हाव, ह्या इच्छेने मनिगण जप करूं
लागले, त्याचप्रमाण वेदोक्तस्तवांनीं त्या महा-
त्म्यास स्तव॑ लागले, नंतर भगवान केशव
सावध आला. त्याच्या मागोमाग दानवही
उठला, ते दोघे वीर पुन: दोन वृषभांप्रमाण
किंवा गजांप्रमाण गजना करीत यद्धास उभे
राहिळे. रणमत्त झालेळे ते हिंख परुंप्रमाग
चिडन प्रहार करूं लागले. इतक्यांत आकाश-
वाणी क्रप्णाला म्हणाली, '“'बिल्वोदकेश्वर
त्यान पाहले, हे नराधेपा, ता. भगवानू घार, भगवान् दव तुला सागत आह् का, ह महाब-
निकभाशी लट लागला कृष्णाच्या मागामाग ला, या देवव्राह्मणांच्या द्र शतला चक्रान
बलभद्रादे यादवही गत शिरले. त्याचप्रमाण ७ य ।
ते सर्व महात्मे पांडवही तेथे आले. कृष्णाच्या वे.” तेव्हा, 'ठीक आहे' असे म्हणून व
अनमतानें ते सवे मिळन प्रविष्ट झाले. निकम नमस्कार करून लोकनाथ व संतांची गात
कृष्णाशां यद्ध करू लागला. इतक्यात कृष्णाच्या अशा कृष्णान देत्यकुलांतक सुदरानचक्र सोडले
प्रृरणेवरून म्रसम्नान, तेथ पवा ज्यांना निकू- तेव्हा त्या नारायणाच्या हातून सुटलेल्या व
भाने बाथन ठोंवेल होते, त्या सर्वांस सोडवन, सुथमडलासारख्या तजस्वा चक्राने [नकुभाच
जेथ कृष्ण हाता तेथ आणेल, तेव्हां निक- संदर कुड्ल्युक्त शर ताडळ, व मधास पाहून
भाच्या वधाची इच्छा करणारे ते समे प्रह्म्- मत्त झाळेळा मयूर जसा पर्वेतशिखरावरून
चित्त झाले राजरी : व[रा, आम्हांठा सोड' खाठा पडता, त्याम्रमाण त त्याचें दाप्त कंडल-
अस प्रद्यम्नास म्हणं लागले, तेव्हां प्रतापवानू वार युक्त [शर भूमावर पडढ
रुक्मिणीपुत्रान त्यांना सोडिले. तेव्हां ते सवे निकुंभ मेळा असतां, हे नरव्याप्रा, जगाचें
शिशापाळादि नराधेप वीर खाठी तोंडें करून, रक्षण करणारा विभु निल्वोदकेश्वर देव संतुष्ट
मौन धारण करून व लाजेने निस्तेन होऊन झाला. इंद्राने नभस्तलांतून पुष्पवृष्टि केली. व
शत्रुवधाथे देवदुदुभी वाजू ढागल्या. सव जग
आनोदेत झाल, विशेषतः मानि तर फार संतष्ट
झाले, भगवानांने शेकडो देल्यकन्या यादवा-
वबा नगटरशाशएणा
१ श्रीकृष्ण हा एक ब दुसरा अजुंनः “कृष्ण? दे
अजुनाचेंहि नांव होते. “* बाभत्सुविजयः कृष्ण; सव्य
साची धनेजय: ” हा 'होक सुप्रसिद्ध आहे,
४९१८
श्रीमन्महामारत.
[ अध्याय ८६'
दिल्या. त्याने पुनः पुनः सांत्वन करून क्षत्रि-
यांच्या कन्याही त्यांना देवविल्या. विचित्र रत्नं
व उत्तम वस्रे सवास दिलीं. केशवाने अश्वयुक्त
सहा सहस रथ पांडवांस दिले. कारण, तो
गदाम्रज त्यांवर फार संतृष्ट झाला होता. त्या
गरुडध्वजाने तेच उत्तम पट५र ब्रह्मदत्त त्राह्म
णाला अपण केले. नेतर त॑ सत्र समाप्त झालं
असतां त्या महाबल शंखचक्रगदाधराने क्षात्रे-
यांचें व पांडवांचे आपल्या स्थानी जाण्याकरितां
विसजेन केलं. त्या प्रभने बिल्वोदकेश्वराचा
मोठा उत्सव केला. त्यांत मांसप्रचुर पुष्कळ
अन्न भाज्यादिकांसह वांटले. त्या वेळीं त्या मल-
प्रिय स्वतंत्र देवान कुस्ती करण्यांत कशल अप-
ठेल्या मछांस लढवन त्यांस पष्कळ द्रव्य व
वाचील किंवा झणेल, तो मरणोत्तर द:खरहित
होऊन सद्वतीस जाइल. रत्नं व सवण यांच्या
योगाने ज्यांचे हात व पाय शोभिवंत झाले
आहेत, जो निरतिशय शुद्धगुणसंपन्न आहे,
जो शत्रूंचा नाश करणारा, आदिनाथ, चतु:-
सांगरांत शयन करणारा, चतुःस्वरूप व जग-
त्पुर्ष आहे आणि ज्याला अनंत नांवं आहेत,
अशा त्या देवाचा जयजयकार असो.
अध्याय्र शायश्यावा.
नारद व अधकासुर यांची भेट,
जनमेजय म्हणाला:-हे मनिवरोत्तमा, मीं
हा रमणाय पट्पुरवध एकला, आता ह॒ वरा
वस्रे दिलीं. आणि त्यानंतर आडेबाप व यादव | पायना, पूर्वोक्त अंधकव'ध सांगा. भानमतीचे
यासह अह्दत्तास प्रणाम करून ता महाबल- अपहरण व त्या वळां केलेला निकभाचा वध,
वान् द्वारवतीपुरीस गेला
मार्गोत लोकांचे प्रणाम घेत तो वीर दृष्टपुष्ट
जनांनीं भरठेळी, मागोवरून विचित्र पुष्पे पस-
रठेटी, अशा रम्य पुरींत शिरला
तेथ पाचल्यावर हंही हे उत्तम क्क्त्या मला सांग, कारण, त्यां
विषया मला माठ कातक वाटत आह
वशापायन म्हणाल:- पवेकाठा, प्रभावशाठी
| विष्णूने दितीच्या पुत्रांना मारिळें असतां दिति
जा पुरुष चक्रपाणांन कलला हा पट्पुरवध | मरीचीपुत्र करयपाची आराधना करू ठागळी
व मिळविठेला जय ऐकता
त्याला य॒द्धांत जय मिळतो. निपुत्रिकाळा पुत्र
होतो. धनहीनाला घन मिळत. रोगी व्यार्थी-
तन मक्त होतो व बद्ध बंभनांतन सटतो
हे पुंसवन व गभोधान आहे. म्हणजे याच्या
पाठारदैकांच्या योगाने हे संस्कार केल्याच
पुण्य मिळते. श्राद्धाचे वेळीं याचे
चांगल्या रीतीनं पठण केले असतां त
अक्षय्य फळास कारण होतं, असरे सांगितळ
आहे. या विख्यातबल महात्म्या अमरस्रेष्ठाचे
भारतांत वर्णिळेळ हे डिंजयाख्यान जो सतत
१ खत्री गर्भार राहिली असदां तो पुत्रगभच निपजा
वा, या हेतूर्न जो सत्कार क'रेतात, त्यास पंसवन
म्हणतात,
किवा वाचता, | तिच दीधकाल तप, मनांची शश्रपा, अनकूल
वतन व माधथे यांच्या योगाने हे भारता;
तो तपोधन कर्यप अतिशय संतुष्ट झाळा. व
तिढा म्हणाला, “ हे कल्याणि, तूं त्रत
फार उत्तम प्रकारे पाळलेस; यामुळे मी तुजवर
फार प्रसन्न झाला आहे. याकारेतां वर माग.
च » श> > हः क €£ श्र
तंव्हा दात म्हणाठा, “ ह् धामकश्रष्ठ भग-
वन, देवांनी माझ्या पुत्रांना मारिले आहे;
यास्तव अमित पराक्रमी व देवांस अवध्य असा
पुत्र मला असावा; अशी मी इच्छा करित.
त्यावर कऱ्यप म्हणाळे, ““ हे देवि कमल
नयंने, दाक्षायागे, देवाधिदेव रुट्राशिवायकरून
इतर देवांस अवघ्य असा तला पुत्र खचित
होड, मात्र रुद्राचे नियमन करण्यास मी समथ
२ विष्णुपवे, ]
हरिवश.
४२१९
नाहीं. यास्तव, तुझ्या पुत्राने सवेदा त्याच्या-
पासन आपला बचाव करावा, ” असं बोलन
त्या सत्यवक्त्या कर्यपानं अगठीन त्या देवास
उद्रप्रदेशीं स्पश केला, तेणकरून तिला पुत्र
झाला. हे कोरव्या, त्याला सहस्र बाह, सहस्र
मस्तर्के, दोन सहस्र नेत्र व सहस्र पाय होते
तो अध नसतांनाही अंधासारखा चाठत असे
त्यामुळे तेथें राहणारे लोक त्याहा अधक या
नांवाने हांक मारूं लागे, हे भारता; आपण
अवध्य आहा असं समजन तो संव लोकांस
पीडा देऊ लांगळा, आपल्या अगबळावर तो
मवे रत्ने हरण करीत अपे. आपल्या वीयाने
अप्सरागणांना अडवून धरून तो अतिशय
च
राळ्या उपायांनी तो दजन त्यांचीं हाड प्रस-
ळीत असे. तो दष्बाद्धे त्यांची उद्याने व
अरण्यांतील वृक्ष उपटन व मोडन टाकीत
असे. सखगातन उचच:श्रव्याच्या अवलादीला
जेबर्रीने नेत असे व बलोग्मत्त झालेला तो
असर दिग्गजांपासन प्रसवलेल्या दिव्यगजांस
ही देवांसमक्ष नेत असे. तो दरात्मा देवरिपु
जे कोणी यज्ञ व तप करून देवांना संतष्ट
करतील त्यांस विधन आणीत असे. राजन,
यज्ञास अनेक विघ्च आणणाऱ्या त्या अंधकाच्या
भीतीने तीन वणाच्या लोकांनीं यज्ञ व तपा-
चरण केळं नाहीं. वाय त्याच्या आत्तेज्माणे
वाहं लागला. सये त्याच्या इच्छेने प्रकाश पाड
जलवान्॒ व सवेळोकभयंकर देत्य त्यांना लांगळा. त्याच्या इच्छेप्रमाणे नक्षत्रांसह
आपल्या प्री राहावयास “लावीत चेद्रमा कधीं दिसे, कधीं दिसत नसे. राजनू,
असे.तो पाप्जद्धि अंधक मोहाने सर्वदा परसत्री- अति घोर अरगरवित व टर्वद्धि अशात्या अं
हरण व पररत्नापहार करीत असे. ह जनमे- 'धकाच्या भीतीने आकाशमागातन विमानं जात
जया, सवाचा पराभव करणाऱ्या अनक असु- नाहींशी झाडी. हे करुकळोद्धवा, अतिधोर
रांचे साहाय्य घऊन तो त्रेळोक्य निकण्यास अधकाच्या धास्तीने जग अं्काररहित व वष
उद्यक्त झाला. तेव्हां तो त्याचा सकत एकन टकारशन्य आ भारता, त्या पाप्यानं
भगवान् इंद्र कश्यप पित्यास म्हणाला, “हे | उत्तरकुरुदेशांतोळ लोकांस त्याचप्रमाणे
मनिश्रष्ठ, या अंधकाने हं असल टप्कम आ- भद्राय, केतमाळ व जंबद्वीप यांतील लोकांस
रांभल आहे. यास्तव आता आम्हा काय पळवन लावल, डजय दव, दानव तशाच ट्
करावे, हं आपणच सांगा, मन, धाकट्या [सरी समथ मतही त्यास सवे प्रकार मान देत
भावाचे असले वतेन मीं कसे सहन करावे? अस्ता प्रकार चाळढा असतां, त्यानं त्रास
जरे, हे नभो, दिवीच्या या लाडक्या पुत्रावर दिलेले वेदवेतते क्रपि एकत्र जमठे व हे श्रेष्ठ
मी प्रहार तरी कप्ता करावा? कारण तिचा धार्मिका, त्या दुष्टाच्या वधाविषयां विचार
पुञ़् मेल्यास पज्य दिति मजवर रागावल.” | करूं लागले. तेव्हां त्यांच्यातील वद्धिमान वृ
हे इंद्रवचन ऐकन कर्यपर्माने म्हणाला, | हस्पति बोलला कीं, स्द्रावांतन याला मलत्यु
“देवेंद्रा, मी त्याचे निवारण करतो. तज सर्वे कोणत्याच उपायानं येणार नाही. कारण;
दा कल्याण असो.'” अर्स बोळन कश्यपाने इयपानही वर देतानाच : मी धामान रुद्रा-
दितीसह वीर अंधकास जेलोक्यविजयाचे पासून तुझ रक्षण करण्यास समथ नाहा; अस
संकल्पापासन मोठ्या कष्टाने निवृत्त केळे. पण सागितले आहे. यास्तव ज्याच्या 'योगाने भग-
पिता व माता यांनीं निषेध केला असतांही वान् सनातन शकराला, हा सवे भूतांना पॉडा
तो दुष्टात्मा देवांस पीडा देतच होता,'निरनि- देत आहे. ही गोष्ट कळेठ, असा उपाय आम्ही
४४० श्रीमन्महामारत. [ अध्याय ८९.
योजिला पाहिजे. संतांची गति अशा त्या प्रभु ढा, “हे तपोधना, ही अति रमणीय पुष्पजाति
देवाला हा वृत्तांत कळला असतां, तो अवश्य काठे आहे? अहाहा! या. पुष्पांचा शुभ्रवण
जगाचे अश्रु दूर करील. कारण, त्या देवाधि- वारंवार चमकत आहे व यांचा सुगंध वारं-
देव जगदुरु शंकराचे, संतांचें व विशेषतः वार वाढत आहे. ही पुप्पांचीं जाति स्वगीती-
ब्राह्मणांचे दुर्जनांपासून रक्षण करणें हे ल संतानपुष्पांहूनही सवे प्रकारें वरिष्ठ आहे.
जत आहे, आपण आतां सवे नारद्ब्राह्मणाला या पुष्पवृक्षाचा स्वामी कोण आहे? आणि हे
शरण जाऊंया. त्याला याविषयीं कांही उपाय मने, तो वृक्ष येथे आणतां येहेलळ काय? हे
माहीत असेळ, कारण; तो. दाकराचा मित्र देवतारूप अतिथे, आम्ही कृपेस पात्र आहो,
आहे. ” हे बहस्पतीचें वचन सर्व तपोधन जों | असें आपणास वाटत असेल तर हे सर्व सांगा,
शकत आहेत; तोंच तो देवाषिश्रेष्ठ त्यांनी, हे भारता, ही विनंती ऐकून तो महातपो-
पाहिला, तेव्हां त्यांचे यथान्याय पूजन करून निधि मुनिश्रेष्ठ त्याला उजन्या हातांत 'वरून
व यथाविधि सत्कार करून देव नारदांस हंसतसा म्हणाला, “हे वीरा, पवतश्रेष्ठ मंदरा-
म्हणाले, “* हे भगवन् साधा, देवर्षे, सत्वर . ५२ कामगमनामक वन आहे, तेर्थे अशा प्र-
केढासास जाऊन अंधकासुराचा वध करून कारचे पुष्प निमोण होतें. हं शळ्पाणीन निर्माण
जगाचं रक्षण करण्याविषयी शेकरांस विनंति केळे आहे. त्या महात्म्याच्या मजीवांचून त्या
करा. हे काम आपणांवांचन होणे नाहीं. ” : वनांत काणी जाऊं शकत नाहीं. कारण,निव-
ही त्यांची विनंती नारदांनी मान्य केली, डक रक्षक त्यांचे सर्वदा रक्षण कर्रात असतात.
आणि कवि निघून गेल्यावर त्या विद्वान् देव- ते रक्षक नानाप्रहरणांनीं युक्त असून घोर, ना-
धीनें त्या कार्याविषयी मनाशी चांगला विचार नाप्रकारचे वेष धारण करणारे व सवे भूतांस
करून निश्चय ठराविळा. मग तो पूज्य मुनि अवध्य आहेत. आणि महादेव त्यांचें सव
देवाधिदेव शंकरास भेटावयास गेला. तो वृष- प्रकार रक्षण करीत आहे, उमा व प्रवरगण
भध्वज नेहमी मंदारवनामध्यें राहात असे. यांसह मंदारवक्षांच्या ताटव्यांत तो सर्वोत्मा
यामुळे शूलपाणी रकरास प्रिय असलेला तो. व सर्वकारण हर नित्य क्रीडा करीत असतो.
मुनिश्रेष्ठ त्या मंदारांच्या रम्य वनांतच एक हे कश्यप-वंशजा, हीं मंदारपुष्ये प्राप्त क-
रात्र राहिला, व वृषभध्वजाची भनुज्ञा घेऊन रून घेण्याला विशेष तपार्न त्रिभुवनेथ्वर हराची
आणि मंदारपुप्पांनी गंफलेळी सुंदर माळ आराधना करावी लागते. मग ते शंकराचे
वाढून पुन: स्वगोस परत आला, विशेप प्रकारं आवडते कल्पवक्ष त्या भक्तास उत्तम स्रिया,
गुंफठेडी व सवोत्कृष्ट सुगंधांनी उत्तमोत्तम उत्तम रत्ने व असेच दुसरेही याचकांस दृष्ट पदा-
झालेली अश्री माळ व त्याच पुप्पांनी केलेला . थे देतात. त्या मंदरवनांत अतुळ विक्रमी सूये
संतानपुप्पांचा अति सुवासिक हार गळ्यांत अथवा चंद्र प्रकाश पाडीत नाही. कारण, त॑
घालून नेथे तो दुरात्मा बलगवित अधक तरुवन स्वयंप्रकाश आहे. ते दुःखवर्नित आहे.
होता तेथे गेला. तेव्हां अधक नारदांना त्या वनांतील कित्येक महावृत्त सुगंधाचा वषीव
पाहून व तो. उत्तम वास ब्रेऊन आणि कारेतात. कित्यिक रस देतात. हे महाबला, टु-
त्या महामुर्नीच्या गळ्यांतीह अति सुवासिक ' सरे कांहीं वृक्ष नानाप्रकारचीं सुगंधी वख दे-
संतानकपुष्पमाळा पाहून असं विचारू लाग. तात, मनाने इच्छिलेळे नाना प्रकारचे भक्ष्य,
* न्त्हु र शू १६0)” कि
तफ ३) ८
क फ््द १170 0. ।) १
भक
(५ कर
र
ह
,डैर.
क$
द. १. माड क *
डा यत प
"माता
वि 0 और १ ८ ी १, ता न र * ।
डं नि र शर जि हुप र
व
हतलणच, ,५'9-. ० मो, “
17% है १४ 01. 1 र
20 ळी री टी . 8.
क क १. कर गी
क ३ क... ही 1 ह
शास्र | क्त |
कू छी २ 1
चि ७१ ६ ९ ६... ४
7, यी ४७ एकि” कं रा वी प
१ व. य //२७
त “९ "११
ी शर - | त न र
"6 १ ४. कक यी |
रश ७७
$ * ी |
४ १ ठक
री र फा अ
ह क,
भं ड़ भं
अश! १ क
रह शः 1)
असें म्हणन तो कृष्ण हातचे घोडे सोडन व सर्यतल्य तेजस्वी आपले चक्र उगारून
रथाखाडी उतरा जे मीप्मावर थाऊन गळा, ( मीप्मपवे अ० ५० पृष्ट १६७).
२ विष्णुपवे. ]
हरिवंश.
४४१
भोज्य, पेय, चोष्य व लेह्य पदार्थ, त्या वृक्षांपा- ! होता क्वचित् पक्ष्यांच्या अत्यंत मधुर शब्दां-
सून प्राप्त होतात. हे निष्पापा वीरा, तहान, भूक,
ग्लानि अथवा चिंता त्या मंदार वनांत कधीं
होत नाहीं, अस खचित समज, सारांश, स्वगी-
हनही अनेकपटीनं उत्तम असे जे गूण या
वृक्षांपासन पसरतात, ते शभर वषीनींही वणेन
पुरणार नाहींत. हे देत्योत्तमा, जो तेथें एक
दिवसही वसाति करील, तो महेद्रासह सवे
लोकांस जिंकील, यांत संदेह नाहीं. त॑ स्थान
स्वगीचाही स्वर्ग व सखाचंही सख,एकंदरींत जग-
ताचे सवेस्व आहे, अस माझ्या मनाला वाटते
७/९६/९६./% /% /४./९ /% ०४ 2६ 0.०
अध्याय सत्त्यायक्षींवा
अधकासुराचा वध,
वैशंपायन ह्मणतात:-जनमेजया, नारदाचे
ते भाषण लक्षपुर्वक ऐकून त्या महासुर अंध-
कार्ने मेदरपर्वतास जाण्याचे मनांत आणिले
मग तो महाबलाढ्य देत्य आपल्या सवे अस-
रांस एकत्र जमवन, मोठ्या तेखानं तो महा-
तेजस्वी, महादेवाचे वसतिस्थान जो मंद्रपवेत
त्यावर गेला. तो पवत मेघपटलान आच्छा-
दित,; महोषधींनी भरलेला, नाना सिद्धजनांनी
गजबजलेला व महर्षिगणांनीं सेवित असून
त्यावर अगरु, चंदन, देवदारू इत्यादि
अनेक वृक्ष होते. तो किन्नरांच्या उच
सरांतील गाण्याने रमणीय झाला होता
व॑ अनेक नागकलांनीं भरून गेला होता. वाऱ्याने
हालणाऱ्या पुष्पित वनांच्या योगानें तो जणू
काय नाचतच होता. आद्रे होऊन वाहणाऱ्या
चित्रविचित्र खनिज धातंच्या योगाने ठिक
ठिकाणी तो अगास लेप लाविल्यासारखा मासत
येर्थे “ बभूव जगतः पूर्वे, असा आमचे लेखी
पोथाचा व बंगाली पाठ आहे. परंतु तो आह्यास थोडा
कमजोर वाटतो, यास्तव "जगतः सर्वे ह्या छापील पोथीचा
पाठ घेतला आहे.
इरिवरश €--५१६,
मळं तो बोलतोसा वाटत होता. निमेळ स्थानीं
नसणाऱ्या व इतस्ततः उडणाऱ्या हंसांच्या
योगाने व्याप्त होता. देत्यांचा नाश करणाऱ्या व
इकडे तिकडे भटकणाऱ्या महाबलाढ्य रेड्यांनीं व
चेद्रकिरणांप्रमाणे शाभ्रवणे सिंहांनीं तो
स्वणेराशी पवत भाषेत झाला होता. शिवाय
सामान्य सिंहांचे कळपही त्यावर होते. हर-
णांचे थब्याचे थवे त्यावर रहात असत.
अशा त्या मृतिमान् मंदरास तो बल्गर्वित
राक्षस हणाला, “मी काऱ्यपाच्या वरदानामळें
अवध्य झाला आहे, हे तला ठाऊक असेलच
सवे चराचरांसह त्रेळोक्य माझे अंकित आहे
हे पर्वता, माझ्या भयांने माझ्याशी युद्ध कर-
'ण्याला कोणी धजत नाहीं. हे महागिरे, तुझ्या
शिखरावर सवे काम देणाऱ्या पुप्पांच्या पारि-
जाताचे वन आहे. त॑ एक भपित झालेलं रत्नच
आहे. यास्तव मला परवानगी दे, हणजे मी
तुझ्या शिखरावरीळ त्या वनाचा उपभोग घेईन
माझें मन उपभोगाविषयीं अतिशय उताविळ
झाळ आहे. ( तं नको ह्मणालास तरी त बन
मी भोगणार. ) तं रागावलास तरी माझे काय
रणार? कारण, मी तुला चरडं ठांगळा तर
तला कोणी राखील असं मला दिसत नाहा
हे त्याचे शब्द ऐकतांच मंद्र तेथेच गुपत झाला
ते पाहून वरदानानं दॉर्पेत झालेला तो अंधक
अतिशय रागावला. त्यांन मोठा सिंहनाद केला
व तो ह्मणालळा, मी याचना करीत असतांही
ज्या अथी त॑ मळा फारसा मान देत नाहास,
त्या अर्थी मी तशे चणे करितो. हे पर्वेता,
माहे बळ तर पाहा. असे बोढून त्या पवताचें
एक फार विस्तीण शिखर उपटून त्या वीय
वानानं त॑ त्याच्या दुसऱ्या शिखरावर आपटलं
डय डिशशििसिसििधशाशाकविथषाशाााााशाशाशाशाशााा्का
१ याचा अर्थ मनुष्यरूपार्ने उभा राहिला होता तो
गप्त झाला, जडमृण्मय रूपानें तो कायमच होता
४४२ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ८७,
क जड
व वरदानाचे बळावर तो आपल्या अनयायी ते विपरीत फळ सचवं लागले. हे कोरवा,
असुरासह त्या पवेताचा आश्रय करून त्या वेळीं परवेत डळमळू लागले, पञेन्य धूमा-
विध्वंस करूं लागला. तेव्हां ज्याच्या पोटांत सह अस्नीचा वषाव करूं लागला, चंद्रमा उष्ण-
अनेक नद्यांचे समह गप्त आहेत; अश्या त्या किरण झाला व सय थंडा पडला, त्या वेळीं
महागिरीचा विध्वंस केढा जात आहे, ही वेदवेत्त्या मनींस वेद स्मरेनासा झाला. घोड्या
अवस्था पाहून भगवान् रुद्राने त्याचेवर कृपा बळ विऊं लागल्या व गायींना घोडे झाले
केली. ज्याच्यावर हजारा मत्त गम व इतर | कोणी न तोडतां वृक्ष भर्मीवर पडं लागले
पर आहेत; व जो विचित्र अरण्ये व आका-|व जळन खाक झाले. वृषभ गाईस पीडा देऊं
द्ांतन च्यत झाटेले अनेक नदीसमह,; यांनीं लागले, व गाई बलावर चढाव करून उड
व्याप्त आहे, अशा त्या पवतावर त्यान विशष लागल्या. राक्षस, यातथान व सवे पिशाच
अनग्रह केळा, व त्यामळे तो ( अंधकाच्या सवेत्र विपरीत प्रकार आहे अस्त पाहन व
क्षोमा ) पर्वी जसा होता, तसाच शाभं लागला. महादेव तशा वेषाने आला आहे, असे जाणन
नंतर असरांनीं फंकळलीं घोर शिखरं त्या भिऊन गेळे, इतक्यांत शकरान प्रदीप्त अश्नी-
देवाच्या प्रभावाने, उलट, हे राजा, जे राक्षस प्रमाण ज्याची प्रभा आहे, असा हालसो
पवेतशिखरं फेकन पळन जात होते, त्यांनाच तो दधर शोळ अंधकाच्या उरावर जाउन आद-
मारूं लागीं. पण जे अमर त्या गिरिशिखरावर ळला व त्याने साधना कांट्याप्रमाणे सलणाऱ्या
स्वस्थ उभे होते, त्यांना त्या महागिरि मंद- अधकास जाळन टाकिले
राच्या शिखराना मारल नाह तेव्हां आपल्या याप्रकार॑ त्या जगच्छंतञ्चा नाशी मटा
सनचा अशा चमत्का!रक प्रकारान चराडा' असतां सवे देवगण व तपोवन माने शाकराची
हात आहे; अस पाहून अधक आतेशय रागा- स्ताते करू लांगळ, टव ददभा| वाजव लागल
वला व माठा गजना करुन म्हणाठा, ' ज्याच पुप्पवृष्टि झाढी, व नरद्रा, ञअलोक्य शांतव
हं वन आहे, त्याठाच मी आहान करता. सखित आढे, देवांचे गंध गाऊं लागले.
त्यान मनशा यदु करावयास यऊन टन अप्परांचे गण नाच लागठे, त्राह्मण
रहाव, ह मदरा, तझ्याशा यद्ध करण्यात वेद ह्मण लढागळे व यज्ञ करू लागले
काहा माज नाहा, कारण त कपटान आम्हास ग्रह आपल्या मळच्या निितीस पावल, नद्या
युद्धांत मारीत आहेस पर्वीप्रमार्ण ल्राहे लागल्या, पाण्यांत आग उठे-
अधक अस बालतांच टेव महेश्रर अधः नाशी झाली. सव दिशा खलल्या. पवतश्रेष्ठ
काच्या नंदीवर बसून हाती शल मंदर सवे प्रकारच्या तेजाचा उत्कपे झा-
उचटून तथ प्राप्त झाला. त्या त्रिनत्र घामान ल्यामळे पववतू अत्यंत शोभ लागला. असो
भृतगणेश्वराबरांबर प्रमथगण व भतगण यांचा | याप्रमाणे, भगवान शंकर इंद्रादिकांच्या
1101 :013 यथेच्छ सेंचारास त्रिभुवन निप्कंटक करून दे
या वेळीं शंकर रागावल्याने सव त्रेळोक्य ऊन उमेसह पारिजातवनांत रममाण झाला
कांपं लागटे, नद्यांचे जळ पेटन त्यांचे ओघ
उलट वाहे लागले, सवे दिशा तेजाने जळू
लागल्या, हे राजनू, सवे ग्रहांच्या यति हाऊन
२ विष्णपवे. ] हरिवंश. ४४२९
अध्याय अठ्यायशींबा घाळन व काढेबरी नामक मद्याचे पानानं मत्त
बड वीका होऊन तो समद्रजलांत त्या रेवतीसह क्रीडा
यादवांची जलक्रीडा ।करूं लागला, सर्वेज्ञ कमलनयन गोविंद जला-
जनमेजय म्हणतो:---हे मुने, आतां मीं मध्ये सोळा सहस स्त्रियांशी अनेक रूपांनी
ऐकढेळा अंधकवधाचा इतिहास श्रवणीयच 'क्रोडा करूं लागळा, मीच केशवाची आवडती
खरा. अंधकवधाचे योगाने त्या बद्धिमान देवान आहे व मजबरांबरच केशव जलांत रहात
न्रेलोक्याला शांतिळाभ दिळा, हे ठीकच आलें. आहे, असे त्या सवही नारायणस्त्रिया रात्रीचे
पण आतां चक्रपाणीने निकुमाचा दसरा देह ' वेळीं समज ळागल्या. त्या सवजणींच्या अंगा
कशाकरितां व कसा नाहींसा केला त सांग, :वर सरताचेन्हं हाती. सवेहो सरतान तप्त
वरीपायन म्हणतात:---हे न्प्पाप राजा, 'झाल्या होत्या. गोविदान आपला या प्रकार
अमित तेजस्वी लोकनाथ हराच चरित्र तन अंगीकार करून बहुमान केला, त्याचा गवे
श्रद्धावानालाच सांगितल पाहिज. राजा, अ- ' त्या सवेजणी वाहूं ठागल्या. कृप्णाच्या दाभ-
तळ तेजस्वी विष्ण हवारकत रहात असतांना टक्षणी स्त्रियांतील जी ती आपल्या प्रोतींतल्या
पेंडारकतीथावरीळ समद्रयात्रा आढी. त्या वेळीं. परिजनांशी 'मीच कृष्णाची आवडती, मीच
भारता, राजा उप्रसेन व वासदेव यांना ' कृष्णाची लाडकी आह, अशा प्रकार आपल्या
नगराल्यक्ष करून टेवन बाकीचे सवे याव ; फुशारक्या सांग लागळी, त्या कमलनेत्रा आ-
यात्रेस निघाळे, बलराम, लोकनाथ श्रीकृप्ण पठे कुच व अधर यांवर उमटटेल
इतर प्रमुख यादवकुमार हे आपापळे निर- दांत व नखे यांचे व्रण आरशांत
निराळे मेळे करून निघाले, उत्तमप्रकारे अळे- वारंवार पाहन आनंदित होत. आपल्या नेत्रांनी
कृत झालेल्या व रुपवान अश्या वाध्णकलोत्पन्न । कृष्णाचे मुखकमल जणू काय पोतेच असल्या-
कुमारांसह हजारो वेऱ्याही यात्रेस निघाल्या, । प्रमाण त्या हृप्णासत्रया त्याच्या गाजास उद्द
ह्या वेश्या म्हणजे टदपराक्रमी यादवांनी, देत्यां- शन ( नांव घेऊन ) गाऊ लागल्या, राजन,
चे वसतिस्थान जा सागर त्याळा जिकन त्यां- कृष्णाचे ठायी ज्यांनी आपळे मन व होष्टे
च्या हजारा वश्या ह्वारावतांत आणून ठोवे- अपण कळा आहे, अशा त्या आतबुदर रुप्ण
ल्या होत्या त्या. ह्या वेश्या त्या महात्म्या क- स्त्रिया आपल्या एकनिष्ठमुळ अतिशय मनो-
मारांच्या सामयिक क्राडासत्रया होत्या. नतर हर दस लागल्या एकाचेच ठायीं त्यांनी
त्या कमारांपेकी इच्छेस येडेळ त्याने उपभाग आपलं मन व दाष्टं लावळा असताहा त्या
घेण्यास त्या योग्य असन त्या गणांनींच केव- सवतीर्नी परस्पर मत्सर कळा नाह. त्या
ळ क्षत्रियांस योग्य अशा वेऱ्या होत्या. धी- सर्वाचेच मनोरथ नारायणदेवाने पूण केले
मान कृष्णाने स्रियांकरितां यटंचे कलह होऊं असल्याने त्या सवजणा सारख्याच आपद
नयेत, म्हणन यादवांना हा मर्यादाच ठरवन मस्तक गवाने वर करू लागल्या, करावाच
दिली होती. असो. यादवभ्रेष्ठ प्रतापी बळराम | वछठभतेनं त्या फारच दशेनीय झाल्या. आत्म-
हा आपल्यया मनोनकल अशा एकट्या रेव- | संयमी हार समुद्राच्या नमल जलात. अनक
तीनामक स्त्रीसमागमेच चक्रवाकपक्ष्याप्रमाण | «पप निमेपालसप्ष्मप शनीला पवा
प्रेमी होऊन रममाण झाला. अंगावर जनमाला । चनाभ्या मु--रधुवंश
४४४ श्रीमन्महाभारत, [ अध्याय ८८.
कव ८णाआधाळाळळकडव क कळण्यास कमळाला सलाळवधताक होताय तयकााणाहलालाककय कधयकटलयळदतफरतययक साका धम वापाका-तयडळवाधताकाटकड पाकट साळळयावध मव कमसवाातकलीतत कण्या याजा क्यमााळाळ आध्याय
रूपं घेऊन त्या सवेजणींशीं क्रीडा करीत | लानरूप ख्रीलेपट झाला. कुलानुरूप वतन कर-
होता. त्या समयीं वासुदेवाचे आज्ञेने महासा- णाऱ्या जनादेनाला त्या अगना हा आपल्या
गर सवे सुगघांनीं संपन्न, स्वच्छ, गोड कुलाला व शीलाला योग्य आहे, अस मानित्या
( क्षाररहित ) व शुद्ध जळ वाहू लागला. झाल्या. त्या वेळीं कृष्णाचे त॑ अनकूळ वतेन
क्रीडेसाठीं घोट्यापर्यंत, गुडप्राभर, मांडीइ- व सहास भाषण यांचे योगानं त्या स्त्रिया
तर्के, अथवा छातीइतके, जल त्या स्त्रियांस त्याला मोहित झाल्या व भक्तीमुळे त्याला
आवडत असे. (व त्यांच्या इच्छेप्रमाणे त॑ होत फारच मान देऊं लागल्या. हे राजा, त्या
असे.) मेघधारा जशा महोदधीवर, त्याप्र- स्त्रिया गीत व नृत्यकमीत फारच प्रवीण अस-
माणे गोविंदावर त्या स्रिया जलाचा सेक करूं ल्यामुळें त्यांची छाप त्या कुमारांवर बसलीच
छागल्या. व मेघ जसा प्रफुल्ल वेलींना तसा होती. त्यांतूनही दालिण्यामुळे तर ते त्यांचे
कृष्ण त्यांना भिजवू लागला. कांही हरिण- केवळ अंक्रितच होऊन राहिळे. त्या उत्तम
नेत्रा कृष्णाच्या गळ्यांत हात घालून “ मी स्त्रियांचे सुंदर अभिनयांसह रम्य गायन व
पडते, मळा घट्ट धर ' असे प्रत्येकी म्हणं वाद्य ऐकण्यांत ते युश्रेष्ठ दंग झाले.
लागल्या. कांहीं सवंगसुदर स्रिया काष््मय, आपले सवेव्यापित्वामुळें कृष्णाने पंचचडा
नोकांत बसून जढांवेहार करूं लागल्या. त्यां- ' अप्सरेस, कुबेराच्या श्रेष्ठ अप्सरांस व महेंद्राच्या
पे नोक च» च
को ण नच 1 क्र ) ( ७____&५ ५ र ४२७
की कोणाच्या नोका क्रोचप्ती, मोर, हत . अप्सरांसही तेथे आणविल, त्या आति नम्र
( अथवा सपे ) त्यांच्या आकाराच्या होत्या,
च ऊः वळ च कं ल्य "
त्यांतून कांहीं तरुं लागल्या. कांही मकरा- तो > ह) र 00000...
कार, मीनाकार व दुसऱ्या बहुरूपाकारांच्या (20८0१ त्याल सात्मन करून -
नोकांतून फिरूं लागल्या. दुसऱ्या कित्येक समु- पर्झ अमयात्मा त्याना म्हणाठा; हे रमणीय
द्राच्या रम्य जलांत जनादेनास आनंद देण्या- कीडास्रियांनो, यादवांच्या समीप तुम्ही
साठीं खऱ्या कुंभाप्रमार्णच स्तनकुंभांचे सहा- . निःशकपणे या व माझे प्रिय करण्याकरितां
य्यान पोहूं लागल्या. ज्या कायाचे उद्देशाने त्यांस रममाण करा.हावभाव करणे,नाचणं,गाणे,
तो श्रेष्ठ देव क्रीडत होता, ते साधण्यासाठी व नानाप्रकारचीं वार्थे वाजविे, या कामी तुमचे
ता माठ्या आनंदान त्या जळात रुविमणासह , अगी ज॑ कांही कोशल्य आहे, त॑ या कमारांस
. होऊं लागला. ती नायिका जी जी! एकांतांत दाखवा. अते केळं असतां मी तुमचे
चेष्टा करील, ती ती चेष्टा तलम कल्याण अथवा इष्ट मनोरथ पूर्ण करीन. हे सप
वस्न नेसठेल्या दुसऱ्याही नाजुक नारायण- मझ्या शरीरासारसे आहेत. यांत व माझ्यांत
€ &>*२*२ क ल्य ऱ्
मोळ डत पी याप्रमार्ण त्या कांही भेद समज नका. हर्रीची ही आज्ञा शिरसा
कमललळोचना वासुदेवाशी खेळल्या. जिचा जो दद्य करून त्या सर्व क्रीडाखिया व श्रेष्ठ अप्सरा
१.६ असेळ, त्याच मावानें तिच्या मनांत यादवांजवळ आल्या. हे राजा, त्या सागरांत
प्रवेश करून तो भावज्ञ व जितेद्रिय केशव प्रवेश करतांच त्यांनी विजांच्या योगाने प्रका-
त्यांना आत्मवश करीत असे. तो भगवान् शित होणाऱ्या आकाशांतील मेघपतमूहाप्रमाणे
सनातन हुपीकेश जितेद्रिय असताही देशका- सागरांतील जल प्रकाशित झाठे, त्या जलामध्ये
२ विष्णुपव, ] हरिवंश. ४४५
द वलवचटाामयया डी ७मककयायालकात नया मक वयापक मजाक मोम नवामयत ळव धयाकाजमठात तदा सामालवपदायचायका बज हळ का ळा ळयाध्याका व सागयकालाधलनधककााडह कया मय ल्याडयताकदशक क ८ १८ सना -0--ना-अ-ा-पना* पापमय 2०.०० शट. "णन ताली केम जगरि
स्थलाप्रमार्ण राहून गाऊं लागल्या, वाचे वाजवु । पाण्यांत बुड्या मारून पुन: वर निघत. मनांत
लागल्या व स्वर्गेभवनांत असल्याप्रमाणंच त्या | आणतांच अनेक प्रकारचे भक्ष्य, भोज्य, पेय,
अंगना चांगल्या रीतीने अभिनय करूं लाग- चोष्य व लेह्य त्यांना प्राप्त हात असे. कधीं
ल्या. त्या टीधनयनी अप्सरांनीं दिव्य गेघ, | न कोमेजणाऱ्या पुष्पांच्या माळा धारण कर-
माल्यं, वख, लीला व हास्यकारक भाव यां- णाऱ्या त्या स्त्रिया त्या कोतिमान यादवांस
च्या योगाने यादवांची मने हरण केलीं. स्वगीतीळ देवांच्या सुरताच्या भरतीवर
कटाक्ष, इंगित, हास्य, लटकंच रुसणे व पुनः एकांतांत रममाण करूं लागल्या. सायंकाळी
प्रसन्न होऊन त्यांच्या मनाप्रमाणे चालणे, स्नार्न करून उट्या लावन, ते अपराजित यादव
इत्यादि गोष्टीनी यादवांची मन त्यांनीं आक- आनंदान गृहासारख्या प्रशस्त नाकांत बसून
पेण करून घेतलीं. मदिरचे अमलांत त्यांचे खेळे लागले. दीघे, चोकोनी, वतुळ, सोंगट्या-
केवळ अंकित झालेल्या त्या यादवांस त्या सारखे व स्वस्तिकाकार प्रासाद विश्वकम्यान
श्रे्ठ अप्सरा आकाशांतील आओवहादि अनेक नोकांमध्ये केले होते. केढास, मंदर, मेरु,
वातस्कंधांत उंच नेऊन उत्तरोत्तर रमणीय नाना प्रकारचे पक्षी, नानाप्रकारचे पशु व
प्रदेशांत त्यांच्याशीं विहार करूं लागल्या. मृग यांतील ज्याच्या आकाराचा प्रासाद
व त्यामळे तेही त्यांस फार मान देऊ लागळे, असावा, अशा त्याना इच्छा होई, त्या
त्यांच्या संतोपाकरितां प्रभ कृष्णही सवे आकाराचा प्रासाद तो करून देई. विचित्र
सोळा सहस्र स्ररियांसह आनंदयक्त होऊन रत्नजडित काम केल्यावर वेड्येमण्यांच्या
आकाशांत विहार करूं लागला. पण अमित- बहिद्ठोरांनी मरकत, चेद्रकांत व सूयकांत;
तेजस्वी कृष्णाचे सामथ्यं माहीत असल्यामळे यांतील सवे किंवा कांहीं मण्यांच्या योगान
ते यादववीर मळींच विस्मत झाळ नाहांत, तर चित्रावाचेच्र रगाना रगात शाढल्या, शकडा
अतिशय गांभीयोनें राहिले. हे शत्ननाशक नानाप्रकारचे अस्तरणांन त प्रासाद चेत्रावाचत्र
जनमेजया, त्यांतील कित्येक रेवतकास जाऊन झाले होते. तसंच दुसरे कित्येक प्रासाद क्रोंच-
परत येत असतत. कित्यिक इष्ट ग्ृहांस व वना- पक्ष्यासारखे, शुकासारखे व गजासारखे होते
स जाऊन येत. अतल तेजस्वी व ढोकनाथ नावाड्यांचे हातीं ज्याच सुकाणू आहे, अशा
विष्णच्या आज्ञेने सागराचे खार, अपेय जळ त्या चमकणाऱ्या सुवणेमय नाकांनी त्या
त्या वेळीं मधर व पेय झाले. कमलनयना सागराचे महाठामयुक्त जल शााभवत
स्रिया स्थलाप्रमाण जलावरून धावू ठागल्या दिसत होते. तो सागर उंच व शुभ्र होड्या,
त्याचप्रमांगे त्या एकमेकीस धरून स्वच्छंदांनीं नोका, यानपात्रे व सव स्वर्गायपदारथयुक्त झि
_________* ____ _ .. --. > ल्िका यांच्या योगानें फार शोभ लागला
१ अप्सरस या शब्दाचा मूळाथ क कवा अप्स आकाशांतालळ इतस्ततः फरणाऱ्या गंधवेनर्ग-
प प तात संगा सागराच्या जंत याची नट
क्रीटा करूं लागल्या यांत नवल नाह याने सवतः फिरू लागलीं. नंदनांतील प्रासा-
२ आपल&शासत्रांत आवह, प्रवद, इत्यादे अनव, दांप्रमाणे असलल्या यानपात्रामध्य वश्वकस्यान
प्रकारच वातावरण मानिल आहेत, यांतील आवह हा ---पफॅँलफकसाफतिशिशशशशिएशशि
भूलोंक न खलीक यांचे मध्यंतरा आहे, अश्यी कल्पना १ आकाशात ढगांचे तऱ्हेतऱ्हेचे आकारांस हें नांव
आहे, दिले आहे.
४४६९ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ८९.
.. टाटा ताणपणाणीततलणणणकलाकवाणा तीण" एवटणणा णगी क पसन, द) 20 असन लक टया टणटीशटीट लपलना ण. "7 फणा णा ९0)? शी? 00 २0)! णी म अकळ रानाला मननाननेक>
हक >>
सवच नंदनवन कें. उद्यानं, सभा, वृक्ष, पु- केलं. हे राजन, त्रेलोक्यामध्ये जेवढी म्हणन
प्करणी, रथ व इतर सवे शिल्पही नंदनाप्र- विशिष्ट रत्न होती, ती सवे आति तेजस्वी
माणेच सवे प्रकारें तेथ निमाण केलीं, तात्पये, कुप्णाच्या नाकत होतीं. हे भारता, या नाकेत
हे वीरा, विश्वकम्योने नारायणाचे आज्ञेने कृष्णाच्या स्रियांचे प्रथक पृथक निवास होते
त्या सवे नोका व त्यांतील इतर रचना व त्या सवेजणी वेड्यांदि रत्नांच्या योगान
स्वगांसारखी केटी. पक्षी वनांमध्ये मधुर व! चित्रित आशि सुवणोने विभूषित आल्या होत्या
हृद्य ध्वनि करीत होते. ते अतितेजस्भी यादवांना ' इतर यादवांच्याही नाका सवे क्रतंतील प-
अतिशय मनोहर वाटल, त्या वेळीं देवलोकांतीळ प्यांनी भरटेल्या, सव सगधांनी सगंधित आणि
ंढरा कोकिळ यादवांच्या इच्छेप्रमाणे मधर ' सळक्षण यटसिंहांमी व स्वगोतीळ पक्ष्यांनी
व विचित्र विलाप करीत होता. चंट्रकिरणांप्र- सेवित होत्या
माणे शुभ्र व आनंकारक अशा मोठ्या वि- ५४४”
स्तीणे मंदिरांच्या प्र्ठनागा. मयरसमहान वे- अध्याय एकणनव्वदावा,
ऐेत असे मोर मधर शळ्द करीत नाचत होते ्ी
नोकांवरील सवे पताकांवरून अनेक पक्षी ब- छालिक्यक्रीडावणन,
सले होते. पप्पमाळांत गंतन पडलेल्या भ्रम वेरोपायन ह्मणतात:---( आतां बलरामाची
रांनी त्यांत सदर गायन चालविले होते, नारा क्रीडा ऐक. ) आजानबाह बलराम हा सवी-
यणाचच्या आज्ञन वृक्ष पप्पाचा वारवार वपाव गास पदनाचा ळटप दढऊन, काढबरा नामक
करीत होते. क्त संदर रूपं धरून त्या वेळीं मद्याचे सेवनाने वळन जाऊन, डोळे लाल झाल
आकाशांत गळे. रतिश्रम नाहींसा करणारा, आहेत व आक जाऊं ळागल्यामळ चालतांना
सवे पप्पांच्या परागांनीं यक्त व चेटनस्पशाने रवतीचा हात घर्रीत आहे, अशा स्थितीत रेव
|
शीतळ असला, संखकर वायु वाहे ढागळा. तीशीं रममाण आला होता. त्याचे नेसे व
हे प्रथ्वीपते, त्या वळी क्रीडा करणाऱ्या याद- आंगावर मघाप्रमाण निळ्या रंगाच वस्र असन
वांना त्यांच्या इच्छप्रमाण शीत [किंवा उप्ण त्याचा अंगव्ण गार होता. त्याचे नेत्र मदि-
वासदंवाच्या कुपन प्राप्त माळ, चक्रपाणीच्या रच्या घेदीन गडळळे हाते, यामळ तो मेघम
प्रभावान त्या वेळा यादवास हुता, तपा, म्लान, डळाचे मध्यमागी असणाऱ्या पणांबव भगवान
चिता कवा शोक यांतील काहांच प्राप्त झाल चद्राप्रमाण शाभत होता. ज्याच्या एका डाव्या
नाहीं. ज्यांत महावाय सारखी वाजत राहिळीं कानांतच निमळ कंडल लटकले आहे व संदर
आहेत व ज्यांत गीत व नत्य अखंड चाळ- कमलांचे ज्यान कणमपण केळ आहे असा तो
ल्यान ज्या मनाहर माल्या आहत, अशा प्र-, राम प्रयंच रम्य वक्रकटाक्षयक्त व प्रसत्न मख
कारच्या यादवांच्या सागरक्रा्डा होळ ढा- पाहात आनंदित आला
गल्या. कृष्णाचे पाठबळामुळे इंद्रतल्य यादव | नंतर केस व निर्कूम यांस मारणाऱ्या श्रीक्ू
_ योजन विस्ताणे असढेल्या जलावोथे सम- प्णाच्या आज्ञेने तो उत्कृष्ट रूपवती अप्स
द्रास आडवून घरून खळ ढांगळ, त्या महा- रांचा ताफा आनंदान रवतीस भेटाजयास सांग-
त्म्या नारायणदेवाच्या साळा के 1 क प
रवारास पुरस विस्ताण गळबत वश्वकम्यांत पासून कार्ढात असत,
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ४४७
रावर आला, त्या वेळीं त्या अप्मरांच वेमव ' पित्वास एकीकडे ठेवन घेतलेल म्हम्व किंवा
( थाटमाट ) स्वगातल्या प्रमाणच हात. | वामनरखरूप, अतारेक्षांतीलळ शाल्वाच विमाना-
ज्यांची अगयष्टि उत्तम आह अशा त्या सव ' चा नाश, बळारामा्च हढधरत्य, मरराक्षसाचा
अप्सरा रंवतीस व बलरामासही नमस्कार वभ, गंधारराजकन्यांचे हरण करतवेळीं रथांत
करून वाद्यांचे तालावर नाचे लागल्या व अळाढ्य राजांची योजना, सुभद्राहरणसमयींचा
त्यांच्याबरोबर दसऱ्या कांही संदरी उत्तम जयजयकार, बलाहक आणि जंडमाळी यांशी
प्रकारे गायन करू लागल्या. यादवांस कळल यद्ध व यद्धांत अजिक्य अशांनाही
साथे व प्रिय वाटेळ अशा प्रकार जिकेन इंद्रासमक्ष रत्नांत उत्तम अशा पारि-
यांनी गरूपासून संपादिळेळे सवे हावभाव जातवृश्षांचे हरण, इत्यादि बलराम व कृष्ण
बलराम व रेवती यांच्या आज्ञेवरून तेथीळ ' याना प्रेम उत्पन्न करणारीं त्यांच्या विधित्र
याटवांच्या आवडीप्रमाणे, गाण्यांतीळ भावाचे व अनक गोष्टींनी भरठेटीं चरित्र, त्या संदर
अर्थाला न सोडतां हदयेगम व अनकळ अशा | रूपवती स्त्रिया गाऊं लागल्या, काढेबरी मद्या-
प्रकार करून दाखविले. मंगळ वस्तंनीं ज्यांची च्या पानाने उन्मत्त झालला तो महातेजस्वी
अंगे पणे भरलीं आहेत अशा श्रष्ट श्रिया त्या! बळराम आपल्या रेवती भायेसह हातांनी ता-
ट्ाची भापा, आकृति व वप ही स्वीकारून ल वरून मधर गायन करूं लागला. तो गात
हातांनी टाळ्या वाजवीत व हसत सुंद्र व. आहे अस पाहन महात्म्या मभुसदनालाही आ
लीळायक्त गायन करूं लागल्या. बळराम व नंदाचे भरत येऊन ताही बकद्धिमान् महात्मा
कृप्ण यांस आनंद देणारी मंगळ; केमप्रक .जबळरामास हपे व्हावा म्हणून सत्यभामे-
बादिकांचा वच व रंगसभतीळ चाणराचा मह गाऊं लागला त्याबरोबर
माजन केळळा वध यांचे गानपर्वक हावभावांनीं : समद्रयाघेकरितां आलेला नरलाकांतील शरवीर
नत्यांत अनकरण करून दाखव लागल्या. , अजन प्रथम कृप्णासह आनंदाने गाऊं लागला
यशोदेने चोघांपुढे आणलेल्या कृष्णाच्या कीते- : नेतर मिरी अगयाष्टे उत्तम आहे अशा सुभ-
नीय गोष्टी तर्मेच त्यांचे दाव्याने उदरास द्रेसहही गाऊं लागला, हे राजा, कुद्धिमान्
बांधन घेणे, अरिष्ट व थेनक यांचा तत्कृत गद, सारण, प्रच्यश्न, सांब, सात्यका, सत्राजित-
वध, गोकळांतीळ वास, पतसा किंवा वकी , कन्येचा उदारवाये पत्र, अतिमुस्वरुप चारूदेप्ण,
हिचा वध, जळ्या अजनवृक्षांचा भेग, त्यांन | रामाचे महावीयबान निराठ व उल्मुक अप्त
केळेठी समयोचित लांडग्याची उत्पत्ति; यमनेचे दोन वीरकुमार, गाऊं लागले, अक्रूर, सना-
डोहांत रहाणाऱ्या काठियाचे वणेन वत्या पती शकु तसेच दुसरही यादवश्रष्ठ गात सुटल
दरात्म्याचे श्रीकृप्णाश' केळेळें दमन, त्याच हे राजपुत्रा, छृप्णाचे साम योनें त्यास
शखादि--निधियक्त यमनाडोहांतन मधसदनाने म" ते॑यानपात्र ( ती नोका ) आपोआप
पद्मकमलांचे बाहेर काढणे, गारेचे रक्षणासाठी मोठें झाळे व त्यांत निवडक गाणारे श्रेष्ठ
जनादेन कुष्णान गावधेन पवत उचलन धरण, | यादवांची गदा जमर्ला, आंतशय ग्रायन कर-
(उर्टासाठीं ) गंध घांसणाऱ्या वांकड्या कुढमा णाऱ्या व दवाप्रमाण तेजस्वी असलेल्या त्या
दासीला कणप्णान सरळ करणे, जन्महान यादववाराच्या योगानें जगत इतक हपयक्त झाल
व अनिद्य अशा परमात्म्याने आपल्या सर्वेन्या- कीं, त्यांत पापं शांत होऊन गेठीं, त्या वेळी
४४८
तेथे देवांचा अतिथि नारद ब्राह्मण, मर व केशि
यांचा शत्र जो कृष्ण त्याचे प्रिय करण्याक-
रितां त्या प्रमुख यादवांचे मंडळीत घुसून गाऊं
लागला. त्या गाण्याचे भरांत नारदाचे जटाज
टांतील़ एक बट विस्कळीत होऊन लोंबं लागली
हे राजपत्रा जनमेजया, त्या समयीं तो
अगाध सामथ्याने यक्त असा नारद मनीच
श्रीमन्महामारत.
[ अध्याय ८९.
असतां त्याला आपल्या हातीं धरून अप्रमेय
कृष्ण सत्यभामा व अजन यांसह समद्रांत प-
डला. मग गालळांत हसन, तो महा पराक्रमी
श्रीमान् कृप्ण सात्यकाोस ह्मणाला, आतां,
त्वरा करून आपल्या मंडळीच्या ( मीं सां-
गता त्याप्रमाणे ) दोन तकड्या करा आणि
या समद्रांत पड यया (शिरा) आणि या स्त्रियां
त्या रासक्रीडंतील मख्य नायक झाला. वत्या सह आमची जलांत क्रीडा होऊंदे. अर्धे यादव
मंडळींत भर मध्यावर उभा राहून तो नाना- व माझे पत्र यांचा नेता रेवतीसह बलराम होवो
प्रकारचे हावभाव व लीला करून गाऊं ठा- आणि उरलेले अर्धे यादव व बलरामाचे पत्र
गला; आणि सत्यभामा व॒केदाव, अ-
जैन व सभद्रा, बलराम व रेवती, यांकडे वा- क्यांत तेथे हात जोडन उभा असलेल्या सम
रंवार पाहून हसत सुटला. खुषमस्करी करण्या- द्रास प्रसन्नतेने कृप्ण म्हणाला “ आतां तुझ
चा नारदाचा म्वमावच असल्याने, त्यान तेथील जल संगधी होऊदे व मधर होठंदे. तत्ञे पा-
मंडळीचे चेष्टांची, हसण्याची, लीलांची, हुबे- ण्यांतील मगरसुसरी टर जाऊंदे. तुझे तीरा
हब नकल करून व इतर हरयाक्ते करून वरील भामे रथांस व पायांस सखकर व रत्न
तेथील सवे ख्रियांत त्या अगदीं हंसावयाचे भपषित आणि उघडी होट. आमच्या या
नाहीं म्हणन घट्ट बसल्या असतांही हंशा पि- लोकांच्या मनास जं जें आवडेल, तेते तं
कविला, कोणालातरी उद्देशून कांहीं तरी बो- त्यांना दे. माझ्या प्रभावाने ते सवे तला
लावे, कधीं मध्यम स्वरांत व कधीं अत्यच्च आपोआप कळेल, तर जळ पिण्यास योग्य,
स्वरांत ओरडावे, व तऱ्हेतऱ्हेने हसावे, व कधीं व सवे जनांस इष्ट असे पेय होवो. सर्वाच्या
स्वतः फारसं हंसे येत नसले तरी कुप्णाचे | मनांस सखकर हो. तझ्यांतील मासे सोाम्यरूप
रंजनाथे म्हणन लटकेंच पप्कळसें हसावे, असा | व वेड्ये, मोत्यं, रत्ने व सवण यांच्या योगानें
प्रकार नारदाने चालविला, तेव्हां ह राजपत्रा, विचित्र होवोत. तं सगंध, सस्पशै व सरस
ह्या कामगिरीबद्दळ कृष्णाच्या आज्ञेने तरु-
णींनीं त्यास आपआपल्या योग्यतेप्रमाण सुंदर
१ जगांत सर्वोत्तम अशीं पुष्कळ रत्ने व वस
कृष्णाचा हेत व ह्या समयाचा रंग
ओळखन त्यांनीं खर्गातील पप्पं, संतानकल्प
वृक्षाच्या फलांच्या माळा, आति-मृक्त लतेची
फळ, व दसरीही सवे करतत होणारी पर्ष्पि त्या
वेळीं नारदास आणन दि
असो; याप्रमाणे नारदाचे गायन आटपलं
आहेत. आम्ही पहिला घेतला,
यानीं यक्त, भ्रमरांनीं सेवित, मनोहर,
रक्तवणानं यक्त अशीं संदर कमल धारण कर
गळांचे मद्य, मधपुर्प्पसंबंधी मद्य, ताडी
माडी इत्यादिकांनीं भरलेले कुंम आपल्या
पाण्यावर तयार ठेव. त्याचप्रमाणे सोन्याची
पानपात्रही तयार असं देत. म्हणजे यादव
त्यांतन पेये पिर्तील, हे जलानिधे, तज्ञ जल
पुष्पसमहाने सवासिक व शीतल होऊंदे
१ पूर्वा गडी, माध्वी व पोष्टि म्हणजे युळापासून
कलला. माहांच फुलापासून कलली व पौठापासून
केलेली, अशी तान प्रकारची दारू असे,
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
४४९
सावधान चित्ताने रहा. ख्रीजनांसह यादवांचा ठेक्यावर आनंदाचे भरांत गाऊं लागल्या. कम-
मनोभंग होणार नाहीं असं वागण्याचा लांच्या कळ्यांप्रमाणं ज्यांचे नेत्र दीधे आहेत
प्रयत्न कर.
समुद्राला याप्रमाणे सांगून भगवान् अज
नाबरोबर खेळूं लागला, कृप्णाच्या तोंडाव-
रून त्याचं इंगेत ओळखणाऱ्या सत्यभामेन
नारदास पाण्यानं भिजविळे, इतक्यांत मद्याची
निशा चढल्याने ज्याचा चेहेरा खलला आहे,
व ज्यांनीं डोकींत गजरे घातळे आहेत; अशा
देववेड्यांनी सर्यम्रकाशाने प्रफुछित झालेल्या
कमलांच्या शोभेस मार्गे सारले. पर्णचे-
द्रासारख्या शेंकडा स्रीमखचेद्राच्या योगाने
तो समद्र यहच्छेने अथवा देवांच्या प्रय-
त्नाने सहख्रावधि चंद्रांनी व्याप्त झालेल्या
असा बलराम कामगान करीत मनोहर रेव- | आकाशाप्रमा्णे शोभे लागला. १ राजन,
तीचा हात आपल्या हातानं धरून लीलेनंच तो समूद्ररूपी मेत्र स्त्रीरूपी विद्यछतां-
जलांत पडला. रामाच्या मागन कृप्णाचे पुत्र च्या योगाने संदर दिमे लागला. आकाशांतील
व मख्य यादव समद्रांत भराभर उड्या मारूं मेघांप्रमार्ण तो जलपतिही 'विद्यन्माश्रित अस-
लागले. त्यांचीं वस्त्रे व आभरणे संदर असन ल्यासारखा चमक लागला. आपल्या पक्षांताल
खेळाच्या रंगांत ते फार दंग होऊन गेले होते. मंडळीस ज्यानं संदर चिन्ह केल आहे अशा
मदिरेच्या योगाने त्यांचेही नेत्र गढळ झाळ कृप्णान नारदास घेऊन बळरामाच्या पक्षांतील
होते. इतर यादव व करडेमळे रम्य दिसणारे शिक्का मारल्या लोकांस व बळरामास पाण्या-
निशठ-उल्मकांदि बलराम पुत्र, कृष्णाचे बाजस न॑ भिजाविळ; व उलट अळरामानेहा मधुसदना-
आले, त्यांची वसन व आभरणं विचित्र होतीं. च्या संदरचिन्हयुक्त मडळीवर पाणां ॥रापडळे
ते सवे धंदींत होते व त्यांचे केटप्रदेश संतान- खेळाचे वेडाने बेहोष व मद्यपानान मत्त झालल्या
पुप्पांच्या माळांनीं झांकळे होते. ते सवे. कृष्ण व बलराम यांच्या स्त्रिया आंतराय हट
बीयेसंपत्न होते. त्यांनी आपल्या शरारांवर सटर | होऊन हातांनी पिचकाऱ्या उडवून परस्परा-
चिन्हें धारण केलीं हातीं. त्यांच्या अंगांस उटी वर जलसे करूं लागल्या, ज्यांचे नत्र आरक्त
फांसली होती व त्यांचे हातांत जळ्पात्र होता. झाळे आहेत व जल्सक करण्यामध्ये भज दग
ते त्या देशांत मनोहर मानलेली गाणीं गात झाले आहेत असे यादव स्त्रियासमक्ष उुरूपाथ
होते. वाद्य-बोप-प्रेय यादवांनी सरावर नाना- करूं लागले, मान, मदन व मट यांच भरात
स्वरांची जलवा्चे केली. स्वर्गवासी अप्स- ते फार वेळ क्रीडा करात राहेल तर! ता
रांसह शेकडो वेह्यावध कृष्णाच्या आक्ञेने गाऊं त्यांना पुरेशी वाटेना. ते अतीच अफाम
लागल्या. आकादागंगेच्या जलांत वार्थे वाजवि- झाळे आहेत अस पाहून चक्रधर कप्ण, नारद
ण्याचा ज्यांना अभ्यास आहे अशा केवळ ,ब पाथ यांसह स्वतः क्रोडेपासून [नवत्त झाडा
कामासक्त देवतरुणी जलददर या नावांचा वाद्य |व जलवादय वाजवन उतर यादवांचहा त्यान
वाजव लागल्या: व दुसऱ्या तरुग ख्रिया त्या निवारण केळे. ते यादव अतिशय मानी होते
१ 'पाणबेदुक' हा शब्दाथ झाला, यावरून हे ब
काचे आक.
१ त्या त्या पक्षाची मंडळी वेगळी ओळखावी, म्हणून
भर्च किवा बंठकासारखा रावर करणारे वाय वलराम ब मण यांना. आपापल्या पट़र्याच्या मडळाच
असावे, किंवा केवळं पाण्यांत शब्द करणारे म्हणून त्यास अगावर कराठा तरा. वाट खुणेचा छाप मा]
बंडकार्थे साऱर्य दिळे असावे,
इरिव शध ८-५७.
जगवा,
४५० श्रीमन्महामारत, [ अध्याय ८९,
तथापि कृष्णाचा हेतु पाहूनच जल्युद्धाच्या प्राशन केलं, प्रियांकडून पँरिवेष्टित झालेल्या
आसक्ती-पासन निवृत्त झाळे, व ते प्रियांना ! यादवांनी तेल; तप, आंबट रस व गोड मीठ
नित्य आनंद देणारे यादव आणि त्यांच्या | यांनीं यक्त, व कड रसांनीं भरलेळे, काष्ठशाल
विश्वस्त प्रिया हीं मग नाचे लागलीं. ते॑ नृत्य ज्यांच्या आंगांत टोचले आहेत, अशा पक्ष्यांच्या
समाप्त होतांच श्रीमान् कृप्णाने पाण्याचा योगाने आपली क्षपा शांत करून घेतली
आश्रय सोडला व जलांतन वर येऊन त्यानं त्यांनी उसाची दारू, मोहाची दारू, मद्य व
त्या स्थितींत शरीरास सखकर अशी उटी त्या आसवे यांचे पान केळे. जिर, केशर, मीठ
मानिश्रेष्ठास देऊन स्वतःही लाविली. कृप्ण घातळेळे, सगंधी, व अत्यंत भक्षणीय असे,
पाण्यांतून वर आला आहे, असे पाहून याद- आद्रे नांवाचे खाद्य पदाथ त्यावर म्हशीचे दध
वांनींहाी जळ सोडळें व अंग पुसून ते अप्रमेय | घाळन व पुष्कळ तुपांत भिजवन त्यांनीं खाले,
वीर कृप्णाच्या आज्ञेने पानभमींत ( पान | त्याचप्रमाणे पेढेअफा वगरे नानाप्रकारची
स्थानीं ) गेल, तेथ ते वीर व्य; क्रम व मीठाईही त्यांनी भक्षण केली. त्यांच्याम'्य
आज्ञा यास अनुसरून बसले व आनंदाने मद्यपान व मांसभक्षण यांचा त्याग केलेले
भोजन करूं लांगळे. व हितकर-असलेटी ' जे उद्धव, भोज प्रभति साध होते, ते नाना
पेयेंही त्यांनीं प्राशन केटी. पक्वमांसे, आंबट ' प्रकारच्या भाज्या, आमटी, वरण, तक्र!दि पेये,
फळें, खट्टे अनार, व शुढांस टोचून भाजलेले दहीं, द्ध व असेच दुसरेहि स्निग्ध पदाथ
पंचे मांसाचे तुकडे, शद्ध सयंपाक्यांनीं खाऊन अतिशय आनंदित झाले. त्याच
आणून दिळेळे शलांस टोचून टोंचून शिज- प्रमाणे त्यांनीं नाना.कारची स॒गंधी कांजी व
विलेळे ताट्ये, चांगल भाजले आहेत असे साखर घाळन आटविलळेळे दघ पानाच्या
पाहून त्यावर ऊन तूप ओतले, आणि आम- द्रोणांनी प्राशन केळे,
सुळे व इतर संदर आंबट फळें व संचळ खार,
त्यांच्यार॑ मिळविठीं. नंतर ते मांस आचा
ऱ्यांना सांगितलेल्या क्रमानं त्यांना वाढले, स्वयं-
पाक््याच्या सांगण्यावरून र. आनंदाने त्यांनी मनोहर गाणी म्हट्ही १
नोदी पुरात पुश मात वणणाध् मोठ ठार त्या तटा याची ख्य आतया रे
घालून तयार केलेलीं नाना प्रकारचीं पकवान,“ _______________
त्याना वाढला, पुष्कळ तप घान तळलल १ मूळांत * श्वतन युक्तानांप शाणितन? यांचा अथ
पशूंच्या कुशीचे तुकडे, मीठ व मिर््यांची पूड 1. युन शाणतांन युक्त जेता द बका
रा णुज रतत |
यात चागळ घाळून त्याना दळ. म यासह | क बनेक ० क ती गी णो क माळे
डाळान, महाळुग, आजबला, [हग, आल, । तही माहात नाही, हाणून आह्यी श्रत हणज जिरे व
अळ यांचा त्यांनीं स्वाट घेतला, अप्रवेय | शोणित हाणज कशर असा अथ धरिला आहे ब लाला
व॒ आनंदित अशा यादवांनी संदर पान-। (र ला
पाचन आपल्या सदर मखांस ठाऊन पेय | क यथ हा गाष्ट ध्यानांत घेण्याजागी आह का, मद्य
-टपलॉपलस्सशिशन बांसाचा जथं पूण मोकळीक हाती तेथे देखाल या वस्तु
त्याज्य मानणार् यांग्य पुरुप हात, भगवान मनूजे झणण
दखाल असं आहे, (मनुरमाति अध्यय ५ होळ १६ पहा)
याप्रमार्णे यथेच्छ भोजन करून तृप्त
झालेले ते वीर व मुख्य यादव स्त्रियांसहवत-
मान पुन्हां क्रोडा करावयास सज झाले.
4 ८-० - टाप
त्याच्या बसण्यात तान समुद्द हात वयाचे लहान
माठपण; मानाच लहान माठपण व विारिष्ट भाझा
२ विष्णुपव, ] हरिवंश, ४५१
त्यानंतर अत्यंत हृष्ट झाल्ल्या भगवान उपे नं त्यानं उलटपक्षी त्वतः उदार नृत्य, गीत व
दराने त्या रात्रीं गांधवे म्हणून म्हणतात असे अभिनय दाखवन, आणि पारितोषिक देऊन
ज बहुतजणानी गाण्याच छालिक्य नांवाचे गान त्यांस संतप्ट केळे, हे राजा, तेथे त्या कालीं
त गाण्याविपर्या आज्ञा केढी, त्याबरोबर नार- आढेल्या पंचचडा प्रभ्नते 5 अप्सरांनीं
दाने सहा ग्रामांनी ( स्थानांनीं ) यक्त अस- आपला स्वगोहन बरोबर आणिठेला मानीपणा;
ळेल्या रागामुळ जिच्या ठिकाणीं वित्ताच शाबासकीचा तांबळ मिळवून सिद्ध केला व कृष्ण-
ऐकाम्र्य होते, अशी आपली विणा उचडिली. 'प्रेमास्तवच त्यांनीं स्वगीतन उत्तम सगेधयक्त
स्वत: कृष्णाने अनेक ख्रियांसह नृत्य करण्या- । फळं, उत्तम मद्य व भलोकींच्या मन-
जे कबूळ केळ व त्यान आपली प्यांवर अनग्रह करण्याकरितां छालि-
मरळी हातांत घेतटी. हे राजन्, अगेनानें न
मदेग घेतळा. त॑ पाहन संतष्ट झालेल्या श्रष्ट!
र 1 बरोबर आणिळा होता. त॑ संव तेथ प्रकट केलें
अप्सरांनीं दसरी अनेक वाद्य उचली, नेत
असारताच अत नतकाच्या प्रवशांचा काढ त अत्यत रमगार्य छालठक्य नामक गायत व
झाला असतां संतष्ट झाळली रंभा उठढी:' त्या गायनाचे वेळची ती ऐटदार वेठक यांची
कारण, ती अभिनय करण्यांत फार चतर होती. हुअहुन नककठ श्राटीप्णाचच तज प्रथुज्षाच अ-
तिची अगयाष्टि संदर असल्याने तिचा अभि- गांत खेळत असल्यान त्या वुद्धिमतान करून
नय पाहन राम व जनाटेन संतष्ट झाळे. रंभेचा ' दाखविली व त्यानंच त्या अप्परांना तांबळ दिला
आभनय झाल्यावर [जच नत्र सदर व [वशाल, आणि मनणष्यांना सदेव प्रिय वाटणार त छाले-
आहेत अशी उवेशी, हेमा, मिश्रकेशी, तिळो- , क्यगान कृप्ण, राम, प्रद्त्न, अनिरुद्ध व सांब या
समा, मनका व दुसर््याहा उत्त अऱ्यरा पांचही इंद्रतल्य प्रमाव-श ली वीरांनी गाऊन दा-
हरला खप करण्याकारता उठल्या व त्यांना ी र कीरथिमान् नारायणाठा अत इष्ट
प्रेक्षकांच्या मनाळा पटतील अशा भावनांनी
प्रेरेत होऊन संदर गायन व अभिनय केले | असलेळें उत्तम गायन, कल्याणकारक, वृ द्वेकर
वासदेवंही त्यांचे ठिकाणीं आमक्त झाळा असल्या- | मरारत, मगट-कारके, यरास्कर, पावन, आष्ट
0 प माथा सथ इमा आर, मिर, गोगो- व उत्कप करणारं, दुःखादिकांचा भार नाहीसा
२ मुख्यरागही सह्या आहेत. ते. भरव, मालव, सारंग, | करणारं, धमोची वाद्ध करणारं, कोतेनान
क्य॒नामक गायनाचा प्रकारही आपले
[हंदाल, वर्संत, दापक व मध र्ण अ च्य
३ एक परुप व बरोबर अनेक सिया असत्या नत्याला | स्वमाचा नाश करणार हू. त
: हलीसवा ) अशा संज्ञा आ पापाचा विध्वस कारंत, ह राजन, ह छालक्य
४ भरतमुरनानें नत्यविधात आसारिताचे चार प्रकार आयन देवसदनांत रवत राजा ऐकत बसला
सांगितळे आहत. १ नतकाचा प्रवश २ अथानुकू
अभिनय २ तालानुरूप अंगविक्षेप करण ४ देवताचन्ह असताना त्याला चार सहख ग एका क्षणा-
रूपानं नत्य क र व सारखा वाटला. या छालळक्यापासनच कुमार-
५ या ठिकाणीं एक पाठ; “ ता. वासडवे$प्यनुरक्त
बत्ता: असा आहे, परंतु वालकत्ता व आमचे जवळील | जाते, गांधवेनात इत्याद गांक््वभंद प्रवृत्त
लेखीपोथी, यांवरील पाठ “ता वासदेवो& प्यनुरक्त थित्त' आळे, राजन, ज्याप्रमाणे एका दापापासून
असा आहे घेकबरा वाहून आम्हा . वि न नड
म व तोच आम्हांस अधिकबरा वाहू दसरे अनेक दीप प्रवृत्त होतात; त्याप्रमाणे
४५२ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ९०,
छाटिक्य गांधवांपासन गायनाच्या दसऱ्या | करण्याच्या इच्छेने उत्तम यादवांना साध्य
अनक जाति निमाण झाल्या. कृष्ण नारद व करून दिलें. त्यामळे त॑ देवांनी गावयास योग्य
प्रद्यश्मप्रमाते मख्य मख्य इतर यादव यांस | असलेले गायन इहलोकी प्रतिष्ठेस प्राप्त झालें
त्या जाति खऱ्या समजल्या. या लोकामध्य इतर कारण, तेव्हांपासन बाल, तरुण व वद्ध
जनांस छालिक्य गायनाचे उत्कृष्ट गणांचे अ- यादव मोठमोठ्या उत्सवांमध्ये क्रीडा करित
नभविक ज्ञान केवल तावन्मात्र असते त्यांना असतांना छालिक्याचा उपयोग करीत. प्रथम
त्याचं खरंखरं ज्ञान नसत. कारण, नद्यांचे जल बाळ मंडळी गात व मागन वृद्ध त्याळा मान
जसें समद्रांत, तसे इतर सवे गायन छालिक्यां- देत. आणि आपापल्या स्थानामध्ये तर ते नि-
त अंतभेत होते. ( एवंच, हे छालिक्य ह्मणजे त्यच त्याचा सन्मान करीत असत. पुरातन
अखिल गायनप्रकारांचा निथि आहे. याचा 'धर्मवेधीस जाणणारे अतिवीर यादव
ठाव प्राकृतांस कसा ढागणार, ) त्याचे फलाची आपल्या वेशाच्या धमोला स्मरून; मानाला
व उत्तम गणाची योग्यता जाणण्यास हिमा- प्रीति प्रमाण आहे, वय प्रमाण नाहीं हे तत्व
ल्य पर्वत समर्थ आहे. या छाटिक्य गायनांत या मृत्यलाकांतीळ मनप्यांपुदे मांडण्यासाठी
त्यांतील मेच्छेना, व पडय़ाम, व राग यांची ' आपल्या मलांना गाण्यांत अग्रमान देऊं
यथास्थान योजना व त्यांची बजावणी हां लागले. त्या दाशाहानीं असे पाहिल कीं, जेथ
साध्य व्हावयास उदंड तप:सिद्धीवांचन मार्गे ' प्रीति तेथे खरी दोस्ती ! व हे घ्यानांत वाग-
नाहीं ( ते साधण्यास तपश्चयाच पाहिजे ) वन, ते वष्णि व अंधक लोक; त्यांना त्या
कारण, या छालिक्याचा कोठे एक अवयव कि शिमदेन कृष्णाने रवाना केल्यापासन
अश ज्याला लेश किंवा “सुकुमार जाति! असं । आपापल्या पुत्रांशी वयाचे अतर विसरून
हणतात तांच मनुप्यांस अखेरपर्यंत पुरापुर बरोबरीच्या मित्राच्या नात्यान वागे लागले
य होण्यास त्यांचे टांके दिले होतात. ( मग अत्यंत आनंदित झालेले अप्सरांचे समह
असल्या अनेक जातींचा निधि ज ठालिक््यि त॑' आनंदरूप जो मधु-कंस-शत्र केशव त्याला
संपर्ण साध्य होण्याचे मनप्यांच स्वप्तीहि शक्य प्रणाम करून स्वगास गेले, तेथ त्यांना पाहन
नाहीं ह॑ उघड आहे. ) हे नरदेवा, या देवमंडळीही आनंदित झाली
छालिक्य गांधवांचे पणे गण वठवन दाखविणे
हे कमे केवळ देव, गंधवे व मर्हरपि-सेघ यांसच अध्याय नव्वदावा
दाक्य आहे. ही गोष्ट मभसदनाने सवबद्धीने ह व्वा
जाणून हं छाटिक्य त्याने लोकांवर अनग्रह निकुभवध,
२३७ ग वि च
१ या. अलोकिक छालिक्यासंवय आद्या पप्यठ तरीपायन हणाल:--हे राजा, पुण्यकम
संगीतज्ञांस विचारिले परंतु समाधान मिळाळें नाहो. करणार त यादव क्राडासक्त, झाले ही फट
केगालदासाच वळा हे नाहीत असावे, कारण मालविकाम्रि- पाहून दु्गिक्य, दुष्टयाद्धि व आत्मवधाचा
[मत्रात उल हे. पण त्याच उप वटे
म्हणज त करून दाखावबण्यास कटीण आहू, असंच | मती नामक भावतेकन्यच हरण कट पवेवर
ग या स्मरणार््या त्या मायाव्याने मायेने दडून राहून
२ यामाच सप्तमांशाला मृन्ञ्ना ह्मणतात, !व यादवांच्या स्त्रीवगास भरळ घालन तिच
२ विष्णपवे, ]
हरण कलं. हे वीरा, ( वराचे कारण ) त्याच्या
वज्नाभ नामक भ्रात्याची प्रभावती कन्या
प्रद्युम्लाने पूर्वी हरण केली होती व त्याने वज्-
नाभालाही मारल होत म्हणन ता ठिंद्रज्ञ दान-
वाधम भान यादव हा द्वारकेजवळच वनांत
रहात असन त्याचे बंदोबस्ताचे कन्यान्तःपर
त्या वेळीं रक्षकगान्य झाल, अस पाहन तेथ
आला व भानमतीला हरण करून नेऊं लागला
तेव्हां ती आक्रोश करूं लागली. त्यामळ कन्या-
न्तःपुरांत मोठा कोलाहल झाला. पण हे रणडारा;
तो ऐकतांच वासटेव व उग्रसेन सज्ञ होऊन
कन्यांतःपुरांत आले. परंतु, अपकार करणारा
तो निकुंभ त्यांना तेथं दृष्टियोचर झाला नाहीं
म्हणन ते सज्ञ झालेले दोघे वीर तसेच महा-
नल कृप्ण जेथे होता तेथे आठे. झालेला
वृत्तांत त्यांपासन एकतांच तो महाबळ शात्र-
नाशक जनादेन पाथासह आपल्या सपे-
शत्र गरुडरूपी वहानावर बसला. व “ तं
रथारूढ होऊन मागोमाग ये” अस प्र्यस्लाला
सांगन त्या वीराने कश्यपपुत्र गरुडास “त्वरा
कर' अशी आज्ञा केली. आणि अल्पकालांतच
आपल्या वज्ननगरास परतत असलेल्या त्या
रणटुर्जय निकुंभाला शत्रहेत्या महात्म्या पाथ-
कृष्णांनी गांठलं
राजन्, इतक्यांत मायाव्यांतीळ श्रेष्ठ व
महातेजस्वी प्रचस्नही तेथ येऊन पाचला, प्राते-
पक्षी तीन आहेत असं पाहन निकुंभानही आ-
पळीं तीन शारीर केलां. व देवासारखा त्या
सवोशीं अनेक कंटकांच्या योगाने जड झालेल्या
गदांनी हसतच यद्ध करूं ठागला. हे राजा;
डाव्या हाताने कुमारी भानमतीला धरून व
उजव्या हातांत गदा घेऊन तो त्यांच्यावर
प्रहार करू.लागळा, त्या कन्येखातर दोघे कृष्ण
लाक ज्र पकी या वा
१गदा हणजे करेल्यासारखा नुसती नसून तात ला
खेटी कांटे सवभर टोंचलेले असतात
हरिवंश.
हा पप्पा
( पा्थे व जनादन ) व प्रश्चश्न यांना त्या नि-
केभ महा-असरावर प्रहार करवतना. ते दर्मि-
क्य महात्मे त्या शत्रूस मारण्यास समथ होते
परंत, हे नरपते, दयाभाराने दडपन जाऊनते
निःथास सोड लागळे. धनधरांतील श्रेष्ठ पाथे
सवे प्रकारचे यद्धांत कराल होता. उंटाला सपो-
न॑ वेढलं असतां उंटाळा कांहीं इजा न होतां
अजगर मात्र मरावा म्हणन कशल शतस्त्रज्ञ
आपले शास्त्र जसे चालवितो त्याप्रमाणं त्या
पा्थाने काशल्यानं त्या महादेत्यावर शर सो-
डले. हे राजन, त्या बाणांनीं ( कन्येचे वाटेस
न जाता ) दानवालाच यद्धांत वेध केला. अ
जनाची उत्तम करलता, युक्ति व शिक्षण
यांच्या योगाने त्यांनीं कन्येला स्पशही केला
नाहीं. पण अजुनाच्या बाणांनी शरीर ठिन्न-
भिन्न होऊं ढागळ, तेव्हां तो राक्षस आसुरी
मायेचा आश्रय करून कन्येसह गुप्त झाला.
या मायेस प्रायः कोणी मानव जाणत नाहींत.
अशा प्रसंगी कृप्ण, पाथ व प्रद्मश्न त्याच्या
गन गेळे. तो महासर हारितपक्षी होऊन
राहिला होता. तेव्हां अजंनाने कन्येला बचावन
ममभेद करणाऱ्या वेतेस्तिक बाणांनी पुन
याला ताडन करण्याचा आरंभ केला. तो श-
त्रमदेक वीर महासर ते तिघेही शर एकसा-
रखे मार्गे लागले असतां सवे सप्तद्रीप प्रथ्वीभर
पळत सटला. पण तो गोकणेपवेतावरून जव्हा
जाऊं लागला. तेव्हां कन्येसह गंगेच्या तीरी
पुढिनांत पडला, राजन, महादेवाच्या तेजानं
रमित असलेल्या गोकणांचे उलंघन देव, असर
क्रिवा तपोधन क्रषि करीत नाहींत
असो: तो पडला आहे हा अवसर साधन
त्या पराक्रमी चलाख प्रद्चश्नाने भानमती
कन्येला हाती धरलें. इतक्यांत केघां कृष्णांनी
त्या असराला तीक्ष्ण बाणांनी जजर
१ बहुधा ६ बाण १ ।तभर लाबीाींच असाव
जस्ट
४५४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ९०,
नानणपणापाश 00 00 ककल्ला त जतदवळवचययावयकाकककायासकाधयाजनाध यल जयावड न वयळवदजसकशकशस कजय मवकयजालीमतीपधा यता वाकतमशधवलयधळजया य ममा माट आाडकानयतदाकडयमधानायीपा कायाकल्प मा नमा मति का
तेव्हां निकंभ उत्तरगोकणे सोडन दलिगदि- | वर धांवन गेला. गदाग्रजाने आपली कोमो-
शेस चालला. गरुडारूढ असलेळे दोघेही. दकी गदा उचलन त्याच्यावर चाल
कृष्ण त्याच्या मागोमाग गेले, तो असर | केली. ते दोघे गर्जना करीत एक:
आपल्या ज्ञातीच्या लोकांचं घरच अशा षट- 'मेकांवर धांवन गेले, त्या दोघां देवासरांचें
एरांत शिरला. तेव्हा दोघे वीर कृप्णही षट- महा घोर यद्ध ऐरावतावर बसलेला इंद्र सवे
पुरांत जाण्याच्या गुहेच्या दाराशीं रात्रभर | देवगणांसह पाहूं लागला, अंतरिक्षांतील देवां
बसठे. व कृप्णाच्या आज्ञेवरून प्रद्यु्ञानें कडे पाहून तो शत्रूंचे दमनकतो ह्ापिकेश देवांचे
आनंदित चित्तांन भानमदीस द्वारकेस नेऊन ! हित करण्याच्या इच्छेने तऱ्हतऱ्हेचे यद्धानं
पोचविले. व त्याच पावढीं तो दानवांनीं | दानवास मारण्याची इच्छा करूं लागला. त्या
व्याप्त झालेल्या षट्पुरास परत आला. तां यद्धानिपुण महाबाह केशवांने आपला को-
गहेच्या तोंडाशींच असढेल्या दोघां भयेकर | मोदकी गदा सहज माजेनं फिरवितांना तिथी
पराक्रमी कृप्णांस त्यानं पाहिलं, तेव्हां निकू-| किती तरी विचित्र मेडल करून दाखविठीं.
भवधाची इच्छा करणार्या त्या दोघां कृप्णांनीं (निरनिराळे चक्राकार हात करून दाखविले)
प्रथ्यल्ञालाही स्वसाह्याथ पट्पुराचे केवळ बहि- ते पाहून तो असुरश्रे्ठही आपली बहुकं
द्वोरच अशी जी गहा तिच्याशी बसवन घ्रेतले. यक्त गदा मोठ्या करामतीने फिरवीत
कांहीं वेळाने बळवान् व भयंकर पराक्रम _मंडलाकर॒ गिरक्या घेऊं लागला. ते
करणारा निकम त्यांच्याशी लढण्याकरितां दावे बेढांप्रमाणे ।र्जना करीत होते व ग्जां-
बिळांतन बाहर आळा. पण, त्यांचा बाहेर प्रमाणे चीत्कार करीत होते. आपल्या
पडण्याचा मार्गे पार्थोने गांडीवापासून बाण जातीची क्रतुमती मादी पुढें आली असतां
सोडन सवे बाजंनीं अडवन सोडला. तेव्हां त्या | तिच्याकरिता झगडणार््या दोघां हिंस्र पशंप्र-
शर निकम'ने जिळा पुष्कळ कांटे आहेत माणे ते. निददेयपणे एकमेकांवर तटन पडले
अशी धोर गदा उचलन व गृप्त रीतीने अर्ज- निकुंभाने वीर क्रप्णाला अति दारुण नाद करून
नापा्शीं जाऊन त्याच्या मस्तकावर तिचा मिळा घणघणणाऱ्या आठ प्रेटा लाविल्या आ-
तीक्ष्ण प्रहार केला. त्यामळे अर्थातूच वीर हेत अशा गटने ताश्न त्याबरोबर कृ
पार्थ माच्छत झाला व त्या प्रहाराने रक्त प्णानंही आपली महागदा गरगर फिरवन ने
ओक॑ लागला. तं पाहून त्या मत्त असुराने कंभाच्या डोक्यांत घातळी. व शत्रचा उत्कप
हंमन प्रद्यत्नासही प्रहार केला. प्रद्रम्न हा दाखविण्याकरितां एक क्षणभर गदेचा आधार
जरी स्वतः त्या असराप्रमाणच त्या गारुडावे धरून जगटूरु थीमान हारे मोहित हाऊन
द्यत निपुण होता तरी तो प्वाभिमृुख उभा भमीवर पडला. त्या वेळीं लागलेच सवे जग
राहिळा असतां निकंभाने गप्तपणं मागन हाहाःकार करूं लागले. हे राजा, महात्मा
जाऊन त्याचे मस्तकावर मागन गदेचा प्रहार
केल्याभळं, तो त्या तडाक्याने मच्छित होऊन
पडला. गदेग्रे असह्य प्रहाराने दोवेही
मोहित होऊन निश्चेष्ट पडळे असं पहातांच
वासदेव अशा प्रकार मठित पडला असतां स्वत
देवेधवरानं आकाशगंगेच्या शीतळ, संगंधी व
अमृतामिश्रित जलाने त्याच्यावर वृष्टि केली
खर पहातां सरोत्तम कृप्णाने मद्दामच तस
क्रोधाने गोर्विदाचे देहभान सटन तो निकंभा-! कळे होते. कारण, त्या महात्म्या हरीला य॒-
र
२ विष्णुपव, ] हरिवंश. ४५५
द्वामध्ये मोहंत करण्यास काण समथ आहे मायांचा खष्टा आगे अजनास हरण करणारा
लांकरच तो शत्रुनाशक कृप्ण ठिकाणीं | अशा त्याचे शिर भत, भविष्य व वर्तमान
येऊन चक्र उचलन “घे” असे त्या दरात्म्या- यांच्या स्वामी असरनाशकाने सवे भतांसमक्ष
1 म्हणाला, त्याबरोबर आंति मायावी टुरासद चक्रानं कापले. तेव्हां, हे राजन्, मस्तक तटल्या-
निकंभही त शरीर सोडन उडन गेळा. पण मळ तो असरस्रष्ठ अमननास सोडन मळ तट-
तो शरीर सोडून गेळा आहे, हं केशवाचे ल- लल्या वक्षाप्रमाणे खालीं पडला. हे मानद,
कांत आढ नाही. त्याला वाटळे हा मराव- | आकाशांतून पडणाऱ्या त्या अजुनाठा कृप्णाचे
यास टंकला कीं मेला आहे व म्हणन वीर | आज्ञेवरून प्रयम्नाने वरच्यावर घरले
जनादेनान धमास आठवन त्याचे रण केळे. याप्रमाणे निकंभ भमीवर पडला असतां
इतक्यांत प्रद्मम्न व कंतीपुत्र हेही सावध झाले धनेंजयांच आश्वासन करून देव पार्थ व प्रथम्न
व॒निकंभाच्या वघाविषयीं निश्चय करून यांसह द्रारकेस गेला, आनंदाने द्वारकेत गेल्या-
नारायणापाशीं येऊन राहिले. पण मायावी वर त्या सवेव्यापी यदुनंदनाने महात्म्या नार-
प्र्यम्नाला त॑ कळल्यामळ तो कृप्णास म्हणा- दांस वंदन केलं. त्यानंतर महातेजस्वी नारद
ला,“बाबा, निकंभ यथ नाही. तो दमतिटसर भान यादवास म्हणाले: “भानो, तं शोक करूं
काठे तन गेला आहे. प्रयम्नाच्या ताडांतन
इतकीं अक्षर जाहर पडतांच त्याच त शारीर
नाहींसे झाल, तो चमत्कार पाहन अजंनासह
भगवान प्रभ हम लागला, त्यानंतर हे राजा,
सहसत्रावधि निकंभ राक्षत पृथ्वीवर व अतारि-
नकोस. हे भमनंदना, ऐक. रवताच्या उद्या-
नांत क्रीडा करीत असतां तुझ्या मुलीने दुवो-
साळा कोप आणला, म्हणून त्या मनीनं रोपाने
' या असल्या भिकार लाडांमुळें ही कऱ्या
शात्रच्या हाती पडेल. ! असा तुझ्या कन्येला
क्षांत सवत्र या तिघां वीरांना दिसले, त्यांतील शाप दिला. त्या वेळीं तुझ्या कन्येसाठीं
हजारो निकंभ पाथीवर, हजारों प्रद्मम्नावर व मी व इतर मनींनीं त्याला असे बोलन सप्रसन्
हजारा कृष्णावर धांवन आले, खरोखर तो मोठा केळं कीं, हे मने, धमेज्ञ, धार्मिकश्रष्ठा, निरप-
चमत्कारच झाला. त्यांतील कित्येकांनी अजञे- राव व त्रतस्थ अशा या अल्पवयी कमारीला
नाच धनप्य, कित्येकांनी त्याचे महाशर, कित्ये 7 शाप कसा दिलास १ तिच्यात्ताठीं आम्ही
कांनी त्याचे हात व दसऱ्या कित्येक महा-, तुझी विनवणी करीत आहोंत. म्हणून तां ति-
सरांनी त्याचे दोन्ही पाय घरले. व याप्रमागे जवर कृपा करावी, हे भमनटना, आम्ही असे
त्या वीरास धरून राक्षस आकाशांत गेळे. धर- सांगितळे असतां दयाद्रे झाठेला दुवोसमु'ने क्ष-
ठेल्या पाथीचीही कोट्यवाब्रे संख्या झाली. णभर खालीं मान करून बोलला.“ मी जे
रिपुनाशक कृप्ण व कृप्णपुत्र यांना तिचा वाक्य बोललो आहे. त अक्षरशः खर होइल,
अत लागला नाहीं. पाथरहित झालेले ते दोवे ती अवश्य रिपूच्या हातांत जाईल यांत शका
वीर बाणांनी निकंभास तोडं लागले. पण हे नाहीं. पण ही दूषित न होतां हिला धमो-
भारता, दोन तुकडे केलेल्या एकेका निकुंभाचे प्रमाणे पतिलाभ होईल. ती बहुपुत्रा, बहधना
दोन दोन रालस झाले. तेव्हां दिव्य ज्ञानवान् व सुभगा होईल. हिच्या शरीराळी सुगंध ये”
कृष्णाने दिव्य दृष्टीनं पाहिल, भगवान् मधुसूद- इल. व ही सदा पुनः पुनः कुमारी होईल
नाने, खरा निर्कभ कोणता तें ओळखिठें. व सर्वे! ह्या क्ृशांगीळा या शापाचे दुःख सोसावे ला.
४५६ श्रीमन्महामारत, [ अध्याय ९१.
गणार नाही. ( ह्मणजे तिला या शत्रहरणाची | दानवश्रेष्ठानं सवे देवांपासन अवध्यत्व व सर्व
आठवण रहाणार नाहीं. ) असो; ( नारद | रत्नमय आणि ठाभ असे वज़प्र नांवाचें पर
सांगतात, ) यास्तव हे वीरा, ही आपली भान- ' मागितले, हे भारता, त्या पुरांत वायचाही
मती सहंदेवाला दे. तो पांडपुत्र श्रद्धाल, शर स्वेच्छेने प्रवेश होऊं नये. चिंतन न कारितां
व धर्मशील आहे. 'कामांची प्राप्ति व्हावी. आणि त्या अप्रमेय नग-
त्यानंतर नारदाचे वचन आठवणाऱ्या ध- राच्या चारी बाजूंस शंकडा प्राकारसहित
मोत्म्या भाननें भानमती माद्रिपत्र सहदवास उद्यानयक्त शाखानगरे असावींत; अशी त्या
देली, कृष्णाने धाडलेल्या लोकांनीं सहंदेवाला | असुराने प्राथेना केी, हे जनमेजया, बह्मदे-
द्वारकेत आणलें व भान॒मतीशी विवाह होऊन | वाच्या वरदानाने त्याला तसले नगर प्राप्त
भार्येसह तो आपल्या नगरीस गेला. झालें व त्या वेळेपासून तो महा असुर वजनाभ
जो पुरुष हा कृष्णावेजय वाचील किंवा | वज़्नरांत राहे लागला, प्राप्तर अशा त्या
ऐकेल त्या श्रद्धाट पुरुषाला सवे कृत्यांत विजय ' असराभोवती कोट्यवांथधे असुर जमले व ते
प्राप्त होईल. . सव वज्ञपुरांत अथवा त्याच्या सर्भावारच्या
4 | प्रासादांत राहं लागले. हे राजा, कांहीं देवश
अध्याय एक्याण्णवावा, 'ञ्र हृ, प्र व अतिरय आनंदित होउनत्या
-:९:ण !रम्य शाखानगरांतील मख्य ग्ृहांत रहात होते
वज्ननाभ व भानुमति. 'वरढानाने उन्मत्त झालेला दष्ठात्मा वजञनाभ
जनमेजय म्हणतात:--हे धमिष्ठमन, भान- या आपल्या राजधानांत राहून सव जगाला
मतीचे हरण, केशवाचा विजय व अति तेजस्वी पीडा देऊं ढांगळा. हे राजा, तो देवलोका-
यादवांची सागरांतील क्रीडा मीं एकली, खरो- स॑ जाऊन इंद्राला हणाला,
खरच ते मोठें आश्चये होय. पण, निकुंभाच्या “ हे पाकशासना, मी त्रेलोक्याचे राज्य कर
वाचा वृत्तांत सांगत असतांना तं वज्ञनाभाच्या ण्याची इच्छा करता. यास्तव, एकतर तू राज्य
मत्यचा निदेश केळा होतास; यास्तव, मने, सोड. किंवा, हे देवेंद्रा, माझ्याशी यद्ध क
तझ्या अनग्रहामळे त॑ ऐकण्याची मळा मोठी , कारण, संव जग करशयपाच्या समथ पुत्राच
कंठा झाली आहे. ती तं कृपा केल्यास पण सामान्थ मालकाचे आहे. ( त्यावर तुझीच
होईल मालकी कां असावी?) हे कोरवा, ह ऐकून टंद्रान
वेशपायन सांगतातः----बरं आहे. राजा, बहम्पतींची सला घेऊन वज़्नाभास उत्तर केले
मी तला वज्ननाभाचा वव व कामाचा आणि !'हे साम्या, आमचा पिता माने कश््यप संत्रा”
सांबाचा विजय सांगता. हे नरपते, वज़्- मध्ये दीक्षा बेऊन बसला आहे. यास्तव, त्याव
नाभ या नांवार्ने विख्यात, हंढनिश्वयी, व चालसत्र संपळें म्हणजे तो जे न्याय्य असेल १
रणविजयी एक महा असर होता. त्यानं करील. त्यानंतर दानव आपल्या करयप
मेरूच्या पर्वतावर तप केलें. त्यामळे लोकपि- पित्याकडे जाऊन देवराजारने जसे सांगितले
०-० क. 2५-00 २ ८ काट 70 (० क 0
तामह महा तेजस्वी तह्मा त्याच्यावर संतष्ट १ देवव असर ढे उभवदी करयपार्येध पुत्र असत्या
राश्षमाळा वर मागण्यास सांगितले, तेन्हां त्या ! आज्य
२ विष्णुपवे. ] हरिवंश. ४५७
होत तसे. त्यास सांग लागला, तेव्हां करयप | शांत मळा गमन कारितां यावे; मी विशेष
त्यास म्हणाला, ' माझ हे सत्र सपल प्रकारे शक्तिमान व्हाव; स्थावरजगम या
म्हणजे मी तुमचा विभाग करीन. जे न्याय्य दोन्ही प्रकारच्या सवे भतांस मी अवध्य
असेल तं होईल. तोपथत; हे पुत्रा, तं वज़्- व्हाव; मत अथवा जिवेत किंवा भविप्यकालीं
पुरांत जाऊन त्याचाच आश्रय करून रहा. मी उत्पन्न कलेल्या कोणाही परुपांच्या वेषाने
कऱयपाचे त सांगण ऐकन वज़़नाम आपल्या 'मळा पाहिन तेथ प्रवेश कॉरेतां यावा; मी
नगरास गेला, देव महेद्रही द्वारांच्या योगाने जरा व रोग यांनीं रहित व वेगवान व्हावं
शोभणाऱर््या द्वारकेस गेला. तथ जाऊन दरन, आणे मनि व टसर सवे मजवर
राहिलेला तो इंद्र वासदेवाला वज्नाभाचा , सद प्रसन्न व्हावे
वत्तात सागू लागला, तव्हा जनादन त्यास राजा, नटाने असा वर मागितला असतां
म्हणाला, * ह दवटद्रा, वसुदेवाचा अश्वमथ ब्राह्मणांनी “: तथास्त ' असे हटलं. त्यानंतर
महायज्ञ थोडक्याच दिवसांत हाणार आह. ता तो देवापम नट सप्तदट्टीप प्रथ्वींत सवेत्र फिरू
झाला म्हणजे मी वज्ननाभाला मारीन, पण , लागला. दानवेद्रांची नगरं, उत्तर करुंदेश, भ-
त्याच्या नगरात मवश करण्याचा उपाय द्राश्नर, केतमालळ, काठळाम्रद्रीप व सव पवे स
आपण दाघे एन्हांपासून शाधू या. कारण, त्रह्म- मयी यादवांनी मंडित झालेली द्वारका इत्या-
देवाने केलेल्या मर्यीदेमुळे त्या राक्षसाच्या दिकांमर्थ्ये तो वर मिळालेला वीर महानट
इच्छेवांचून वायूचाही त्यांत प्रवेश होत नाहीं. येऊं लागला. त्यानंतर देवळोकीं रहाणारे हंस
नंतर वासुदेवानं त्याचा सत्कार केला.आणि , व धातेरांषट पक्षी यांचें सांत्वन करून सरेश्वर
तो स्वीकारून इंद्र तेथून गेला. पुढे, हे भारता, भगवान् इंद्र त्यांस म्हणाळा “ उद्यी क्यपपत्र
धीमान वसुदेवाचा अश्वमेध सुरू झाला, तेव्हां . देवपक्षी आमचे भाऊ आहां. देव व पुण्यवान
वज्रपुरात मवरा करण्यावपया दाघ वार इंद्र पुरुष यांचा विमान तुम्हा वहात असता
व अच्युत विचार करू लागल. इकड यज्ञ देवांचे शत्रवघरूपी काये तुम्हांला करावयाच
चालला असतां भद्र या नांवाच्या एका आहे ते करा व आमची ही मसलत कांही झालें
नटाने आपल्या नाट्याच्या याग्ान तरी बाहर फोड नका पण; ही देवांची आज्ञा
महपपीस संतृष्ट केल. तेव्हां महर्षींनी त्यास न पाळाळ तर तम्हास कडक शासन होईल
हवा तो वर मागावयास सांगितळे असतां, हे उत्तम हंसांनो, तम्हाला सववत्र जाण्याची
देवेंद्र व कृप्ण यांच्या प्ररणेन सरखतीनं | मोकळीक आहे. यास्तव तुम्ही येथून निघून
च्या ]शारारांत प्रवेदा केल्यामळ, अशथमध- टसऱ्या काणालाहा प्रवेश कारता न यण्या-
यज्ञांत आलेल्या मनिश्रेष्ठांस प्रणाम करून, | सारख्या उत्तम वज्ञपुरांत जा. व तेथल्या अंत:-
तो देवेश्वरासारखा भद्रनट वर मागू लागला पुरातलवापात वहार करा कारण,तथाला वहार
( नट म्हणतो ) ' हे मानश्र्ठहा, तम्हांलाच उाचेत आहे. त्या पुरात वज्रनाभ
मी सवे द्रिजांचा भोज्य व्हावे, मी या. , पट दिदा एक हेसपद्ष्याची-चु जात आहे. या
सप्तट्ठाप प्रथ्वात संचार करावा; अका याची शोऊ व पाय काळे असतात “ निपतात धार्त-
५ द्वारकेस “ हारावती ' हझणन मे या तिर््या दोरां- | रा'ग्रःकालवशान्मारन पृष्ठ,
मुळेच |
हृरिवश €४--५८.,
( वर्णासंहार )
४५८ श्रीमन्महाभारत. [ भघ्याय ९१२.
राक्षसाची त्रेलोक्यांतील स्रियांहून सुंदर, सुल- [देवांचा प्रवेश तेथे कसा तो होणे शक्य नाहीं
क्षणी व जण काय कन्यारत्नच अशी प्रभावती 'वज़नाभाची इच्छा असेल तरच तेर्थे सवोचा
या नांवाची चंद्रप्रभेसारखी प्रभायक्त कन्या प्रवेश होत असतो
आहे. महादेवी पार्वेतीपासन वर मागन घेऊन णा
तिच्या मातेने तिळा पेदा केळे आहे, असे अध्याय ब्याण्णवावा,
आम्ही ऐकले आहे. त्या साध्वी व सुंदर कन्येने -:0:-
स्वयंवर करावा असं तिच्या बांधवांनी ठर- | हंस वज्पुरास जातात.
विळे आहे. हे हंसांनो, यामळे ती आपल्या वैदपायन सांगतात:-_हे लोकपाला, इंद्राचे
इच्छेने पाति वरील, यास्तव, तुम्ही तेथे जाऊन वचन ऐकून ते हंस तत्काळ वज्ञपुरास गेले
तिजपाशीं रूप, कल, शील व वद यांना शोभ- कारण, त्यांनीं तेथे अगोदर जाणेच इष्ट होतं
तीळ असे महात्म्या प्रद्मम्नाचे उत्तम गण गा. .ते वीरपक्षी स्पशयोग्य ( मूद ) अशा सवणे
ते ऐकन ती साध्वी वज्ननाभसता त्याच्या- पद्यकमलांनीं भरलेल्या तेथील रम्य गरृहवापीं
वर आसक्त झाली म्हणजे तिचा संदेश गप्तपगे मध्ये जाऊन उतरले. हे वीरा, ते पक्षी
त्याच्याकडे न्या. व प्रद्यश्नाचाही तिळा उलट वज़्नाभाचे अंतःपुरांतील स्त्रियांनी क्रीडा
निरोप आणन पोचवा. ही कामगिरी लक्ष- | करण्याकारितां बांधलेल्या ज्या बावड्या होत्या
पवेक करा. मीं तुम्हांला ही कायोची दिशा त्यांत शिरून आपल्या मधर शब्दाने लोकांनी
सांगितली आहे. तिच्या अनरोधानें आपल्या ' पर्वी कधींच न ऐकलेल्या अशा व्यक्त (मनप्य)
बुद्धीने ज्या वेळीं जे उचित वाटेल तं करा. वाणीने भाषण करीत होते. त्यामळे ते जरी
सारांश, माझ हित होईल असे करा. तेथे अस- त्या स्थळीं प्रथमच गेळे होते, तरी त्यांना
तांना तुमच नेत्र व मुद्रा सवदा प्रसन्न ठेवीत जा. | पाहन लोकांना फार विस्मय वाटला. हे जने
जिकडून प्रभावतीचे मन प्रद्मम्नावर बसेल श्वरा, ते धातेराष्ट्रपक्षी अतिशय मधर आलाप
त्या त्या प्रकारच त्याचे गुण तुम्ही तिला सांगा : करीत होते. ते ऐकन वज्ननाभ त्यांस हणाला,
आणि कांहीं झालं तरी तम्ही प्रत्यही घडलेला “मधर भाषण करणारे तह्षीं स्वर्गोत नित्य रम-
वृत्तांत मळा व द्वारकेंतील माझ्या कनिष्ठ तांच, पण जेव्हां तह्मीं येथे रोतां तेव्हां
भ्रात्याला म्हणजे कृष्णाला कळवीत जा. आ- आह्यांहा परमोत्सव वाटतो, हं तुह्यांस ठाऊक
त्मज्ञ प्रश्नुम्न प्रभ सर्वोत्तिम वज्ननाभकन्येला आहे. यास्तव हे हंसांनो;, असेच येत जा
वरीपर्यंत तुम्ही हा यत्न चालू ठेवावा, ब्रह्मदे- हे घर तुमचेंच आहे. तुह्लीं स्वगनिवासी आहां,
वाच्या वराने मत्त झालेल्या व देवांस अवध्य | तरी येथें निर्भय प्रवेश करा.””
असलेल्या तेथील राक्षसांना युद्धांत प्रद्मम्नादि। हे भारता, वजनाभाने असं सांगितले असतां
देवपुत्रांच्या हातूनच मारावेळें पाहिजे. वर ते पक्षी “बरे आहे” असे हणून त्या दानवेद्राच्या
मिळाळेला भद्र नांवाचा एक नट आहे. त्याचा | घरांत शिरले. देवकार्याथ त्यांनीं तेथील लोकांशीं
वेष घेऊन वज़़नाभाचा नाश करणारे प्रद्मम्ना- ओळख पाडळी व मनष्यवाणीनें बोलून त्यांनी
दि यादव तेथें जातील, सारांश, आमचे प्रिय लोकांना नानाप्रकारच्या कथा , सांगितल्या
रण्याच्या इच्छेने समयी उचित दिसेल त्या हंसांनीं सांगितलेल्या गोष्टी सर्व समद्धान
त सवे व दुसरही तुम्ही करावर, कारण, हंसांना, यक्त अश्ा करयपवंशीय दैत्यांचेच संबेधाच्या
२ विष्णुपवे, ]
असल्यामुळे त्या एकत्र गुंफलेल्या गोष्टी ऐक- सश्रागे, तो महाबळ धर्मात्मा मनष्यांमध्ये
ण्यांत देत्यस्रिया तर फारच गके झाल्या. नंतर मनप्य, दानवांमर्ध्ये दानव व देवांमध्ये देव
इतस्ततः फिरत असतां वजनाभाची संदर हास्य आहे. हे देवि, त्याला पहातांच स्रियांचे
करणारी व आते संदर कन्या प्रभावती त्यांचे मध्यप्रदेश गायींच्या आट्यांप्रमाणे किंवा
दृष्टीस पडली. मग त्या हंसांनीं त्या रमणीशीं नद्यांच्या प्रवाहाप्रमाण आद्रे होतात. मी
हरिवंश, ४५९,
परिचय केला. राजकन्येनं त्यांतील एक शचि-
मुखी हंसी आपली सखी केली. मग त्या
हेसीने शकडा अत्यंत रमणीय अशा गोष्टी
त्या वज़नाभसतेला सांगन तिचा प्रथम आपले
ठायी पणे विश्वास बसवन घेतला आणि नंतर
एक दिवस समय पाहून तिला ह्मणाठी, हे
प्रमावति, रूप, शीळ व गण यांच्या योगाने मी
तुळा लेलोक्यसुदरी समजत आणि यास्तव
हे देवि, मी तला कांही सांगण्याचे धारिष्ट
करीत आहे. हे चारुहासिनि, भीरु, तश
तारुण्य व्यथे जात आहे. वाहून गेलेल्या जल-
प्रवाहाप्रमाण॑ गेलेलं वयही फिरून येत नसत
हे देवि, स्रियांना या जगांत कामोपभोगासा-
रखी गोडी दुसऱ्या कशांतही नसते हं मी
तळा सत्य सांगत आहे. हे सवागशोभने
पित्याने तला स्वतः पाते निवडण्याची आज्ञा
दिली आहे असे असन देव किंवा असर
यांच्या कलांत उत्पन्न झालेल्या कोणालाही तुं
वरीत नाहींस हे काय? हे सश्राणे, रूप,
ऐश्वये व गण यांनीं मंडित असन सवंथा तुझ्या
कलालाही अनरूप असे अनेक प्रुप आजपयंत
तजकडे आले आणि तं त्यांना फंटाळल्यामुळं
बिचारे लाजेने खालीं मान घ्रालन परतले
वि, हे कल्याणि, याप्रमाणे तुझे कुलळरूपाला
सहश अशा तुञकडे चालन आलेल्या पुरुषांनाही
जर तं पसंत करीत नाहास, तर अशा
त्याच्या मुखाला पूर्ण चंद्राची, नेत्रांना कम-
लांची व गतीला सिहाच्या गतीची उपमा
देण्याचं धाडस करीत नाहीं ( तीही न्युनच
होईल), हे भे, प्रभावशाली विप्णरन सवे जगाचे
सार काढून व अनंगास साळु करून आपला
पुत्र केळे तोच हा प्रद्यत्न, शंबरासराने
त्याला अगदीं बाळपणीं हिरावन नेलं असतां
त्यानं त्या असराठा मारलं आणि सवे मायावी
विद्या संपादन करूनही आपलं शील बिघड-
विळे नाही. हे पुष्टश्राणे, त्रिभवनांतील ज्या
ज्या इष्ट गुणांची तृ कल्पना करशील ते ते
सवे प्रद्यज्लामध्ये आढळतील. तो कांतीने
असम्नीसारखा, क्षमेने प्रथ्वीसारखा, तेजानं
( प्रभावाने ) स॒यासारखा व गांभीयोनं डोहा-
सारखा आहे
ते ऐकन भामिनी प्रभावती त्या शचिमु-
खीस म्हणाली, “ नारदर्माने माझे पित्याशी
बोलत असतां त्यांचे तोंडून विप्ण हा कृष्ण-
रूपानं सांप्रत भतलीं आला असल्याच मां
अनेक वेळां ऐकलं आहे. परंतु हे निमेले;
तो आम्हां देत्यांचा सप्रसिद्ध वेरी असल्या-
मळें मला सदेव त्याला वज्येच केळं पाहिजे
कारण हे मानिनि, त्यांन आपल्या जळजळित
सदशनाने, शाक्क धनण्याने व गेन
चीं कळेंचींकळें जाळन खाक केलीं आहेत
ससे, बाह्य नगरप्रदेशीं रहाणारे जे असुर आहेत
त्यांस वज्ननाभही असंच सांगत असतो. पण;
तुजकडे रुक्मिणीपुत्र प्रद्यश्न तरी कशाला
येईल १ पण हे शुभे, संर्दारे, या त्रेलोक्यांत
रूपाने, कुलाने, गणा व शोयोरनेही त्याची
बरोबरी करणारा दसरा कोणी नाहीं
हे शुविस्मिते, सवच ख्रियांच> असता मने-
रथ असतो कीं, आपलें पतिकुळ पितृकुला-
हन श्रेष्ठ असावे. यास्तव, तो येथे येईल असा
४९० श्रीमन्महामारत. [ अध्याय ९२,
कळाळ्याधवखटकणळा कय
जर कांही उपाय असेल व तो तं मला सांग- | कोणते आश्चये पाहि आहेस? हे अनिंदिते
शील तर मजवर मोठा अनग्रह होईल व दुसऱ्यांनी पूर्वी न पाहिलेळें असे जे कांही
माझे कल पावन केल्यासारखं होईल. हे योग्यायोग्य त॑ पाहिल असशील ते मला सांग.'
मधर-भाषोणे हासे, मी प्रश्न केला आहे हे राजन्, यावर हंसी त्या महातेजस्वी दान-
म्हणन तं माझे कायास बळकटी आण वेदर वज़नाभास “ ठीक आहे सांगत, ऐक,
आणि तो वृष्णिकलोत्पन्न प्रथम़ माझा भता. असे म्हणन ती अशी कथा सांग लागली
होईल असे कर. पण हरि हा टेत्यांचा हंसी हझणाठी:-हे उत्तम दानवा, मी शां-
अत्यंत वरी असन त्यांस चीड आणणारा ' डिली नांवाची साध्वी पाहिली. ती मनखिनी
आहे. असरांच्या वृद्ध स्रियांचे तोंडन मीं.मेरूच्या एष्टभागीं आश्चयेकारक कर्मे करीत
पर्वींच प्रद्यश्नाचा जन्म ऐकला आहे. त्याने होती. त्याचप्रमाणं त्या शांडिलीपासन बऱ्याच
कालशंबराला कसें मारले तेही मळा ठाऊक अंतरावर पावतीची शभलक्षणी सखी कोशल्या
आहि. हे सत्तमे, प्रद्यश्न नेहमी माझ्या हृद- नांवाची मोठ्या निमेळ मनाची व भतमात्राचे
यांत बसनच आहे. पण त्याच्याशीं माझा ' हित करण्यांत तत्पर असळेळी मीं पाहिली
समागम होण्याला कांही निमित्तत दिसत ' मनींनीं वर दिलेला एक शभ नट मी पाहिला
नाही. मी तजी दासी आहे. आणि मौी तो कामरूपी ( सर्वास ) भोज्य व त्रेलोक्यांत
सर्खाला योग्य अशा ढतकमामध्ये तला नि- नित्य संमत झाळा आहे. तो उत्तर करूस,
यक्त करतं. हे सखे, त चतर आहेस यास्तव ' कालाम्रद्वीपांस, भद्राशवांस, केतमाल देशांस व
त्याच्या संगमाविषयीं मळा उपाय सांग अशाच दसर््याही द्रोपांस जातो. देवगधवाची
त॑ ऐकन ती शचिमखी हंसी तिचे सांत्वन गायन व विविध नत्य तो जाणतो. तो आपल्या
करीत व हंसत म्हणाढी, हे चारुहासिनि, नत्यान देवांस सवेप्रकारं चाकरित करून सोडितो
मी तुझी दृती होऊन तथ जाईन. हो. तुझी. वज्ञनाम हाणाला-हे हंसे, मीं हँ
उत्कृष्ट भाक्त त्याला सागन व ता. यथ तुज- सविस्तर वतेमान महात्म्या सिद्धांच्या व चार
सानध येडेल अस कराने, आण ह सश्राण, णांच्या ताडन नकतेच एकल आहे हे पा्ि
प्रथुत्वरूपा प्रत्यक्ष मदनाकडूनच तुजी कामना ' नंदिने, त्या वर प्राप्त माठेल्या नटाविषयी म
तृप्त हाश्ल, ह माझ सागण तृ सदव ध्यानात लाहो मोठें कातक वाटत आहे. पण त्याचा
धर आण माझ ह गाष्टांचातृय तुझ ।पत्या- माझा पॉरेवय नाही
लाही सांग. म्हणजे हे दीघेठोचने, हे मार्ह ---“ णा)३१!१7र् र
१ या ठिकाणी--“' कर्थाचिद्रर शांटिल्या; श॑लपुत्र्या
तजविषयींरचे ममत्व तझ्या पित्याचे हाराने
ठुभासखी ” यांचा अथ काणी--“ मी त्या पबतकन्या
तझ्या हिताला साधक हाइल | श्रप्ठ शांडिलीची कश्या तशी मत्रीण झाले?) असा कार
प्रभावतांने ह्सांचे सांगण्याप्रमाणे बापास ' तात, परंतु, शांडिली हो पवतकन्या कशीं हे समजत
नाद्दां, कवळ ता मरूपवताबर तप करात होती, क्मणुन
कळावेठ, त्यावरून ता दानवट्र त्या हसास | इंग्रजींन जमे जगला लाकांना 1] 2 5९७115 ७ 1
अत:पुरात अपर आवचारू लागळा का, *ह | (9'९६, अस म्हणण्यांत यंत, तर्स * पवतकन्या "म्हणून
शचिमस्ि, प्रभावतीन तुझी कथाकरशळता मळा म्हटले असल्यास नकळे, ग्रा ठिकाणी ठे पोथीचा
पाठ “' तथा विंदूर शांडिन्याः ? असा आहे, त्याचा
भः क
सांगितली आहे. यास्तव, मला एक चांगळीशी .., याचप्रमागे याडापासन दर अंतरावर“ पार्व
कथा साग, उत्तम पाक्षाण, त या जगात ताचा मेत्रोण रहात असवे” असा होतो
००-०५ “2 पा “टा
२ विष्णुपवे, ]
४९१
हंसी हणतेः-' हे देत्यश्रेष्ठा, तो गणवान्
पुरुषाचे नांव ऐकतांच तत्काळ त्याच्याकडे
जात असतो. तो सपतद्रीपांत फिरतो. तो स-
वेथा गणांचा दास आहे. तझे गण जर त्याने
ऐकले तर तो नट, हे महासुरा, तुझ्या या.
नगरांत आलाच आह असे समज.
वज्ञनाभ म्हणाळा:---पक्तिनोदिने,
हसि, त्रे कल्याण होवो. तो या माइ
येडेळ असा कांहीं उपाय कर
त्यांनतर ( हसा्शी संकेत करून त्या)
कार्याकरितां वज़्नाभान ते हंस ब
विले असतां, ते देवेंद्र व कृष्ण यांना सव
वृत्त सांगते झाळे. तव्हा कृप्णाने प्रभावतीशीं
शरीरसंबंध करण्याकरितां व वज्ञनाभाळा
|
€ ल्क
१)
७ _€५/
या दशा!
|
मारण्याकारेतां त्या कामी प्रयश्माला नियक्त |.
मझश्रम करून हरान|
।मितळ, आपल्या स्वामाचा हा
केळ. दवी मायचा
त्याला नटाचा वप दला. आण ह भारता
त्यात दसऱ्या यादवानाहा नटवपा
वादित्राप्रमाणं वेश्या व नटी करून भद्र नामक
[दव व इतर सवे भद्रनटाचे सहायकर्ते करून
कृष्णाने त्यांची पाठवणी केठी. प्रद्मम्माने केट-
था रम्य विमानांत ते सव महारथ बसले व
देवांच्या कायोकारता त महातजस्वा आकार-.
यानातन गेले, ते पुरुष एक एका पुरुपालपा-
णच जर! रूपान पथक पथक हात तरा
राजा, आवाजाच्या क्रामात त संवाहाखयाश|
१ हा नाटकांतील सत्रधाराचा साहकत. असत!
२ या ठिकाणीं काणाना पाट “ ग्णाच राट्या
सवे ते स्वरूपेसराधिपाः ” असा आहे. पण त्यान
समंजस अर्थ होत नाही, निवाय कलवरत्ताप्रत व आयचा
लेखी पोथी यांत ' स्राणांच मडशाः सवस्वररूपनरा
धिप ” असा पाठ आहे, तो अधिक साह्य वाटल्याने
तला आहे,
|
त्याच्या
बरोबर पाठविले. प्रद्यक्नाला नायक करून सांबाला
विदषक करून वीर गदाळा पारिपोश्रे करून
त्याचप्रमाणे दसऱ्या यादवांस त्यांच्या तृत्यगीत-
७७. ह
तल्य हात. ( सवाचा रूप ॥भंनत्न होता, पण
आवाज एकजात जनानी होते. ) असो;
संव वज़्नगराच्या सपुरनामक उत्तम शाखा
नगरास जाऊन पोचले. ते दानवांनी व्याप्त होत
हे भुशी म म ल. केट क 23
अध्याय त्र्याण्णवावा
नटपभाव-प्रद्मुम्रमवेश,
वशुपायन म्हणतात:--हे राजा, त्यानेतर
डेर पाट- वज़नाभाने सुपुरवासी असुरांस या नटांना
(
उतरण्यास ) उत्तम गह द्या, अशा आज्ञा
केळी व यांचें आतिथ्य करा, पुष्कळ रत्नांचे
यांस उपायन ( भेट ) द्या; आणि विचित्र वख
पण करा; कारण, याच्या हारा सवास उत्तम
सख देणार जनरंजन होणार आहे, असे सां-
आज्ञा ऐकून
असरांनी सव प्रकारें तसंच केळं, पूर्वी ज्याच
नांव कानीं आठे होते तोच नर आला आहे,
समजतांच सर्वांना मोठं कोतक वाटलं
त्यांनी मोठ्या आनंदाने त्या नटाचा मोठा
सत्कार केळा. वेप पालटण्याकारेतां त्याला
पुष्कळ रत्नही दिलीं
त्यानंतर वर प्राप्त झालेला नट तेथ असा नाच
करूं लागला कीं, त्याच्या योगानं त्या शहरां-
तीळ पोरजनांना परम हषे झाला. रामायण
।महाकाव्यास उद्देशून त्यांने नाटक केले. त्यांत
रावणाच्या वधाच्या हेतने अप्रमेय विष्णूचा
जन्म झाला असं दाखविले होते. त्या नाटकांत
- लोमपादाच्या दशरथ मित्रान महामान क्रष्य-
अंग व शांता यांना गणिकांसह आणविले
असा भाग होता. राम, टक्ष्मण, शत्रुध् व
भरत, क्रप्यक्षंग व शांता हइत्यादकाच्या
भमिका त्या नटांनी इतक्या हुबेहुब घेतल्या
१ येथ * रपुरवासीनां ' असेही पाठांतर आहे,
४९२
श्रीमर्महामारत.
[ अध्याय ९१,
होत्या कीं, त्या वेळचे जिवत असलेले वृद्ध
दानव त्या पाहून विस्मित झाळे व ते, यांचें
रूप अगदीं थेट त्यांच्यासारख॑ आहे. असे,
हे राजन, तेथल्या लोकांना सांगं लागले. त्यांचे
वेषधारण, अभिनय, क्रियाकोशल्य व पात्रांचा
प्रवेश इत्यादि सवे कोशल्य पाहून दानव
विस्मित झाळे. नाटक पहाण्यांत गंग झालेले
असर नाट्यविषयामध्यं पुन: पुनः उठन मोठ्या
आनंदानें ( टाळ्या वगेरे वाजवन ) आपला
विस्मय शब्दांनी व्यक्त करूं लागळे. संतष्ट
होऊन त्यांनीं वस्रे, कंठमषणं, कडीं, सवणे
वेड्येमणी यांचे जडलेळे मनोहर हार
एक अत्यंत रमर्णाय अस प्रेक्षास्थान
आपले छावणींत तयार करविले, आगे
नट मंडळीने पुरापर विश्रांति घेऊन झाल्या-
वर त्यांस बहुत रत्ने वगैरे देऊन “ आतां
नाटक दाखवा ” अशी त्या महाबली वज्ना-
भानं आज्ञा केली व नंतर तो शहाणा राजा
आपल्या अंत:पुरांतील स्त्रीवगोस पडदपो
शीच्या परंत, दृष्टीच्या टप्यांत असणाऱ्या
जागी बसवन तो नाटक पहाण्याकरितां आपले
ज्ञातीसह स्वतः बसला. तिकडे यादवांनींही
नटवेष घेऊन उचित भामेका धारण केल्या
व आपले काये साधण्याकारेतां त्या धाडशी
इत्यादि त्या खेळवाल्यांस दिले. याप्रमाणे वीरांनी नाचास आरंभ केला, टाळादि धने
जेव्हां जेव्हां प्रेक्षकांपेकी कोणी कांहीं वस्त वार््ये, मरली, सने इत्यादि सिर वाचं
बक्षीस देडे तेव्हां तेव्हां ते नट त्या दात्याचे मरज, आनक (मटंगादि) आनर्द्धे वार््चे व वीणा-
कुल-गोत्राचा चोधांत उच्चार करून 'छोक- प्रभ्रति तंतैवा्े ते सवे वाजवं लागले. नंतर मनांस
रूपाने त्याची स्तृति करीत. त्या योगानें व कानांस तप्त करणारें देवांचे छालिकय गान
तेथील प्रेक्षक असुर व मुनीही संतष्ट झाले
नरेंद्रा, मग त्या शाखानंगरवासी लोकांनी
त्या दिव्यरूपी नटाचें आगमन व कौशल्य!
वज्ननाभाला कळविले. देव्येंद्राने ही गोष्ट पर्वी
"च ऐकली होती. म्हणन त्याने “त्या नटाला
वज्पुरांत घेऊन या?” अशा मोठ्या
हषीने आपल्या अनचरांस आज्ञा केटी. त
दानवेंद्राचे वचन ऐकन शाखानगरवासी अस-
रांनी यादवांस नटवेषानेंच रम्य वज़पुरास नळ
विश्वकम्योने उत्तम प्रकारे केढेळा वाडा राजाने
त्यांना उतरावयास दिला वत्यांना जी जी
वस्तु हवी होती ती ती सर्वे शतपटीने अधिक '
दिठी, वज़नाभ महासुरान त्या वेळीं आनं-
दांचे भरांत त्या नाटककार मंडळीकडून
महाकालरुद्राचा उत्सव करविला व त्यासाठी
ईऑरशिशिरशि शिशिशिशिशिशिश्श्स्श्श्शि तांत किंवा तार असते,
१ शाखानगर म्हणजे मुख्य नगराचे भोंवतीचे
पालना
लहान पुरे ( ,9/१७११॥१. )
१ या ठिकाणीं “ कारयामास रम्यंच चमूवाटे
प्रृष्टवान् ” असे मूळ आहे व त्यावर चतुर्धरानें * चमू-
वाट' म्हणजे प्रक्षणाथं म्हणज खळ पहाण्याकारतां
आपले सैनिकांना पाचारण केले, असा केला आहे.
परंतू, एक तर “वाट ”' याचा अर्थ भोलावर्णे' हा
अत्यंत अपरिचित आहे, व शिवाय रम्य' हे विशेषण
तदथां फारसं रुचकर नाही. याकरितां चमूवाट म्हणज
सनचा मंडप किवा छावणीत घातलला 'आवार' असा
अर्थ आम्हीं केला आहे. 'छावणींत' घालण्याचे प्रयोजन
बहुधा शहरापेक्षां छावर्णांत ५शस्त खुली जागा अधिक
असते व सुरक्षितपणाही अधिकच असतो.
२ टाळ, झांज इत्यादि परस्पर ताडन करण्याच्या
वाद्यांना ' घनवार्य ' म्हणतात, कारण धन हा शाब्द
हनू ताडन करणें या धातूपासून झाला आहे,
२ मुरली, सन, यांस ' सुपिर ) वार्ये म्हणतात,
कारण त्यांस “ छिद्रे ” असतात,
४ मदंग, मुरज, यांस ' आनद्ध ' वार्ये म्हणतात.
कारण तीं वादीने जखडलेली असतात,
७. वॉणादिकांस “ तंतुवाद्ये ' म्हणतात, कारण, त्यांस
|
६ या “ छालिक्याची ' माहिती पुष्कळ यत्न
करूनही सांपडली नाहीं,
२ विष्णुपव. ]
हरिवंश.
श्ट्रै
यादवांनी आणलेल्या वेश्या गाऊं लागल्या. ते
गायन एक कणाोसृतच होते. गांधारग्रोम व
वर्संतादि रागाप्यत गंभावतरण व त्याने
मिश्रित आसारित या गायनाच्या जाती
संदर स्वरसंपत्तीने त्यांनीं गाइल्या. ल्य व
ताल यांनीं यक्त असलेलं त॑ शभ गंगावतरण
ऐकवन हे भारता, उठून उठून त्यांनीं असरांस
संतष्ट केळे. आपले दृष्टकाये साधण्याकरितां
नट झालेल्या वीर्येवान् प्रद्मम्न, सांब व गद
यांनीं नेदि नांवार्च वाद्य वाजविळं. नंतर नांदि या
नांवाचे मंगळ पद्य हणन झाल्यावर रुक्मिणी-
पुत्राने विनयपूवैक चांगल्या रीतीने गंगावत-
रणासंबर्धे श्छोक म्हटला. ' व रंभेचें कबेरपुत्र
नलकजराकडे जाणें ' या संबधी नाटक करून
दाखविले, शर नामक यादवाने रावणाचा वेष
घेतला. मनोवती नांवाच्या एका संदर वारांग-
नेने रंभेचा वेष घेतला. प्रद्रम्न नलकबर झाला
सांब त्याचा विदूषक झाला, इतर यादवांनी
मायेने केलासाचा देखावा दाखविला. क्रद्ध न-
लकबराने टरात्म्या रावणास शाप कसा दिला
व रंभेचे सांत्वन कसं केलें, ते प्रकरण वौर
यटनेंदनांनीं करून दाखविले. सववज्ञ महात्म्या
नारद मर्नीची कीर्ति गाइली. पाय उचलणे,
नाचणे व अभिनय करणे यांच्या योगाने दान-
वीर अति तेजस्वी भेमांवर फार प्रसन्न झाले
त्यांनीं उत्तम वतर, रत्नं, आभरणें, वेड्ये
मणींनीं भषित व वतळमणींनीं यक्त असलेले
हार, विचित्र विमाने, आकाशगामा रथ, दिव्य
नागकुलांत झालेळे व आकाशगामी गज, दिव्य,
१ ग्राम हणजे स्वरसंध. हे ग्राम तौन आहेत
२ ज्यांत गांधारादि पूर्णपर्ण असतात अस रागांत-
रामेश्र व गीत विरोषाने युक्त अस आलापपूर्ण गायन
गंगावतरणासंबंधें पद्य गावून केलें
३ नंदि"” हें चोंडक्याचे आकाराचे चामड्यानें मढ-
विलेलें एक वाद्य असते. यांचा आवाज ' बारा पडधमा-
इतका ! मोठा असतो,
शीत व रसयक्त चंदन, अगरुप्रभति सवासिक
घप व चिंतन करतांच सवे कामना पर्ण कर-
णारे उत्कृष्ट चितामणी, ते दानव, त्या नाट-
कांतील अनेक देखाब्यांच्या वेळीं वारंवार त्यांस
देऊं लागले. हे पुरुपश्रेष्ठा, यादवांनी त्यांना
या प्रकारे धन-रत्नरहित करून सोडले. हे
जनेश्वरा, मुख्य दानवांच्या ख्रियाही तशाच
त्यांस अनेक वस्तु देऊं लागल्या.
त्यानंतर प्रभावतीची सखी हंसी प्रभावतीला
म्हणाली, “ गडे, मी यादवांनी उत्तम प्रकारें
रक्षण केलेल्या रम्य द्वारकेस गेलं होते. हे क-
मलनयने, मी एकातांत प्रद्मम्नाला भेटले. हे
शचिस्मिते, तझी भाक्ते त्याला कळविली. तेव्हां
सखे, संतृष्ट झालेल्या त्याने तझ्याशीं समागम
करण्याचा काळ आज प्रदोपसमयीं ठरविला
आहे. यास्तव हे संदारिे, आज तुझा प्रियसमा-
गम होईल. हे सुज्ञे, भेमकुलांत उत्पन्न झा-
ठेळे लोक ( यादव ) कधीं असत्य भाषण
करीत नसतात. त्यावर संतुष्ट झालेली प्रभावती
त्या हंसीला म्हणाली, ' हे सुंदर, मी तुला
येथे ठेवून घेतले आहे. यास्तव, तू आज
माझ्याच निवासस्थानी नीज. मी तुझ्यासह
आपल्या अंतःपुरांत केशवपुत्रास पहाण्यांची
इच्छा करीत आहे. कारण हे पसिणि, तू मा-
झ्याजवळ असलीस हाणे मी निभेय होईन
हंसीने ती गोष्ट पतकरली आणि ती कमल-
नयना प्रभावती सखीसह माडीवर चढली. वि
श्वकम्याने केलेल्या त्या उत्तम राजमदिराच्या
पष्ठभागी प्रभावतीने प्रद्मम्नाच्या आगमनास
योग्य अशी सर्वे तयारी सत्वर केली
तयारी झाल्यावर प्रभावतीची आज्ञा घेऊन ती
वायगती हंसी प्रथम्नास आणावयास गेली
ती शभस्मित करणारी हंसी "नटवेष धारण
रणाऱ्या प्रद्मम्नाकडे जाऊन म्हणाली, “भग-
वन्; आपल्या संकेताचा काढ आज रात्री
४९४ श्रीमन्महामारत. [ अध्याय ९४,
आहे.” त॑ एकन, काम (प्रथम्न) “बर आहे' होत नाहीं म्हणन कमदेनी जशी भर तारु-
असे म्हणाला व लागलीच हंसी तेथन 'ण्यांत मरून जाते तशी मी मरून जाईन )
निघाली व परत येऊन प्रभावतीस म्हणाली, हाय, हाय, मी मोठी मानी असूनही मदन-
: हे विशालालि, प्रद्मम्न येत आहे; धीर धर.! पर्पानं मला दंश केला आहे. स्वभावतःच
इकडे शात्नहंत्या वीर आत्मज्ञ प्रथम्नाने | जगाला आनंद देणारे व सखरूप शोतर्वाये
भ्रमरांनीं भरलेळी अतिसवासिक पुष्पमाला । चेद्रिकिरण माझ्या गाञांना असे कां बरें जाळीत
प्रभावतीकडे कोणी सेवक नेत आहे असे आहेत. अनेक पुष्पपरागांस वाहून नेणारा
पाहिलं व ती तिच्या अंतःपुरांत जात आहे. स्वभावतःच शीतळ वाय दावाय़नीसारखा माझ्या
असं निश्चयाने जाणन तो प्रतापी भ्रमराचे संदर शरीरास वारंवार जाळीत आहे. मनाला
रूप घेऊन माळंतील पुप्पांत जाऊन बसला. . स्थिर करावे म्हणन मी पुष्कळ निश्चय करित
स्त्रियांनी ती भ्रमरयक्त पुण्पांची माळ अंत:- | पण, सेकल्पाचे दांडगाईमळें हे॑निबेळ मन
रांत नेली व हे राजन, प्रभावतीच्या निवा- एके ठिकाणीं रहात नाहीं. मी यावेळीं विचार
सस्थानीं तिच्या अगदीं जवळ नेऊन ठेविली, , शुन्य माळ आहे, मी मोहित होत आहे
नंतर संध्याकाळ झाला असतां इतर सवे भ्रमर माझ्या हृदयांत माठा कंप सटला आहे. मला
त्या मालेवरून उठून गेळे. मग तो यादवश्रेष्ठ वेरी थेत आहे. हाय, हाय, खाचित मी मरत.
वीर एकटाच ठरला. तेव्हां हळूच प्रभावतीच्या नो लके
कणोतीळल कमलांत जाऊन लीन आला. अध्याय चोऱ्याण्णवावा.
त्यानेतर वाक्पटु प्रभावती मनोहर पृण- ०:
चंद्रास उगवतांना पाहन हसीस म्हणाली, . प्रभाबतापारणय,
: सखे माझे अंगाची आग चालली आहे, वशपायन सांगतात:--प्रद्यश्नान जेव्हां
तोंड कोरडे पडलं आहे व हृदयामन्य अति-. जाणिळ को, ही पोरगी आपण सवेथा वेडी
शय उत्कंठा उत्पन्न झाडी आहे. ज्याच्यावर करून सोडिडी आहे, तेव्हां त्याचे मनाला
ओषधघच नाहीं. असा हा. कोणता ब्याथी फार हप होऊन ता हसीला म्हणाला, ' तूं
म्हणावा ? गडे, हा नकताच उगवळेळा शीतळ त्या दत्यराजकन्येला कळव कों, मी भेग्याचे
किरणांचा पणेचंद्र माझ्या मनांत दुप्पट खूप घेऊन इतर भग्यांबरोबरच फलांत लपन
ओत्सक््य वाढवन प्रिय असतांही मला नकासा . तिचे महालांत आळा आहे. आगि मी तिचा
होत आहे. माझ्या प्रियाळा मीं पर्वा कधी किंकर आह. तिचे मनास मानेल तस प्रभा-
प्रत्यक्ष पाहिळे नाहीं. केवळ त्याचे रूपादि वतीने आतां मजशी वतोवे. ' अस म्हणन त्या
गण ऐकनच मीं त्याची इच्छा कढी आहे. ' राजबिड्यान आपले संदर रूप प्रकट केले
तथापि, तो माझ्या अंगाळा घरुमवीत आहे. त्या वेळीं त्याचे प्रभन ती राजवाड्याची गची
खरोखर खत्नीससभावाला धिक्कार असो; मी. ल्खळ्खं लागली, आणि, हे राजा, तेथें पड-
मनाशी म्हणत आहें का, माझा प्रिय जर न ठेळी संदर चेटरप्रभा त्या प्रयक्नाच अगकांती
आला तर हाय, हाय, कमद्वतीच्या मार्गांचे पुढं फिकी पडढी. मग अशा त्या मनोहर
1 दीन होऊन अनकरण करीन, ( म्हणज प्र्रम्नाळा पाहन प्रभावतीच्या कामसमद्राठा
वहुभ विद्यमानू असनही केवळ त्याच दशन, पाणिमचे दिवशी चद्रादयी जशी उदधीठा
२ विष्णुपवे, ] हरिवंश.
यय ायाचााडाजाजजाळाययाचाजाळाकायाकायाजायवडयाहाजधावचाजाभाावाजाचायायायकामूचा
भरती चढते तशी भरती चढली. तेव्हां ती मनांत आणन प्रदीप्त झाळा. नंतर आह्मणांना
कमलनयना प्रभावती लेने कांहीसे खालीं दक्षणा देण्याचा सेकल्प करून, तो वीर
तोंड करून व चोरून तिरक्या दृष्टीने ( त्या प्रद्रम्न त्या द्वारस्थ हंसीला म्हणाला, हे
सुंदराकडे ) पहात निश्चल उभी राहिली. त्या पाल्षागि, त॑ दारावर अशीच रखवालीला राहन
वेळीं संदर भषणांनीं अलंकृत झालेल्या त्या | आम्हां दोघांना राख
वरारोहेला नितंबंदेशीं हस्ताने स्पशे करून ती त्याची आज्ञा शिरसा मान्य करून
तो प्रद्मम्न रोमांचित शरीर होऊन म्हणाला ला
: गडे, शेकडा संकल्प केले, तेव्हां कठे मला उजव्या हाती धरून संदर शयनावर नेलें
हे पूणेचंद्रासमान आल्हादकारक मख पहा- आणि तेथें तिळा आपले अंकावरच बसवन
वयास मिळालं. मग आतां त मख अधोमख घेऊन तिला वारंवार गोंजारून प्रथम संथा-
करून मजपाशीं शब्दही न बोलतां उभ राहणें वली ( तिची भीति उडविली ) आणि मग
याला काय म्हणावे हे वरानने, लळेचें आव- ! हळ हळ आपले सगंधी मखवायंनीं तिळा
रण घेऊन या मखेंटची प्रभा त॑ हीन करूं सवासित करीत यक्तीने तिचे गाळाचे मके
नको. अग भिञ्ये, आतां सवे मय सोड. मज- घेतले. नेतर भंगा ज्याप्रमाणे कमलांत आसक्त
पाशी त॑ भय कशाला ? मी मळीं तझा दास होऊन मधपान कारितो, त्याप्रमाणे त्यानं
आहे. तंच मजवर कृपादृष्टि कर, असे तिचे मखकमलाचे पान केळे आणि तो रति-
मी म्हणतो. अग लाजऱ्ये, हे भीरुपण आतां
टाकन दे असं मी तुला हात नोडन मागणं
मागतो. कारण, आतां अंग चोरून पली
कडे उर्भे रहाण्याची वेळ नव्हे. याकरितां
सवे भीति सोडन या समयाला उचित असे
काय त॑ मला सांग. तं रूपाने निरूपमच
आहेस. तेव्हां माझे मागणे एवढंच कीं, सांप्र-
तचा देशकाल मनांत आणन त्याला सोईकर
पडेल अशा गांधवेविधीने मजशीं विवाह
करून मजवर कृपा कर. ' अस म्हणून त्या
वीयेशाली भीमकीपुत्राने आचमन करून
त्या रत्नांचे ठिकाणीं तेजोरूपानं असलेल्या
अश्नीचं आवाहन करून मंत्रोचारपूवेक तो
समय पाहून, पुप्पांनींच हवन केळे आणि
नंतर उंची अलंकारांनी भपित असता तिचा
हात धरून त्या रत्नस्थ अश्नीभोवतींच तिज-
सह प्रदक्षिणा केली. तेव्हां लोकांच्या ठशाभा-
शुभ कमांचा साक्षी तो तेजस्वी भगवान् आशि,
प्र्वम्न हा प्रत्यक्ष परमात्म्याचा पुत्र आहे हे
हरिवंश ८--५९,
कमीत चांगलाच कशल असल्याने मखपाना-
नेतर त्या सश्रोणीला त्याने आलिंगन दिलें
आलिंगिल्यानंतर तिला एकातांत संभोगदानाने
तो रमविता झाला. पण ती गोष्ट देखील, तो
रतिकमातला पुरा दर्दी असल्यानं, ती नवोढा
आहे व तिला हा पहिलाच प्रसंग आहे हे
घ्यानांत वागवन; त्यानं तिचे मन चास न
पावेळ इतक्या सोडेनें आटपती घेतली. असो
याप्रमाणें तो समथ कृप्णपुत्र तिजशीं रत
होऊन रात्रभर तेथेंच राहिला आणि आहेर
बर्ड फटण्याच्या समारास पुनः नटाल्यास
गेला. जातांना जिचा काम अजन परा तप्तझाला
नव्हता अशा प्रभावतीनं त्याला मोठ्या कष्टा-
नेच परवानगी दिली व तोही तेथून गेला. तरी
त्याचे मनांत तीच रमणीय रूपवती कांता
सारखी घोळत होती.
असो; याप्रकारे ते प्रद्मम्नाच॑ वंशज का-
योवर दृष्टि देऊन इंद्र व केशव यांची आज्ञा
होण्याची वाट पहात नटवेपाने तेथे नटशाळं-
४६९६ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ९४,
अ्ामडयमळयाकककाच्याचययाच्यायवयमयायाा्यामयाधायायाडाचयामयााामावयाधयायायामाडाडााडायामयधाडययवयामाडयाडवमडमाधययायाामवामयाकाळााभाणावयाभकाभाामाधायाधवणधामाभावडाधडयाातशाधलाामाबकादनाडशोडवडाा याक ननाीणनलाा न लयाााजाडतलळलाजाजाजानाकाक १८ पोती शाणी लना...
0४
तच राहिले. रहस्यगोपन करण्यांत गढळेले स्रीपात्र करणाऱ्या ज्या यादवाख्रया होत्या
असे ते सवे यादव वज़नाभ असर त्रेलोक्य- त्यांचें रूप, त्यांचे विलास, त्यांचे अगाचा तो
विजयाचा उद्योग काय कारितो त्याची प्रतीक्षा | सगंध, त्यांचें ते मेजळ भाषण व सम्यवतेन
करीत तेथें होते. त्यांचा मतलब असा होता इत्यादि गण त्या असरास्रियांनाही आपणांत
कीं, कश््यप मनीचे सत्र जोपयत चाळ आहे, | असावे असे वाटले, हे राजा, ( असा रंग
त्याचे आंत देव व असर यांचं यद्ध उद्भव नये. बनन राहिला असता ) त्या वज्ञनाभाचा
( हणजे हेत साधला ) याप्रमाणे ते यक्ति- सनाभ म्हणन जो प्रख्यात भाऊ होता,
वान् यादव त्रलोक्यविजय सिद्ध हेण्याचे हे- त्याच्या देखण्या व सट्ूणी दोन मली होत्या
तूने धमोचरणपवेक जप करीत व इष्टकालाची . त्यांपकी एकाचे नांव चेद्रवती व टसररीचं नांव
प्रतीक्षा करीत तेथें राहिले असतां, प्राणिमा- गणवती. त्या नित्य प्रभावतीचे मंदिरांत जात
ताचें मन हरण करणारा असा रमणीय वषो- असत. तेव्हां त्यांना आढळन आलं कीं, ही
काल प्राप्त झाला. मनोवेगाने जाणारे हसपक्षी | प्रभावती आतांशे रातिक्रमीत चर आहे. तेव्हां
इकडे ही तरुण मेडळी काय काय करितात त्यांनीं ती एकांतांत आणल्याशीं निमेळ
त्याची बातमी दिवस रात्र इंद्र व केशव यांना मनाने बोलते अस पाहन विश्वासाने तिला
जाऊन कळवीत असत. त्या काळांत तो महा- विचारल ( कां हे कस ? तळा येथ पुरुप
तेजस्वी प्रद्मम्न स्वतःच्या रूपाला अनरूप कठचा ? ) तेव्हां ती म्हणाली ' मला एक विद्या
अशा त्या संदरी प्रभावतीशी प्रतिरात्री विळा- येत आहे. तिचे अध्ययन केळ म्हणजे अपणास
सांत मभ़ होत असे. त्याच रक्षण करण्याचं जा कोणी पाति रातिकमाविषयीं आवडत असलतो
काम हंसांनी पतकरिल होते. हे राजा, इंद्राचे तत्काल प्राप्त होतो. ब साभाग्यप्राप्तिही
आज्ञेवरून त्या वज्रपुरांत वास करणाऱ्या त्या . हाते. मग तो इच्छित पुरुष देव असो वा दानव
हंसांनीं त॑ पुर व्यापिले होतं. पण, कालाच्या असो; तो विवश होऊन तत्काळ आपले शय-
सामथ्यानं त्या असरांना अशी कांही मल नापाशीं येऊन उभाच रहातो. अशी सोय
पडली कीं, त्यांना किंवा त्या नटांना कोणींही, मजजवळ असल्याने मी एका बद्धिमान् संदर
( हे खरे कोण आहेत त॑ ) ओळखिलं नाहीं. ! देवपुत्राशीं रमत असत. आतांच प्राझ्या वि-
त्या हंसांचे मंडळीचा पहारा असल्यामळे, पुढे द्यच्या प्रभावाने मी निवडलेला माझा प्राण-
पुढे तो प्रद्यम्त मग छन्नवेपांन भर दिवसासही प्यारा ( प्रद्मम्न ) तम्हाला येथ दाखवित
प्रभावतीचे मदिरांतच राहे ठागळा. इकडे नट- बरे, पहा तर खरा किती फक्कड आहे तो
शाळतही आपली छाया तो आपल्या माया- ( असे म्हणन तिन प्रयरम्नास दाखाविळा. )
शक्तीने उभी करीत असे. आणि हे कारवा, तेव्हां त्याचं त सर्वात्तम रूप व त्याची ती
देहाधानं तो प्रभावतीळा भोर्गात असे ज्वानी पाहन त्या पोरी थक्कच झाल्या. मग
त्या नाटकी मंडळीतील पुरुषांचा तो ती मनोहर हास्य करणारी वरारोहा प्रभा
असरांविषयींचा पज्यमाव, शिवाय त्यांचा वती समयाला अनचित असं वाक्य आपल्या
नम्रपणा, शीक, लाला, दक्षता, सरळपणा, त्या उभय भागेनींस उद्देशान बोली कां
तशीच त्यांची विद्रत्ता, हीं त्या असरांना ' भगिनींनो, देव हे सवदा धमेरत असतात
फारच स्पृहणीय वाटली. त्याचप्रमाण त्यांतील | ( आणे आपले ) असर हे दाम्मिक असतात
२ विष्णुपर्व, ] हरिश, ४९७
्ण्याय्मकाल्मामममायालाणान्यानममयाधकमयामयाममयममयााायायययमे क वदत मडडडडडडडका डड ड डम वावचकयामवाडयी ०५. “०
र, लिला कनबसआआळन ळव
१ णोपशिणािणणपालणाण प) फील “कापा टी
देव हे सदा तपश्चर्येत मझ असतात आणि हे प्रविष्ट झाले. हे राजा, त्या मायावी प्रद्यम्नाने
असर सखापभोगांत गढलेळे असतात. देव | आपले मायेच्या बलानं ते दोघेही वीर झांकन
सवदा सत्यपरायण असतात; असर हे अनृ- तेथे आणिले. मग त्याही शत्रमदक सन्मान्य
तप्रिय असतात आणि जेथे जेथे मिळन वीरांनी ( प्रथम्नाप्रमाणे ) गांधर्वेविधिनेच
धमे, तप व सत्य हा. असतीळ, तेथेंच जय समंत्रक आपआपल्या प्रियेच करग्रहण केळं
असतो हं निश्चित. याकारेतां माझे असं सांगणें आणि मग ते यदश्रेष्ठ वीर इंद्र व कृप्ण यांची
आहे की, तम्हीही मजप्रमाणं आपल्याला देव- अनज्ञा येईपर्यंतचे काळांत त्या असरकन्यांशी
पत्र पति करा. मी तुम्हांला विद्या देते. . रममाण होऊन राहिले. त्यांपैकी कृष्णपुत्र
म्हणजे माझ्या त्या विचेच्या सामथ्योने गद हा चंद्रवतीशीं व सांब हा गणवतीशी
तम्हांला योग्य असे पाते. आतांच ' रमला.
प्राप्त होताल. ह ऐकतांच त्या दोघीही बहि- गक
णांना आनंद होऊन त्या त्या चारुनत्रेला, अध्याय प"चाण्णवावा,
म्हणाल्या, फार नामी. मग त्या पतित्रता प्रभा- कका वनोद
वतीने कसं करावे म्हणन आपले प्रियाची, मॅयुस्ताचा प्रभावतीशी बिनोद,
संमति विचारिळी, त्यांन सचविळे की, माआाच. वरपायन सांगतातः:--असा क्रम चालला
जळता गद नांवाचा मोठा वीर आहे व दसरा ' असतां भाठपदाचे महिन्यांत एके दिवशी
एक सांब नांवाचा आहे ते दोघेही मोठे देखणे, आकाश ढगांनी भरून गेलेलं पाहून पृर्णद-
सशील आणि यद्धकमात शर असे आहेत. प्रमाण ज्याचे मखाची प्रभा आहे असा तो
यावर प्रभावती आपल्या बहिणींना म्हणाली, ' प्रद्म्नरूपी मदन सुंदर आणे विशाळ नत्रा-
पर्वी दवासक्रपींनी प्रसन्न मनाने मला ही च्या प्रभावतीला म्हणाला:---'ह वरगातर, ह्
विद्या दिली. त्याचप्रमाणे त्यांनी स्वसंतोषाने 'संदरि, तुझ्या मुखाची शाभा धारण करणारा
मला अखंड सोभाग्य व कामाये हीही दिलीं हा जो चेट्र याच बिब आज रमणार्य (दसत
आहेत. ( विद्या देतांना ते मळा म्हणाले ) नाही. कारण, हे रमणीये, हे सेहतोरू,
देव, दानव, यक्ष, यांपंकी ज्या कोणाचे तं. ( जिची मांडोशा माडा घासत आहे तक
पति या इच्छेने ध्यान करशीळ तोच तमा पुष्ट ) हा चंद्र तुस कशपाशाच साहश्य वा-
पति होऊन तला मिळेल, या त्यांच्या आश्रा- गावणाऱ्या या मघजाळान गुरफाटला गेला
सनावरून हा वीर पुरुष मी इच्छिला. (व तो आहे. हे सुश्र, हो मेवादरस्थ विद्युत पुवणाष
मला मिळाला ) तर तम्हींही ही विद्या मज- ' सुदर अलकार तरातलल्या तुझ्यासारखा द-
पासून ध्या-म्हणजे आतांचे आतांच तुमचा |सत आहे. हे वराझ्के, हें गगना करणार मव
प्रेयपुरुपाशीं संगम होल तझ्या कठांताल हाराच सराप्रमाण शाभवत
मग त्या दोघींनी आनंदित होऊन आपल्या अशा जलधारा सोडीत आहेत. ह्या (शुभ्र )
बहिणींचे तोंडन ती विद्या उचलली व तिचा ' बगळ्यांच्या पक्तिमेघमडढात कस्त असता
पाठ करून, त्या दोर्घाही सुलक्षणी कन्यांनीं तुझ्या निमेळ दतपक्त|प्रमाण चकाकत आ-
गद व सांब या यादवांचे पतिरूपाने ध्यान हेत. आणि, हे सुश्रु, पाण्याच्या ठाढ्याच्या
केठे, त्याबरोबर ते दोवे प्रद्रम्नासमवेत तेर्थे जोरापुढे ज्यांमधील कमळ आत दडपून गढ
४६८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय ९५.
आहेत; अशीं हीं नद्यांतील जल ( कमले 'झालेळा मदनोत्तेजक असा सुगंध बरोबर घेऊन
अंतर्हित झाल्यामळं ) आतां शोभत नाहींत. हा सखकारक वाय वहात आहे. हे चारु-
ज्यामधील बलाकमाला या तझ्या निर्मळ व गावि, रतिश्रमाने प्राप्त होणाऱ्या धर्मेबि
सुंदर दृंतांप्रमाणें शोभत आहेत; असे दुंना दुर करणारा व नवीन नवीन सजलमेघ
हे मेघ वायचे तडाक्यांत सांपडल्या- घेऊन येणारा असा हा वायु जर या कामांत
मळ शाभ्रदंतांचे हत्तींप्रमाण॑ एकमेकांशीं टकर नसेल तर मला तरी हा प्जन्यकाल त्यावांचन
देण्यास धांवत आहेत. हे कांते, हे सुंदरांगि, प्रिय वाटणार नाहीं. अग, तुझ्या माझ्या
तझ्या मखस्थानींचे नेत्रापांगाप्रमाणं हे तीन प्रेमळ जोडप्यांच्या सेंगमांत रतिकमे संपत
रंगांचे बनलेले इंद्रधनुप्य पहा. ते गगनाला आहे तोंच रतिश्रमाचा खेद दूर करणारा सु-
व मेघमंडलाळा शोभा आणीत असून ( मज- गंधी वायु येणे, याहून अधिक सुखावह असें
सारख्या ) कामी जनांस तर उल्हासच आणित य लोकांत दसरं काय तरी आहे ! हे स॒गाति,
आहे. हे सुश्रोणे, गगना करणाऱ्या मेघांस मानस सरोवरांत वस्ती करण्याचा ओढा अ-
टून हर्षित होऊन प्रतिगमेना करणारे व सल्याने नद्यांची पुलिने जलाने बडून गेलेली
पिसारे उंच उभारून मोठ्या आदरानं पाहून हंस अति हर्षित झाळे व सारस, क्रोंच
नत्य करूं लागले असतां त्यांच्या प्रिया ज्या पक्ष्यांचे समदायांत मिसळन या प्रदेशी राहिठे
ठांडोरी त्यांना अधिकच प्रिय वाटणारे, असे आहेत. ( त्यामळं फार शोभा आली आहे. )
बाहेरील मयर पाहन;हे चारुश्रोणि,चद्रप्रकाशाने हा प्रावृटकाल संपन हंस, सारस व चक्रवाक
धवलित झालेल्या श्रीमंतांचे वाड्यांतील हे जलाशय सोडन चालते झाळे म्हणजे मग
इतर मोरांचे थंवेही खले आणि । नद्याही शोभत नाहींत; व सरोवरंही संदर
क्षणभर त्या वाल्यांना अत्यत्कृष्ट दिसत नाहींत. कारण, हे चारुविशाललोचने
शोभा आणून बेटे पुनरपि लोकरच ' तीं निस्तेज दिसतात. सर्वोत्कृष्ट आणि रमणीय
पहिल्याप्रमाण वाड्याचे वळचणीांना दडले. अशा रूपाच्या लक्ष्मीला प्रणाम करून
कांहीं वृक्षाम्रांवर चढलेळे संदरांगांचे मोर निद्राही ( ह्या वषोकालळांत ) कालाला व श्री-
क्षणभर त्या वृक्षांना चडामणी ( शिखंत , हरीला ओळखन, शोेषसर्पाचे अंगावर एका
घातलेळं रत्न ) ची शोभा देऊन पावसाने पंख जाजला निजलेल्या जगन्नाथ, उपेंद्र अच्यता-
ओळे होतांच झाडांवरून उतरून मेघ आहेत कडे गेळी. हे कमल्दीधेलोचने, याप्रमाणं
काँ नाहांत, अशा शंकत पडन नृतन तणा- भगवान् हरी निद्रावश झाल्यावर मेघयुक्त
च्छांदित अशा मर्मावर उतरतात. पजे- आकाशानं आक्रांत झालला हा कमलतुल्य
न्याचे धारांच फर्टातून निसटणारा व निमेलकांति चंद्र, कृष्णमखाचं अनुकरण
चेटनपंकान शीतळ झालेला आणि 'कारितो आहे. श्रीकृष्णाचे प्रसादाची आशा
कदंब, सर्ज, अर्जन या वक्षांचे पुष्पांत उत्पन्न करणारे हे सर्वही क्रतु कदंब, नीप, अर्जन
| केतक इत्यादि वृक्षांच्या पुष्पमाला व शिवाय
१ सुंदर व लिलक्षण स्त्रियांथ नत्राचे जेतरंग शुभ्र निरनिराळ्या जातींची पुप्पहा कृष्णाला
कृष्ण, व ताम्र अशा तान वणानी युक्त असते. नत्रांत | व
ताम्रवर्णी रपा असणे हे उची भाग्याचे लक्षण सामु १ देव चतमासांत निद्रिस्त असतो व तुळर्शांचे ल्म्ाचे
द्रिकांत धरलं आह दिवशी उठतो, हं सप्रासेडच आहे
२ विष्णुपरवे, ]
हरिवंश.
४९९
म्हणून ब्रेऊन येत आहेत. भरमरांनीं वारंवार प्रियकरांना घट्ट आलिंगन देऊन शाय्येवर
ज्यांचे पुष्पांतील मधुपान केळे आहे, असल्या | निजण्याचा समय नसतांही त्यांचा काम चेत-
कित्येक अति सुकुमार वृक्षांना हे इकडन ति
कडे फिरणारे विषारी साप नसत्या मखस्पशीने
ग्लान करून सोडितात, हे पाहन लोकांना मोठे
नवल वाटून राहिलं आहे. हे प्रिये, जलाचे
अति भाराने ओथंबलेल्या मेधवंदामळें भमीवर
कोसळन पडतेच काय, अशा स्थितींत हें आ-
काश पाहून कामातिरकानं तुझे मुख, स्तन व
मांड्या या घामाघुम झाल्यामळ, एखाद्या गं-
भीर जलाशयांतन शिरून आल्याप्रमा्ण आदरे
तेने मनोहर दिसत आहेत. हे निमेलगातयष्टि
जगक्धिताथे भूमीवरील तणादिकांवर जलवृष्टि
करणारे हे मेघवंद बलाकपेक्तिरूपी दाट पृष्पां-
चे माठेन अलंकृत केल्यासारखे सुशोभित पाहून
फारच मना वाटते. जलाने ओथंबलेल्या अशा
मेघवंदाला ओढन आणणारा हा वाय, कोणा
राजा आपले आज्ञेने स्वतःचे पदरचे मस्तीत
आलेले हत्ती रानटी हत्तीशीं लढवितो, त्याप्र-
माणे मेघामेघांची टक्कर लावितो. या वर्षाकालांत
हे मेघ वायनं सगाधे झालेलें, स्वच्छ व इतर
वस्तना निमेल करणारं,अस अपा्थिव किंवा दिव्य
जल वषेतात, हे जल मेघांचे लाडके जे वरिष्ट
प्रतीचे चातक, मयरादिपक्षी, त्यांस हषोवह अ-
संत, एरवी आठमाही निमट पडन रहाणारा
बेडूक, वषोकाळ येतांच आपल्या स्रत्रियांसह
टॉव टाँव शब्दांनी ओरडत सटन, गोळवा-
ड्यांतल्यासारखा दणदणाट उठवितो व त्या
बेडकाची ही स्थिति पाहून सनातन धमाला प्रिय
मानणारा एखादा ब्राह्मण आपले प्रियशिष्य
भाोंवताळी बसवन त्यांजबरोबर चचा टाकोत
असल्याचा भास होतो. या पर्जन्यकालाचे
अंगीं एक मोठाच उपकारक गण आहे; तो
असा कीं,या काली प्रोढ मेघांचे गजनेर्ने घाब-
वितात. या वषोकालाचे अंगीं माजे दृष्टीनं
तसाच एक मोठा दोषही आहे. तो हा की,
हे उदार-कल-वय-वणेयक्ते, हा चंद्र मेघ-
रूपी गिर््ह्याने प्रस्तशरीर झाल्यामुळें तुझे
मखाप्रमाणं आल्हादक दिसेनासा होतो. हे
भीरु, जगताचा दीपक असा चंद्र प्रथमच
मेघांचे आड दडला असतां मग जेव्हां स्पष्ट
दिस ढागतो, त्या वेळीं प्रवासांतन परतलेल्या
बंधप्रमाणे लोक त्याकडे मोठ्या आनंदित
९,., पाहू लागतात. हे मितरे, विरही-
जनांचे विठापांचा साक्षिदार हा चंद्र जेव्हां
स्वच्छ प्रकाशलेला दिसतो, त्या वेळीं इतरांस
नेत्रोत्सवकारक भासत असला तरी, ज्या
स्त्रियांचे काम पुरविणारे पति घराबाहेर प्रवा-
सांत असतील अशांचे सखाचा तो अंतच
रेतो, तोच चंद्र संदर स्रियांना त्याच रू-
पाने प्रिय व अप्रिय अस्ता उभयविध भासतो
ज्या सुंदरी आपल्या प्रियकरांच्या
समागमे असतील त्यांना तो नयनानंदकर
वाटतो व ज्या प्रियकराशीं वियक्त असतील
त्यांना तोच दावाभितुल्य दाहकारक भासतो
हे ज्योत्स्नाधवले, तुझ्या पित्याच्या या वज-
पुरांत चेद्रावांचन सवेत्र ( तुझे मुखचंद्राचा )
प्रकाश फांकत असल्याने तला चंद्राचे गणा-
वगणांची मुळींच माहिती नाहीं. म्हणून मी
त्याचे गणांचे एवर्ढे आख्यान लांबविले, ह्या
१ या ठिकाणी मुंबई व कलकत्ता या दोन्ही पुस्त
चा पाठ “ विनापि चंद्रेण पुरे पितुस्ते यत: प्रभा चंद्र-
गभस्त गोरा ' असा आहे. परंतु, आमचे जवळील
लेखी पोथीचा पाठ “ चेद्रगभस्ति गौरि ? साअ ऱहस्वान्त
आहे. तोच आम्हीं स्वीकारिला आहे, इवढ्याशा फर-
काने अथौत जी बहार येते ती पाहून आख्यायिके
प्रमाणे कालिदासाने सुधारलेल्या भवभूतीच्या “ रावि-
रून गेढेल्या भीरुतरुणी भयानिवारणाथे आपले रेवव्यरसात!' या ओळीची आठवण होते
४७० श्रीमन्महाभारत, [ अध्याय ९९.
टला "नाणी 0000 0 0ीणी पशीणीएश णी? णणणणीणी ण एप?0ै१णीणीणी१ीणीणीणी?णी?0णा
चंद्राने इतरांना दुलेभ असे द्विजराजत्व अत्यु- याचेच वंशांतला. आणि याचेच वंशांत पुढे
त्कृष्ट तपाने मिळविळे आगि यज्ञाचे समयीं इंद्रतल्य असे भोजवीर निमाण झाले. हे कम-
ब्राह्मण एकत्र मिळन या उदार चंद्राचे पवमान लाक्षि, या चेद्राचे वंशांत कोणीही राजा खोटें
संज्ञेने स्तोत्र कारेतात. ज्याचें वीर्ये व कमे कभ करणारा, नास्तिक, अळशी, अश्रद्धाल,
उत्तम आहे असा जो पुरूरवा राजा तो ज्याचा कृपण किंवा शोयेहीन असा झालाच नाहीं.
पुत्र आहे अश्या जघाचा जो हा (चंद्र) पिता हे कमल विशालनेत्रे, सवे गणाढच व “छाध्य
असन शंकराचा केवळ प्राणच आहे व याचा अशी तंही त्याचेच वशांत सन होऊन आढी
नात पुरूरवा याने गंधवेलोकांतत आणलेला आहेस. याकरितां हे सदति, सज्जनांना प्रिय
प्राणाम़्े मागात ठेविळा असतां नष्ट झाला, व समथ असा जो तुझा वडील त्याला प्रणाम
तो त्या स्तत्य चंद्राने पुनरुज्जीवित केला. पढं कर आणि त्याचप्रमाणे हे देवि, तझा दसरा
याच महात्म्या चंद्राने अप्सरांत श्रेष्ठ अशी सासरा ( माझा पिता ) जो त्रझदेव, अखिल
जी उवशी तिजञविषयी काम धरिला. हे ढोक व स्वगेवासी यांचा आश्रय गरुडध्वज
संदरिे, पर्वा अचाट कमे करणाऱ्या श्रष्ठ पुरुषात्तम नारायण ( श्रीकृष्ण ) त्यालाही
मुनींनी हा सव अमृतमय आहे. असं पाहून | येथें नमस्कार कर
पिऊनच टाकिला हाता. त्याच चंद्राचे वंशांत
उत्पन्न झाळेठा बद्धिमान् आयनोमक राजा अध्याय शाण्णवावा,
अनेक यत्न करून स्वगोस जाऊन अशिसा- "गेप नल
युज्य पावला व अद्यापि पजिळा जात आहे प्र्युत्राच असुरांशीं यद्ध,
त्याचप्रमाण इंद्रपद मिळावेणारा प्रसिद्ध वॉर- वेशेपायन सांगतात:--अतितेजस्वी क-
राजा नहुपही यांच्याच वंशांत झाला, हे सुश्र, इ्यपमनींचे सत्र संपतांच अमितपराक्रमी देव
त्या चद्राला दक्षाच्या कन्याना वारला असन | व असर आपआपले म्थानी परतळे व सत्र स-
जगन्ञायक देवाधिदेव जो वॉरिश्रेष्ठ हरि तो देव- पळेळे पाहन त्रेळोक्य-राज्याची आकांक्षा कर-
कायाथा या चद्राच वशांत उत्पन्न झाला, णारा वज्ननाभ करऱयपाकडे आला. तेव्हां क-
ज्या वारान स्वपराक्रमान चक्रर्वातत्व संपादिळे, 'इयप त्याळा ह्मणाळा, ' हे वज़नाभा, मार्झ नर
असला इंद्रतुल्य पराक्रमी वमुराजाही याचच ' तला ऐकावयाचे असेल तर मी म्हणता ह
वंशात उत्पन्न हाऊन चद्रवशातील प्रदांप समजून घ. हे पुत्रा, आपली मंडळी घेऊन तू
अश कात [मिळवून गेला. ज्याने पृथ्वीवर तुझ्या वज्ञपुरीतच रहा हा एकतर स्व-
सावभामत्व ।मळावळ ता श्रष्ठ यठुराजाहा भावातःच शक्तिमान् असन तपोबलानही अ
१: मड मती साळला ताणा शामगम अशवत्था व्य र 0: मनि विमानी
रणापासून मधून निमाण कळा, असा टातहास आ कृतज्ञ, देवांत ज्येष्ठ व गुणांनींही श्रष्ठ आहे
परंत ओपथिवनस्पतींना तज देणारा चंद्र असल्याने तो सवे जगताचा सत्पात्र राजा, सजञनांचा
० तज! की | अरर्णातून निपाला अस मानून आश्रय व लोकाहत करण्यात गढलला असून
र | स्थुळा खंडाला त्या अस्नीचा उत्पादक | लोकराज्याला पावला आहे. यास्तव हे वज्र
२ सत्तारवौस नक्षत्रे किवा तारका या दक्षकन्या नमा त्याला 1नेकण तुझ हातून होणे नाह
असून चंद्र लांचा पाते आहे ' अर,या सपाला तडव जातां तच तत्काळ मरशाल,
२ विष्णुपवे. ] हरिवंश, ४७१
क
हे भारता, कश्यपारचे हं बोलणे वज़्ना- इत्यादि सवे कांही. आतांच अवगत होईल
भाला रुचळे नाहीं. कालपाशांत सांपडलेल्या आणि ते जन्मतांच मोठे पण्डित होऊन तत्काल
मुमष रोग्यास जस ओपध रुचत नाहीं तसंच तरुणही होतील. )
ह म्हमावयाचे. मग तो दुबेद्धि वटुमय असुर हे राजा, याप्रमाणे इंद्रकेशवांचें वाकय
कऱ्यपप्रजापतीला वंदन करून ( आपले ऐकून ते हंस परत वज्ञपुराळा गेळे आणि
मागीळा गेला ) व त्रलोक्यजयाचा उद्योग त्यांनीं इंद्रक्ृण्णांचे बोलणे त्या यादवांना सां-
करण्याविषयी त्याने निश्चय केला. हे राजा, गितठे, इतक्यांत प्रभावतीला थेट प्रद्नम्नासारखा
मग आपले जातींतीळ योद्ध व पुष्कळसे मित्र पुत्र झाला. तो तत्कालच तारुण्यांत येऊन स-
गोळा करून तो जयाचे इच्छेन प्रथम स्वगाकडेच 'वैज्ञत्व पावला. प्रमावतीनंतर महिन्याचे अंत-
निघाला. त्या समयीं महाबल देव कृष्ण व रानं, हे राजा, देवी चेद्रवती चेद्रप्रम नांवाचा
इंद्र यांनीं वज्ञनाभाचे वधार्थ ( यादवमंडळी- पुत्र प्रसवली. हाही आपले बापासारखाच होता.
कडे ) हंस पाठविले, तेव्हां ते एकत्र मिळा- यालाही तत्काळ तारुण्य व सवेज्ञत्व ही प्राप्त
लेळे बलाढ्य यादवश्रेष्ठ परम्परांत विचार करूं झालीं, त्याचप्रमाणे गुणवतीही गुणवंत नांवाच्या
लागले कीं, '' हं मोठं सकट येऊन पडले. | निमेल पुत्रास जन्म देती झाली. हे दोघेही इंद्र-
कारण, आतां आपलेपेकी प्र्नुम्नानेच वज्ना- | केशवप्रसादाने तेव्हांच योवनसेपक्न व सर्वे-
भाठा मारणे निःसेशय प्राप्त आहे आगि | शाख््राथवेत्ते झाे, हे वीरा, यटकूळाची वद्धि
वज्ञनाभ व त्याचा भाउ सुनाभ या दोघां- करणारे हे सवही यदुनेंदन त्या प्रभावतीचे म-
च्याही मुली या प्रश्म्न, सांब व गद यांच्या हाळांत वरचे मजल्यावर वाढत असतांना,
स्त्रिया झाल्या असून त्या बिचाऱ्यांची आम्हां आकाशांत रखवाली करणाऱ्या वज्ञनाभाचे
यादवांवर सर्वात्मना भाक्ते आह. बरे, या परिचरांस दिसले. मात्र, हे जनमेजया, ते असु-
तिघीही गरोदर आहेत; आणि त्यांचा प्रसृति- रांचे दृष्टीस पडावे अशी इंद्रकेशवांचीच
कालही अगदीं जवळच येऊन ठेपला इच्छा होती, ह्मणून असे झाले; एरव्ही होते-
आहे. तेव्हां अशा स्थितीत आतां पुढें ना, हे खास. मग ते देत्य घाबरून जाऊन
कर्से करावे ? ” मग त्या महाबळ प्रद्चु- त्यांनीं ते वत त्रेळोक्यजयाची इच्छा करणाऱ्या
स्नाने आपसांत विचार करून त्या दतहंसांना ' वजनाभास सांगितले. ते कानीं येतांच तो दै
सांगितलें कीं, तम्ही जाऊन ही सवे वस्तुस्थिति त्यपति महान् असुर म्हणाला, * अरे पहातां
कृष्ण व इंद्र यांना कळवा. मग त्या हंसांनीं काय माझे घरफोड्ये हे सवेजण पकडून ठेवा,
जाऊन कक्ची हकीकत इंद्र केशवांना सांगि- असे म्हणून, हे कोरवा, त्यांने आपले सेनेला
तली. तेव्हां, हे राजा, त्या दोघांनीं हसांबरो- आज्ञा करून त्या प्रभावतीचे वाड्याभोंवती संवे
बर उलट निरोप दिला कीं, ' भिऊं नका, हे बाजूंनी गराडा दिला.
यादवहो, तह्यांल्ा स्त्रियांचे पोटी वाटेल ते रूषू मग शात्रूळा रिक्षा लावणारे ते असुरवीर
घेणारे व गुणांनी शछाध्य असे निर्मळ पुत्र हो- असुरेंद्राचे आज्ञेवरून “ हे, धरा या चोरांना
तील; व ते गर्भात असतांच त्यांना सवे विद्या आगि तत्काळ मुसक्या बांधा ” अशा प्रकारे
प्राप्त होतील, त्याचप्रमाणे त्यांना भविष्यकाठी गर्जना करूं लागले. ते ऐकून त्या तिघांही
छागणाऱ्या सध गोष्टी, अनेक प्रकारचे मंत्र मलांच्या ममताळू आया दु:खी होऊन रडूं ठाग-
४७२
श्रीमरवहामारत.
[ अध्याय ९६,
_.- .त्या रडतांना पाहून त्यांना प्रद्युम्न एकाएकी
म्हणाला, '“ सुंदरीहो, मिऊं नका. आमचेसा-
रखे भकम गडी येथें जीवमान असतां देत्य
काय करणार : तुम्ही खशाळ असा. ” इत-
क्यांत खिन्न बसलेल्या प्रभावर्तीला प्रथुम्न म्ह-
णाला, ' हे प्रिये, तुझा बाप व चुलते हे हाती
गदा घेऊन युद्धार्थ सज्ञ आहेत. त्याचप्रमार्णे,
हे देवि, तुझे भाऊ व जातभाइंही तसेच यु-
द्वा उभे आहेत. हे सवेही तुझ्या संबधामुळं
मला पूज्य व मान्य आहेत. याकरितां कसं
करावे त्याबद्दल तुझे बहिणींचा विचार घे. का-
रण, वेळ फार भयंकर येऊन ठेपढी आहे.
मरणाळा तयार होऊन जर आम्ही लढणार,
तर आमचा जय निश्चयाने होईलच, बरे, हे
वज्नाभ-प्रभूति वीर आम्हांला ठार करावे अशा
घेऊन ती चांगली चकचकीत पुसून त्या मन-
स्विनी प्रभावतीनं ' ही घ्या आणि विजयी व्हा!
असं म्हणून प्रद्यम्नाचे हातीं दिली. आपले
भक्तिमान् प्रियन॑ दिलेली ती तरवार त्या
धमोत्म्या प्रद्यम्नाने मुदित अंतःकरणाने शिर:-
प्रणामपूर्वक घेतली. मग चेद्रवतीनेही आनं-
दानं गदाचे हातीं एक खड दिलें. गुणवतीनंही
महात्म्या सांबाळा तसंच दिलं.
नंतर नम्र अशा हंसकेतूळा प्रभु प्रययुम्न
म्हणाला, ' तूं सांब व इतर यादव यांसहवते-
मान येथंच युद्ध करीत रहा आणि हे ऑर.
दमा, आकाश व सवे दिशा यांचे ठिकाणी
मी शत्रूंशी तोडे देतो. ' असे म्हणून त्या
मायानिपुणाने आपले मायाशक्तीनं एक रथ
निर्माण केला व हे कोरवा, त्या समथ प्रद्म-
निकरानेंच आह्यांशीं आतां लढणार. तेव्हां म्नांन सवे जगांत श्रेष्ठ असा सहत्त मस्तकांचा
आह्मी आतां काय करावें ? ( तुमच्याकडे व दीघ देहाचा नाग आपला सारथी केला.
पाहून आह्मी यांशीं न लढावे तर ) आह्मी |मग तो असल्या अद्भत रथावर बसला. ते
यांच्या गराड्यांत सांपडल आहो, तेव्हां कसे पाहून त्याची प्रिया प्रभावती हिळा मोठा हषे
करावें £ तुह्यीच सांगा. '
यावर प्रभावती रडत रडतच भुईवर गुडते
टेकून व मस्त्रकाशीं ऑओनळ करून ( हात
जोडून ) प्रद्युम्नाला म्हणाली, “ हे शत्रुकंदना,
तूं आतां शस्त्र घरे आणि आपल रक्षण कर.
झाला. नंतर, तृणांत जसा आम्नि संचार कारितो,
त्याप्रमाणी तो असुरसेन्यांत संचार करू
लागळा आगि अधेचद्राकार व सपेतुल्य अशा
कांही शरीरभेदक सूक्ष्माग्र शरांनीं व कांही
स्थुळाग्र अशा हढप्रहारी बाणांनी, तो दिति-
कारण, हे यटुनंदना, तू जगशील तर आपली पुत्रांना पीडा करूं लागला, उलटपक्षी असुरही
बायको, मुळे, मातुश्री व अनिरुद्ध यांस पहा- जिवावर उदार होऊन व युद्धमदाने उन्मत्त
शील. एरव्ही कुठून £ याकरितां या सर्वाकडे होऊन कमलपत्राक्ष प्रद्यम्नाळा शस्त्राने इत
ढक्ष पोंचवून, हे मानदा, हे अरिम्दना, स्ततः प्रहार करीत होते. प्रथयुम्नाने आहुभूषणं
स्वतःला तूं या संकटांतून सोडीव. मळा बुद्धि- व कंकणे यांनीं झळकणारे असे कांही असुर-
मान् दुवोसमुनीने वर दिला आहे. कीं, तूं वीरांचे बाहु छेदून टाकिले व कांहींचीं कानांत
आजन्म वैधन्यरहित, पतिप्रिय आणि र्जाव- कुंडळें घातलेली मस्तके उडविलीं. एतावता;
त्पुत्रा अशी होशीळ आणि माझे मनाळा त्या अतितेजस्वी प्रथ्रुम्नाने बाणांचे पात्यांनी
पक्का विश्वाह आहे कीं, हे कृष्णपुत्रा, त्या तोडलेली शिरे, शरीरे व शरीराची शकले
सूयोभितुल्य तेजस्वी दुवोसारचे हे म्हणणे खोटे यांनीं ती रणभूमि पेरून टाकली. युद्धजेता
व्हावयाचे नाहीं.” असं ओढून एक तळवार देवेद्र देवगर्णांसह हे असर-ब्रादव यांचे युद्ध
हरिवंश.
४७,
आनंदाने पहात होता. गद आणि सांब यांवर शंकरांची महापुजा आहे ती उरकन उदक
जे देत्य धांवून गेळ ते सवही समुद्राच्या कृप्ण हा आपल्या साह्याला येईल
थापेने गुदमरणाऱ्या जलजंतेप्रमाणें तत्काळ तो येथे येऊन त्याने आज्ञा
मत्य॒ पावले दिली म्हणजे त्रेलोक्यविजयाची उठावणी कर-
हे यद्ध विषम आह अस पाहन देवपति णाऱ्या या पापी वज़्नाभ देत्याला त्याच्या
इंद्राने गदाला आपला स्वतःचा रथ पाठवून बंधैसह आपण ठार मारूं. मी असे साफ त-
दिला व त्या रथावर आपल्या मातढी नामक ह्यांस सांगतो कीं, जयंतपुत्रासह इंद्र आपणास
सारथ्याचा तेजस्वी पुत्र सारथी करून पाठ- साह्य असतां वज़नाभाच्यानें आह्मांस कधींही
विला, त्याचप्रमाणे आपला ऐरावत हत्ती | जिकवणार नाहीं. मात्र आपण गेरसावध
सांबाच्या उपयोगासाठी पाठविला आणि रहातां कामा नये, असं माझ मत आहे. शहा-
प्रयम्नाचे साह्याथ स्वपुत्रन जयेत हा देऊन ण्या पुरुपांनीं वाटेळ तो उपाय करून स्त्रीचं
त्या समथे इंद्रान आपला स्नेही ' प्रवर ' रक्षण केलेच पाहिजे. कारण, आपले स्त्रीची अ-
ब्राह्मण याची ऐरावतावर महाताचे ठिकाणीं. मयादा आपण जिवंत असतां पहाणे हे या लोकीं
योजना केळी. देवपुत्न जयंत व मरणाहनही अधिक आहे.”
प्रवर ब्राह्मण हे दोघेही अतल पराक्रमी वीर याप्रमाण गट आणि सांब यांना सांगन त्या
होते. महत्वाचे कामीं कोणते पद्धतीने चाळाव
हें ज्याळा पणे माहीत होते अशा त्या देवे-
द्राने मातलिपुत्र व ऐरावतगज हे मदतीस
पाठवन शिवाय लोककत्या देवश्रेष्ट त्रह्मदेवालाही
साह्य करण्याची आज्ञा देऊन ठेविली
म्हणाला, ' याचे ( वज्ननाभाचे ) तप क्षाण
झाले आहे आतां या दबुद्धीला यादवांनी
मारावे हेंच योग्य आहे
त्या गदीत ज्याला जेथे वाटेल तेथे तो
घरसत होता. बलाढ्य प्रयम्न आणि जयंत हे
प्रभावतीचे वाड्यावर उतरळे आणे बाण
जालांनीं अपरांना ठार करून आपला परा-
क्रम प्रकट करूं लागळे, रणांत टनेय असा
ता प्रद्रम्न या कालीं गदढाला म्हणाला, “ हे
महाबली प्रद्मम्नान आपले दिव्य माया शक्तीने
स्वतःसारखे कोट्यवधी प्रद्नम्न निमाण केले
व देत्यांनीं निर्माण केलेळें अभेद्य तमही नाहींसें
केलें. त्या रिपुमदक प्रद्युम्नाला पाहून इंद्राला
आनंद झाला. सवे प्राणिमात्राहा सवेही शत्रशीं
प्रथम्नच आहे असे दिस लागळें व त्या वेळी
प्रत्येक अंतयोमांत रहाणाऱ्या व्यापक जीवा-
त्म्याप्रमाणेंच तो त्यांना भासला. याप्रमाणे अस-
रांशी झगडण्यांतच प्रद्मम्नाची ती रात्र गेली
तितक्या अवधींत त्या अतितेजस्वी प्रद्म-
म्नाने असरांचे तीन वांटे नाहींसे केले
त्यांत जॉपयेत प्रश्रम्न हा रणांगणीं देत्यांना
लढाई देत होता तोपयत जयंताने गंगाजला-
ये आपली संप्यापासना उरकून घेतली
कृप्णानजा, इंद्राने तुजसाठी हा रथ पाठविला नंतर, जयंत हा देत्यांना युद्ध देत असतां
आहे व त्या रथाचे घोडे जोडन ते ताळ्यांत प्रत्रम्नाने आकशगंगेत आपले सध्यावदन
ठेवण्यासाठी हा महाबलि मातलीपुत्र सारथी उरकर
पाठविला आंहे. त्याचप्रमाणें प्रवर ब्राह्मणाला , द्या, युडाचे उुमाडांतही सं्याबंदन युळूं न
वर बसवून हा ऐरावत गज सांबाकारता पाठ देणे, ही धमाची शिस्त पाहून त्या काळच लोकांबइदळ
विला आहे. हे बलिष्ठा, आज हारकेस पूज्यता कोणास वाटणार नाहॉ
हरिवंश ८-६०,
कि 07 १" ४४४४४४०७७न्ाकवन्ही
४७४
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ९७.
अध्याय सत्याण्णवावा,
क खिरी
ग वज्ननाभाचा वध, 6
वेशंपायन सांगतातः---नंतर, एक मुहतोनं
जगच्चक्ष सूये उद्य पावला असतां सर्पशत्रु
गरुड यासह देव हरि तेथे प्राप्तझाला. हे कुरु-
नंदना, वेगाने हंस, वायु किंवा मन यांहून-
ही चपल असा तो पक्षी आकाशांत इंद्रा-
सन्ञिध येऊन उभा राहिला. नंतर, कृष्णाने
इंद्राला मेटून व आपल्या धाकट्या नात्याप्रमाणे
इंद्रासनिध उर्भे राहून देल्यांची मीति वाढवि-
णारा असा आपला पांचजन्य शंख वाजविला.
त्याचा ध्वनि ऐकून शत्रुहता प्रद्युम्न तेथे आला.
तेव्हां कृष्णाने ' त्वरा कर; या गरुडावर बसून
जा आणि या वज़्नाभाला मार ' अशी त्याला
आज्ञा केली. मग त्या वीराने सुरस्रेष्ठ जे इंद्र
आणि कृष्ण त्या दोघांस वंदन करून कृष्णाचे
आज्ञेप्रमाणं केले. हे राजा, तो वार प्रद्मम्न मनोवे-
गाने उडणाऱ्या त्या गरुडावर बसून दुरंत अशा!
त्या वज़नाभाच्या निकट येऊन पांचला. नंतर;
स्थिर होऊन त्या सवाख्रवेत्त्या छाध्य वीराने गरु-
डावर बसूनच त्या रणांगणी वज्ननाभाला
धमकी घातली. आणि त्या महात्म्या कृष्ण-
पुत्राने गरुडावर बसल्या बसल्या गदेनं वज-
नाभाच्या छातीवर तडाका दिळा. त्या आघा-
ताने तो देत्यवीर माच्छित होऊन रक्त ओकू
लागला; व भोवळ येऊन प्रेतवत् पडला. तेव्हां
त्या दुजेय प्रथ्मम्नाने ' दम घे, सावध हो! म्हणून
त्यास सांगितळे, नंतर तो शुद्धीवर येतांच
प्रद्ुम्नास म्हणाला कीं, ' शाजास, हे यादवा;
शा क्षद्र घटांनीं व कंटकांनीं युक्त अशी
आपली गदा वज्ञनाभाने वेगानं प्रद्युम्नावर मिर-
कावली., हे राजा, त्या गदेचा तडाका कपा-
ळावर बसतांच प्रद्युम्न रक्ताच्या गुळण्या
ओकून मुच्छित झाला. त्याला पहातांच रिपु-
नाशन कृष्णाने आपले पत्राला धीर यावा
म्हणून समुद्रांतून निघालेला आपला पांचजन्य
शंख वाजविला. त्या पांचनन्य शंखाच्या
शब्दश्रवणाबरोबर तो महाजल प्रद्युम्न
ठिकाणीं आला. ते पाहून सवे लोकांस
आनंद झाला. त्यांतही इंद्र व कृष्ण यांस
विशेषच झाला.
इतक्यांत हे भारता, कृष्णाचे इच्छेने देत्य-
समुदाय व देत्यकुल यांचा अंत करणारें
सहस्र अर््यांचें व तीत्र धांवेचं असं चक्र त्या
प्रद्यम्नाचे हाती आलं. मग महात्मा इंद्र व
कृप्ण यांस नमस्कार करून वद्भनाभाच्या
नाशासाठी त्या कृष्णपत्राने त॑ चक्र वज़नाभा-
वर सोडिले, त्या चक्राने, देत्यांच्या देखतच
वज्नामाचे शिर शरीरापासून कापून वेगळे
केलं. इकडे वाड्याच्या ग्चीवर गदालळा मारूं
पहाशाऱ्या रणमस्त व भयंकर सुनाभाला, तो
झटपट करीत असतां, गदानें रणांत मारिलं.
अरिमदेन सांबानेही रणांगणांतील इतर असुर
वीरांना आपले तीक्ष्ण बाणांनीं यमाच्या ताव-
डीस पाठविले, महासुर वज़नाभ हा मारला
गेलास पाहून वीर निकुंभ कूृप्णाचे भयान
व्याकुल होऊन षट्पुरास पळाला.
याप्रमाणे देवांचा कट्टा शत्रु वज्ञनाभ
'पाल्था घातल्यावर महात्मे इंद्र व कृष्ण वफ़-
तुझ्या पराक्रमाने तू मळा योग्य प्रतिस्पर्धी" नाभाच्या नगरीवर उतरले. मग त्या देवश्रे
आहेस, हे महाबलाढ्या, आतां मी तुजवर
उलट प्रहार॑ करण्याची पाळी आहे; याकरितां
खडा रहा ' असे म्हणून शभर मभेघांच्या
गडगडाटाप्रमाण॑ गजंना करून पुष्कळ-
छांनीं प्रथम वज़ननाभाच्या पराजयाने भेदरून
गेलेल्या त्या नगरीतील आबालवृद्ध रहिवासी
जनांचे सांत्वन करून दुःख दुर केलें. नंतर,
वतेमानीं व भगिष्यकाळीं देवगुरु ब्ृहस्पतींच्या
२.विष्णुपवे, ]
नीतीचे अनुसरण करणाऱ्या त्या महाबल
महात्म्या इंद्रोपंद्रा नी वज्ननाभाच्या त्या
राज्याचे वार वांटे केठे. आशि हे राजा;
त्यांतील चार आण्यांचा एक वांटा इंद्राचा
नातु जो विजय त्यास दिला. दुसरा चतकोर
प्रद्यम्नाला म्हणजे प्रथुम्नाच्या पुत्राला दिला.
तिसरा सांबपुत्रास व चवथा गदपुत्र जो चंद्र-
प्रम त्यास दिला. हे राजा, त्या वजनाभाच्या
राज्यांत चार कोटींहून कांहींशीं अधिकच
गांवें होतीं व उपपुर॑ सहस्र होतीं. अशा
त्या अमरावतीतुल्य समृद्ध राजाचे त्या इंद्र-
कृप्णांनीं आनंदाने चार वांटे केले. त्याच-
प्रमाणं लटींत शाळजोड्या, कृष्णानिनं, महा-
वख, तशींच नानाप्रकारचीं जीं जीं रत्ने
सांपडली, त्यांचेही त्या वीरांनी चार वाटे
घातले. नंतर इंद्राच्या आज्ञेने देवदुंद भोचा
गजर करून गंगाजलाने त्या चोघांही वीरांना
आपआपल्या राज्याच्या वांट्यावर अभिषिक्त
केळे. याप्रमाणे इंद्र व कृष्ण या दोघांना
आनंद देणाऱ्या त्या चोघांही महात्म्या कुमा-
रांना हा अभिंवेक चतुर इंद्र व॒ कृष्ण यांनीं
त्ररपिमेडळींचे सन्निध सांगे केला. इंद्रपोत्र
विजय याची आकाशांत गेति होती; ह |
द्धच आहे. उरले तीन वाटेकरी यादव. त्या
तिघांही कुमारांच्या माता वज्नाभ, असुर व
त्याचा बंधु यांच्या कन्या असल्यामुळे, आयांचे
गणांनं त्या तिघांसही ती आकाशगमन विद्या
साध्य झाली.
असो; अभिषेक संपल्यावर भगवान इंद्र
जयंताला म्हणाला; हे वीरा, या चोघांही श्र
राजपुत्रांचे तू संरक्षण करावें. यांऐकीं एक
१ या ठिकाणीं * गति ? या शब्दाचा अथ ' राज्य-
विभागावर हइक्क' असा नीलकंठांनी धरून हा शोक
लाविला आहे, पण आह्यांस इतके. खोलांत शिरण्याचें
कारण दिसत नाहीं.
हरिवंश.
४७५
माझी वंशवद्धि करणारा आहे. आगि हे नि-
प्पापा, दुसरे तिघे कृष्णाचे वंशवधेक आहेत.
हे माझे आज्ञेने सवे भूतांना अवध्य होतील.
व यांना आकाशांतील स्वगे व भूमीवरील या-
दवांनी रक्षिळेळी ह्वारकानगरी, या उभयस्थला
जाणें येणे सारखेच शक्य राहील. हे जयंता,
यांना दिगाजांचे बचे, तसेच आपल्या उचचे:-
श्रव्याच्या वंशांतील उत्तम घोडे व त्वष्ट्यानं
निमोण केठेळे रथ, हे यांची इच्छा झाली
असतां तूं देत जा. शिवाय ऐरावताचे बचे,
शत्रंजय आणि रिपुंजय, जे मोठे वीर असून
आकाशसंचारी आहेत, ते तूं सांबव गद यांना
मिळवून दे. हे यदुपुत्र येथें आढे आहेत त्या-
पक्षी येथीळ सर्वे मोज त्यांना वाटेळ तशी
दाखवून नंतर आकाशमारगनेंच यदुरक्षित द्वार-
कानगरीस पोचते कर.
याप्रमाणें जयंताला सांगून देवराज पुरंदर
ललर्गास गेळा व भगवान् केशवही द्वारकेस
गेळा, नंतर गद, प्रद्यम्न व सांब हे तिघे
जळाढ्य सहा महिने तेथेच राहून व आपल्या
पुत्रांची राज्ये चालीस लागलेळीं पाहून ह्वार-
केस जाते झाळे. हे देवतुल्य राजा, अद्यापिही
हीं तीन राज्ये मेरूच्या उत्तर बाजूला विद्य-
मान आहेत व हे जगत् आहे. तोपर्यत तीं
अशींच रहाणार.
हे राजा, याप्रमाणे मौशळ युद्ध संपून
वष्णि स्वर्गास गेळे असतां गद! प्रयरुम्म आणि
सांब वज्ञपुरास गेले. हे राजा; तेथें वास क-
रून ते पुनरपि कृष्णप्रसादारने व स्वतःचे शुभ-
कमीने स्वगास जातील.
हृंनरदेवा,मीं तुला जे ह प्रथरुम्नाचे उत्क-
वोर्चे आख्यान सांगितले त धन, आयुष्य व
यश देणारं असून शत्रुनाशकही आहे. यापा-
सन पुत्रपौत्रवृद्धि होऊन आरोग्य व धन्स.
४७६
श्रीमन्महाभारत,
[ भध्याय ९८,
--२----५५-॥ >...
-------:५॥-२२-८---८ ४९ ५ ०१५०५०००४५ पट ०. बा
पात्त हीं वाढतात आण व्यासाच्या म्हणण्या- प्रवेश करूं लागला. प्रथम विश्वकम्यानं ह्वार
प्रमाण यशही विपुल प्राप्त होते.
४-४ १४ ४. ४७४ ४८” कक” ७ ७७ > केट
अध्याय अठः्याण्णवावा.
----१6१*---
द्वारकेची विशिष्ट सुधारणा,
वरशपायन सांगतात:--द्वारकेला आल्या-
केच्या आसपास चित्रविचित आकार दिलेल्या
व दृष्टि आणि मन हरण करणाऱ्या अशा
मणीय राया ( वृक्षांच्या ) पाहिल्या, पुट
नगरीच्या भावती सवेभर खणलेळे खंदक
पाहिले, त्या परिखांतील उदक पाहून गंगा
नदीचा भास होडे आणि त्या उदकाचे हंस
वर कृष्णांनी गरुडावर बसन सर्भावार नादान ' पक्षी सेने करीत असन ते कमल्खंडांनी
गजबजलेली ती देवलोकतल्य द्वारकानगरी ' अगदीं भरून गेळ होत. खंदकापलीकडे सया
पाहिली. तशींच तेथीळ रत्नमय पवेतावरील ' प्रमाण चकचकणारा सवणेमय अत्यश्च तट
जलयंत्रे, क्रीडागृहं, वनापवनं, ग्ृहशिखर व ' होता. तो तट नगरीतील अत्यंत उंच अशाही
चोकही पाहिले. नंतर, देवराज कृप्ण विश्वक- | राजमंदिरांच्या वर चढलेला असल्यामळ त्या
म्यांहा बोलावन म्हणाला, हे शिलिप्रेष्ठा, नगरीला मेघमालेने पारिवृत झालेल्या द्याची
माझी होस पुरी करावी अशी तझी इच्छा .( आकाशाची ) शोभा आली होती. शिवाय,
असेल तर माझ्या आवडीसाटी अत्येत मनोहर त्या द्वारकेभावती कत्रेरांचे चेत्ररथवन किंवा
शेकडो बागबगीचांनीं व्यापन गेळेळी केवळ 'इंद्राच नंदनवन यांप्रमाणे रमणीय बाग-
स्वगतल्य अशी ही द्वारका बनवन दे. हे देव- बगीचांचा वेदा असल्यान, मेघावृत द्याप्रमाण
श्रेष्ठा, हिला नमना म्हणजे माझी स्वगातील ती शोभत होती. त्या नगररींच्या पवे दिशेला
वेकंठपुरीच, शिवाय तला त्रठोक्यांत म॑ जे! रमणीय शिखर, गहा व पटांगण यांनीं व
उत्तम (वस्त) सांपडेल तं त॑ माझ्या या द्वारका- . रत्नसवर्णमय बहिद्रोरांनी शोभायमान अतो
पुरीस आणन त्वां तत्काळ ठेवावं. रवतक गिरी होता. दलषिण दिशेला वेलींना
कृष्णाची ही आज्ञा ऐकल्यावर, महाबल ' मरून गेलेला पचवणे गिरी होता. तसाच
कृष्ण हा देवांची केव्हांही कामगिरी निघाली : पश्चिमेला टंद्रकेतप्रमाणे शाभणारा क्षय नामक
असतां सदा साद्या्थ उभा असन कसल्याही 'पवेत होता. उत्तर दिशेला वेणुमान् नामक
घोर संग्रामांत आपल्यासाठी धडकन शिरता, . पर्वेतानेही फारच शोमा आणिली होती. हे
हे ध्यानीं आणन इंद्राने विश्रकम्याला द्रारका-! राजा, हा वेणमान् पवेत पांढरा शुभ्रवणां व
पुरी शंगारण्याविषयी अनज्ञा केळी. मग मंदराचलासारखा शोभिवत होता. रंवतक
विश्वकम्यांने जाऊन इंद्राच्या अमरावतीप्रमाण गिररीचे बाजला चित्रक, पंचवणे, पांचजन्य व
कृष्णाची द्वारकापुरी सवे बांनी सशा- विस्तीणे असं सवेतक वन होते. यांशिवाय
भित केळी, नंतर, विश्वकम्यांने स्वगी- लतांनीं चोफेर वेढलेळे असे मेरुप्रभवन, तसंच
तील नमुन्याप्रमाणे सुशोभित केलेली ती द्वारका- भानवन व पुष्पकवन असून अक्षक ( तिवस )
नगरी गरुडवाहन दाश!हपति कृप्णानं पाहिळी, बीजक ( महाळेंग ) व मंदार या. वृक्षांना
ती पाहून सर्व गोष्टी मनासारख्या झाल्या असे शोभित असे शतावते नांवाचे वन होत. त्याच
त्या समथे नारायण प्रभा वाटन मोठा आनंद प्रमाणे करवीराकर, चेत्ररथ, नंदन, रमण!
झाला आणि त्या नगरीत तो पहात पहात भावन व वेणमत् या वनांचा त्या नगरांभावती
हरिवंश, ४७७
२ विष्णुपर्व
गराडा होता. हे भारता, त्या नगराचे पवे- आनंद देणाऱ्या अशा रत्नखाचेत सोनेरी पाय-
दिशला जींत कमळ फललीं आहेत व पाण- र््यांची तेथील गुह पाहन देवकोनदन कृष्णाला
वेदयारची. ( वंटदर नामक वढाची ) पान शोभत फार आनंद झाला. त्याचप्रमाण तेथील भर्य-
आहेत अशी रमणीय मेदाकिनी नदी वहात कर गलबल्याने गजबजन गेलेली व्यापारोचीं
होती. या नदांचे बाजचां गिाराशिखर विश्व- स्थान व कांही श्रीमंतांच्या वाड्यांचे प्रशस्त
कम्याच्या सांगण्यावरून कृप्णाच [प्रिय डाच्छ- चाक हे पाहनहा त्याला फार आनद झाला
णाऱ्या अनक देव गंधवानीं भाषेत कठी होती. त्याचप्रमाण जथे उंच उभारलेल्या पताका
आपले पावत्र जलान सवेभर आनद पसरणारी | फडकत आहंत अस तरत बगीचे व सान्याचे
अशी ती वर सांगितलेली मंदाकिनी नदी
पन्नास मुखांनी द्वारका नगरीत प्रवेश करीत
होती. ठिकाठिकाणीं मोठाल्या लोखंडी चक्रांनी,
सवणंजालांनीं व शतप्रिनामक तीध्ष्ण यंत्रांनी
अलंकृत केळी, सवत्र पांढऱ्या शुभ्र चन्याचा
गिलावा को", उंच तटान वेढळेळी व अति
कळस बसविलेली चमकणारी प्रासादश्िखरं
व मेरूच्या शिखरांप्रमाणें रमणीय अशीं
कित्येक गृह व सर्वोगी धवधवित पांढरी
असन मधन मधन सोनेरी शाईच्या रेघा ओढ-
ल्यामळ रमणीय शिखर, गहा व सुळके यांनी
युक्त अशा पवेताप्रमाणे चित्रविचित्र दिस
खोल अशा परीखेन ( खंदकानं ) यक्त आणि 'णारीं, कित्येक पंचरंगी, कित्येक सरंगी उ
अति उंच व विस्ताराने अप्रातिम अशी ह्वारका- कित्येक पुष्पवृष्टाप्रमा्ण शोभायमान दिस.
नगरी पाहिली
णारा,
त्या डारकापुराठा चार उभ व त्यावरून | कित्यक बहरूपा पवताशप्रमाण
कित्यक पर्जन्यास्रमाण दणाणणारा
शाभणारा
वार आडवे अध एकदर अठ हमरस्ते असन कित्यक वणब्यामप्रमाण जळजळात प्रभेची
यांमळ झाळळे सोळा प्रशस्त चाक हाते. कित्येक चट्र व सूय याहापंक्षा प्रकाशमान
शिवाय, त्या सव नगरीला वेदा देऊन एकच | असून आकाशाला आंरखाडणारा ( इतका
एक अशा नगराच्या बाहरून सडक जात
होती. या नगराचा माडणा पाहून तता
€< ल्र क
योजना श॥ाल्पानपण अशा प्रत्यक्ष शक्राचाया
यांतील 6 महाघोप
: | बाजार असा आहे, हवांईकर, मन्मथनाथ, किवा ज्वाला-
| प्रसादमिश्र या कोणीच लक्षांत आणल्स दिसत नाही
_ ६ मूळांत “ भीमधोषेमहाघोषे: ” असा आहे,
' शब्दांचा अथ, माकेट किंवा
नच कल] होती असवाट. या शिवाय, त्या [वज-|व त्यांना अथाहे अडला नाहा !
यशाली, यादवांच्या राजधानीला प्रत्यक्ष विश-
कम्योने नानाप्रकारचे महापथ व संन्यांतील
शिपायांची व्यहाकार रचना करण्याच्या सोईचे
विशिष्ट आकारानं यक्त असे मार्गे आंखन
ठेविले हाते. या सोयींमळे त्या द्वारावती नग-
रातील स्त्रियांनी देखील वेळ पडल्यास युद्ध
केळे असते. मग त्या महाराथे वृष्णांची तर
गोष्ट सांगावयासच नको. नंतर, मनप्यांस
१ नीलकठानी यावर वरीच लांब टाप दिला आहे
तिचे कारण आह्यांस वाटले नाही,
२ मुळांत ' पारंपुववनान ' अस आहे वताच
पूर्वी “समुच्छितपताकानि' असे पद आहे. यांतील "पारिषुव
शब्दांचा अर्थ ' तरंगणारी? असा आहे. तेऱ्हां येथे दोन
कल्पना दाक्य दिसतात. णए्क तर, आकाशांत वायूने उंच-
वर फटफडणाऱ्या रंगाबरगी ध्वजपताका यांच्या सम-
[याला पाहून हा एक हवेत तरंगणारा बगीच्याच काय
असा भास होई. किवा हा. पदं परथक समजल्यास तेथें
तग्ते वगीचे किंवा ज्यांना ' 11] ए1ए शत्ता'वैद्या ३
द्वणतात त्या होत्या. असाही अथ संभाव्य आहे
३ आमचा पाठ “ आलिखाद्गे:०” असा आहे
कित्येकांचा पाठ ““ आशिषाद्वेः ” असा आहे, त्याचा
अथ “ आकाशाला आलिंगन देणारों, ” असा होतो
तोही समंजस व कविसंप्रदायानुकूल आह
४७८
श्रीमन्महामारत.
[ अध्याय ९८.
उंच ) व प्रत्यक्ष विश्वकम्योनंच निर्मिलेली
अशा मंदिरांच्या योगाने ती पुरी सशोभित
झाली होती. त्या नगरीतील महा-
भाग्यवान् यादव व तिच्या उपवनांतील
वृक्ष यांच्या योगानें रमणीय ब॒चित्र-
विचित्र अंगांच्या मेघपटलानं व्यापलेल्या
आकाशाप्रमाणं ती नगरी दिसत होती. कारण,
त्या नगरीतील हजारो नेत्रतल्य गवाक्ष व
तिच्या उपवनांताल वक्षांपासन कोसळणारी
पुष्पवष्टी यांवरून तिच्यांत पजेन्याधिपति
सह्तनेत्र इंद्राची वसती होती व श्रीकृष्ण
आणि त्याचे अनयायी दाशाहे यांच्या योगाने
आपल्या गणांसह श्रीविष्णर्चाही तेथे वसती
असल्यासारखी होती. त्याचप्रमाणे तीतील
चित्रविविलवणी व गगनचंबी असंख्य मंदिरं हींच
मेघपटळें असा भास होई व या सवे गोष्टीमळे
तिला वर दिलेली मेघावृत आकाशाची (द्योची)
उपमा यथाथे होती. अशा द्वारकेस खास
भगवान् वासुदेवासाठीं प्रत्यक्ष विश्वकर्म्याने
चार योजन लांबीचे व तितक्याच सरंदीचे
महा धनाढ्य अर्स अतूल गृह निमाण केले
होते त॑कृप्णाने पाहिळे. या गृहार्भावती
क्रीडाथे उंची प्रासाद व कृत्रिम क्रोडापवेत
केळे होते. ही कामगिरी विश्वकम्याने इंद्राच्या
आज्ञेवरून केली होती. रुक्मिणीच्या निवा
सासाठी त्याच विश्वकम्योने मेरुपवेताच्या
शिखराप्रमाणे उच्च व कांचनमय असा प्रागि-
मात्रांचे चित्ताकषेण करणारा एक प्रासाद
बांधला होता. सत्यभामेकारेतां रत्नजडीत
विचित्र सोपानांनीं युक्त असे म॑ शश्रवर्णी मंदिर
निमाण केळे होतं व ज्यांत सत्यभामेची वसती
असन त्याच्या चारी दिशांना मोठाले ध्वज
फडकत होते व तो प्रतिक्षणीं नवीन नवीन
लहरा मारीत असे आणि सरयोप्रमाण स्वते
जाने भोवतालच्या सवे राजवाड्यास तो
फिके पाडीत असे. उगवणाऱ्या सयोच्या
तेजाचा तो वाडा रुक्मिणी व सत्यभामा या
दोघीजणींच्या वाड्यांच्या मधोमध होता. हा
केलासारिखरतुल्य दिव्य प्रासाद विश्वकम्या-
च्याच हातचा होता, टसरा मेरू या नांवाने
विख्यात; तेजाने जांबनद सवणीसारखा किंवा
पेटलेल्या आश्नीसारखा व विस्ताराने साग-
रासारखा जो प्रासाद होता त्यांत,
हे भरतश्रेष्ठा, गांधारराजाची जी सत्कुलोत्पन्न
गांधारी नांवाची कन्या होती तिला केशवानं
ठेविले होतं. कमलवणांचा, मनोहर कांतीचा व
अति तेजस्वी असा पद्मकळ नांवाचा उंच
शिखरांनीं यक्त जो प्रसाद होता तो सर्भीमेठा
दिला होता. हे नपश्रेष्ठा, दसरा सर्वे इष्ट
गणांनीं युक्त व सर्येतल्य कांतीचा वाडा होता
त्यांत लक्ष्मणा नांवाच्या नाइकेने रहावे अशी
श्रीकृष्णाची आज्ञा होती. ज्याला सव लोक
पर (सर्वोत्तम) असं समजत, तो वेदये मणीच्या
वणोचा हिरव्या कांतीचा वाडा त्यांत मित्र-
विंदेचा निवास होता. हा वासदेवाच्या राणीचा
वाडा देवगण व क्रपिंगण यांना पज्य असन
एकंदर वाड्यांचे नाक होता. दसरा एक अगदी
फारच फारच रमर्णांय व पवेताप्रमाणे विशाल
असा विश्वकम्योने निर्मिलेला जो केतमान् या
नांवाने प्रसिद्ध वाडा होता तो सवातो नांवाची
जी कृष्णमहिषी तिच्या रहाण्याकडे योजिला
होता. या वाड्याची सवे देवते प्रशेसा करीत
असे त्याला भोगमंदीर किंवा विलासमंदीर तेथेंच आणखी विश्वकम्याने अंगी रचठेला
असेच नांव असे. जांबवती नामक कृष्णस्रीला
रहावयाकारेतां जो प्रसाद निर्मिला होता तो
निम सयाच्या वणीच्या पताकांनी अलंकृत
आणि केवळ रत्नांचाच घडलेला अश्या विरजा
नांवाचा असा कांतिमान व शोभिवंत सलक्षण
वाडा होता, त्याचा गभे एक योजन लांब
२ विष्णुपवे, ]
हरिवंश,
४७९
हाता वाडा
महात्म्या वासुदेवा | कृप्णाकारेतां तेथे लावळे होते. तेथील बगी-
देवद्रिजांचे स्वागत्य व आतिथ्य करण्याचे | च्यांच्या हद्दींवरून ज्यांना सबेही क्रतंत फळें
कामीं यांजला होता. वासदेवाच्या या बाड्या-
वर पांतस्थाला त्या वाड्याचा मार्गे दरूनच
कळावा म्हणन पताका लावलेले सोनेरी दांड्या-
चे ध्वज रांवेले होते. त्या वाड्याला दिव्य
रत्नांच्या जाळ्याही लाविल्या होत्या. तेथे
यदासिंह कृष्णाने वेजयंत नांवाचा मोठा पेत
आणन ठेविला होता व इंद्रद्य्न सरोवराच्या
बाजला साठ ताळ उंच व अधे योजन दोघे
अस ज॑ हंसकट पवेताचे लोकविख्यात शिखर
तं त्यावरील किन्नर व महानाग यांसाहेत अमित
तेजस्वी विश्वकम्योने सद भतांसमक्ष श्रीकृष्णा-
साठीं तेथे आणलं होते. त्याचप्रमाणे त्रेलो-
क््यांत प्रसिद्ध व जांबनद सवणमय असं
सयोच्या मार्गावरील मेरूचे सर्वातील उच्च व
सवे औषधींनी युक्त जे फिरते शिखर त
इंद्राच्या आज्ञेवरून त्वष्ट्याने कांहीं विशेष
कारणाकारितां कृष्णाचे उद्देशाने तेथे आणलं
होत. निमेल व स्वणेमय अश्या अनेक पुंडरी-
कांनीं यक्त असलेला पारिजातक वृक्षही केश-
वाने स्वतःच तेथे आणने ठेविला होता. हा
उत्तम वक्ष घेऊन येतांना त्याचे रसणाथे ने
कित्येक देव तेथें होते त्यांबरोजर'त्या अद्भत कमे
करणाऱ्या कृष्णाला युद्धच करावे लागलें. वासुदे
वाकरितां तेथें रत्नांची पुष्पंंव फळं देणारे वृक्ष
लावले होते. रत्नमय व सोनेरी नोकांची ज्यांत
गर्दी आहे व ज्यांतील पाण्यांत कमलांचीं बेट
व रत्नमय सगंधी उत्पळें लागन गेली आहेत
येत असे भडकलाल, पिवळे, लांबस, काळे
व श्वेत पुप्पांचे वक्ष लावले होते. त्या राज-
घानींतील नद्यांचे वाळवंट पिवळ्या वाळनें
व खड्यांनी आच्छादित असन त्यांतील जल
व त्यांचे तटाक कोठेही उच्चनीच नव्हते
तेथील डोहांचें पाणी प्रसन्न दिसत असे. या-
शिवाय दसऱ्या कांहीं तेथे नद्या होत्या. त्या
अनेक प्रकारच्या वक्षवेलींनीं वेढल्या असन
त्यांतील पाणी फलांनीं भरलें होतं व त्यांतील
खडे व वाळ सोनेरी होती. त्या पुरांतील
वक्ष सवेदा मस्तींत असलेले कोकिळ व मत्त-
मयर यांच्या टोळ्यांनी मरठळे असत. त्या
पुरांत गाड व हशी विपुळ असून हत्तींचेही
कळप होते. डुकरे, हरणें व पांखरें यांनीही
तेथें वसती केली होती. त्या रमणीय नग-
रीला विश्वकम्योने शंभर हात उंच असा
भला मोठा सोनेरी कोट उभारला होता व
याच्या आसपासच वर्ने, उपवने, सरोवर,
नद्या व मोठमोठाले कृत्रिम शेळ निर्मिले
असल्याने त्या कोटाला ( अरण्यांनीं ) वेढ-
लेल्या पवेताप्रमाणं शोभा आली होती.
४८५८५८५ ४/४”५/५५४५४४४४४४४ ४४ ४
भध्याय नव्याण्णवावा.
द्रारकेतील कृष्णगृहव्यवस्था,
वेदोपायन सांगतात:----याप्रकारें, बेला-
प्रमाणं विशाल नेत्र आहेत ज्याचे असा कृष्ण
अशा पुष्करणी व सरोवरेंही वासुदेवासाठीं द्वारका पहात पहात आला, तां शेकडो प्रासा-
तेथे निमाण केलीं होतीं. त्यांच्या उच तटाकांना दांनीं शोभित अशा आपल्या गहाशी येऊन
साळ, ताल, कदंब व शेकडो शाखांचे रोहिणी पांचला,
गह ठिकठिकाणीं तऱ्हेतऱ्हेचे काम
नामक वृक्षांनी शोभा आणली होती. त्याचप्र- केठेल्या सोनेरी चबुञ्यांवर उभारठेढी आगी
माणे हिमवान पवत व मेरू पर्वत यांवर वाढणारे सारखीं लखलखीत हिरे व विद्रुम यांनीं जड-
ने कांही विशिष्ट वृक्ष तेही विश्वकम्यीने ठेली अशीं कमानदार प्रकाशमय बहिद्रोरे,
४८० श्रीमन्महाभारत. [ भध्याय ९९,
घरांत उभारठेठे शेकडो हजारो रलस्तंभ यांचे व तताऱ्या वाजत आहेत, अशा थाटांत उग्रसेन उभारलेले शकडो हजारो रत्नस्तंभ यांचे व तताऱ्या वाजत आहेत, अशा थाटांत उग्रसेन
प्रभेने आंतील सव अंधकार नष्ट होऊन, (आंत हा वासुदेवाला बरोबर घेऊन कृष्णाच्या
येणारास ) प्रशस्त व खलास दिसत होते. या त्या ग्रहाला आला. मग देवकी माता आति
गहांत एके भागी खद्द कृष्णाचे बसण्याउठ- हर्षित त्या आपल्या सत्तेच्या घरांत सवेभर
ण्याचा असा एक विस्तीण खासगी वाडा होता. तो| मोकळी फिरूं लागली. त्याचप्रमाणे यशोदा,
सवच सुवर्णमय असून स्फटिकांचे स्तंभांवर | रोहिणी व आहुकाच्या ख्र्रियांनींही केले
उभारलेला होता. त्याचे सत्रिध, मनासारख्या नंतर इंद्रादिक देवही ज्याचें अनचरत्व करि-
आकाराच्या, विकासेत कमलांनीं भरलेल्या, तात असा तो भगवान श्रीकृष्ण गरुडासह
सवदा मदयक्त असलेल्या कोकिलांनीं व मत्त आपले खासगी महालांत जाऊन मनमोकळा
मय्रांना आश्रेत, रत्नांच्या पायर्यांना आल- सवेत्र फरला. मग लांकरच खाला उतरून
कृत, चित्रविचित्र मणी व सवणे यांच्या कां- गृहद्वाराशीं येऊन त्या यदनंदनाने तेथें जम-
तीच्या सवासिक रक्तकमलांनीं यक्त, शभ्रक- लेल्या यादवांचे ज्याचे त्यांच योग्यतेप्रमाणे
मलांचीही ज्यांचे पाण्यांत गर्दी आहे अशा ' पृजन केळे. उलटपक्षीं बलराम, आहुक;
अनेक पुष्करिणी होत्या. त्या वाड्याला जो गद, अक्र व प्रथ्यम्नप्रश्रतींनी त्याचे
विश्वकम्योने तट घातला होता तो केवळ दगडी ! अचेन केळे. मग तो मणिपवंत घेऊन कृप्ण
होता. तो बरोबर शंभर हात उंच होता व त्यांच स्वगृहांत गेला, आणि रुक््मेणीपुत्र प्रयम्न यानं तो
सर्भावर खंदक होता इंद्राचा लाडका पारिजात वृक्षही घरांत नेव-
अशा प्रकारचा हा वाडा विश्वकम्यानं | विला, नंतर स्वर्गातील वस्तीनं दिव्य बनलेले
त्या वृष्णस्िहाकरितां तयार केला होता. तो आपले शरीराचे बांधे ते प्रद्य्ञादि वीर पर-
वाडा पाहून कृष्णाला फार आनंद झाला व! स्पर पाह लागले, आणि त्या पारिजात
त्याने खष होऊन गरुडावर बसल्याबसल्याच वृक्षाचा प्रभाव पाहन तर सरवोनाच आनंद
शात्रेचे अंगावर रांमांच उभे करणारा असा | झाळा. मग त्या आनंदित झालेल्या प्रमख
आपला शुभ्र शेख वाजविला, त्या शंखाचे | यादवांनी धन्यवाद चालविले असतां, तो
शब्दाने जवळचा समद्र अगदी खवळन गेला श्रीमान् कृष्ण विश्वकम्योने त्याजसाठीं निर्मि-
व सवे आकाशही प्रतिध्वनीनं भरून गेल, लेल्या त्या गृहांत गेला
त्यावेळीं तो एक चमत्कारच झाला. तो पांच-। गहांत गेल्यावर त्या अमेयात्मा अच्य-
जन्य शंखाचा शब्द ऐकून व गरुडाला पाहन ताने वृप्णींचे साह्याने तो मणिपवेत त्याचे-
कुकुर व अंधक हे शोकरहित झाले व हातीं वरील शिखरांसह अंतःपुरांत नेवविला. त्याच-
शंख, चक्रव गदा घेतलेल्या त्या सथेमय तेज- प्रमाणे शत्रजेत्या कृष्णाने तो परमपज्य व
स्वी कृष्णाला गरुडावर बसून आलला पाहून | दिव्य वृक्षश्रेष्ठ पारिजात, त्याची पूजा करून
पुरवासी जनांना फार आनंद झाला. मग सवे स्वस्थपणं इष्ट अशा स्थानीं नेवन रांविला
नगरवासी जनांनी तूर्ये वाजविली, नगारे पिट- नेतर शात्रवीरहुत्या त्या केशवानं नरका-
लेव सिंहनादही केले. तेव्हां ते सवेही दाशा- सरानें भ्रष्ट न कारितां एकत्र कोंडून ठेवि-
ह; तसेच ककर व अंधक हे मधसदन आलेला लेल्या ज्या स्त्रिया बंधमक्त करून आणिल्या
पाहून प्रसन्न मनानं एकवट झाले, पुढे शंख । होत्या, त्यांचाही गोरव, आपे जातभाईचा
२ विष्णुपवे. ] हरिवंश. ४८१९
प्रथम त्या कामीं रुकार घेऊन केला. त्यांस प्रमाण राजा उग्रसेन, बलराम, सात्यकी,
त्यानं दिव्यवस््रे, आभरणे, दासी, द्रन्यनिधि, कार्य, सांदीपानि, तसाच त्रह्मगाग्ये व इतर
चंद्रकिरणांसारखे तेजस्वी हार, व मोठी जे कोणी वृष्णि, अधक व भोज या कलांत
प्रभायक्त रत्ने देऊन संतृष्ट केळे. या सवे वयोवृद्ध होते, त्या सर्वाच्या भेटी घेऊन व
स्त्रियांचे वसदेव, देवकी व रोहिणी आणि ' आपण आपल्या पराक्रमाने मिळवन आणि
आहुक व रेवती यांनीं कृष्णाचे पूर्वीच पूजन लेळीं निवडक रत्ने त्यांस देऊन संतृष्ट केलं
केळे होते. मग या एकंदर स्त्रियांत सत्य- मग त्या द्रारकानगरीचे हमरस्त्यांवरोल
भामा ही सवात श्रेष्ठ भाग्याची असे ठरलें. चाकांत स्वणकेडळे घातलेला सरकारी दवंडी
आणि भीप्मकांची कन्या जी रुक्मिणी ती | पिटणारा मनष्य डांगोरा पिट लागला काँ,
घरधनीन असे ठरलं. नंतर, त्या सवही “सवही ब्रह्मद्वेशे मारून हे अधक आणि वृष्णि
स्त्रियांस कृप्णाने मिचे तिचे योग्यतेप्रमाणे आतां जयशाटी झाळे आहेत. आणि हा
रहावयाचे वाडे, हवा खावयाचे उंच मनारे, श्रीकृष्ण कांहीं टखापत न होतां यद्धभमीवरून
साथी घर व पप्कळसं सामानसमान देण्याची परत आला आह ! ही शाभवातो सांगणार्या
आज्ञा केली. 'त्या, दवंडी पिट्याची नागरीक लोकांनी
पजा केली
_ नंतर श्रीकृप्णानं प्रथम सांदीपनीकडे जा-
ऊन पश्चात मोठ्या नम्रतेने व'ष्णराज जो
आहुक त्याला वेदन केलें. त्याचप्रमाणे वत्ति
अध्याय शांभरावा.
हिता न ल , आनंदमय झाल्यामुळें ज्याचे नेत्र आनंदाश्रेनी
र ,भरून आले आहेत अशा आपल्या पित्या व-
कृष्णाचा सभामवश. 'संदेवाला बलरामासह कृष्णाने अभिवादन केले
त्यानंतर उरलेले ने कोणी वडील व मान्य
होते त्यांच्या भेटी घेऊन व त्यांचे त्यांचे यो-
यतेप्रमाण त्यांचा संमान करून त्या अधोक्ष-
जाने सवेही दाशाहीस नांव घेऊन घेऊन स-
वेशांपायन सांगतात :-नेतर वासदेवाने गरु
डाचे पजन करून आणि त्याला राजी करून
आणि केवळ आपल्या सूनेद्याप्रमाणे त्याचे
अग ला स्वगृहीं जाण्यास परवा
क व. मोळी ता | | व ता नाप त दाणा तत तत ता
द्दा. 'वॉगीं रत्नमय अशा अत्यत्कृष्ट आसनांवर
गगनचारी पक्षी कृष्णाचा सत्कार करून व बरले.. मग लढाईत कृष्णकिकरांनी जे अपार
याला प्रणाम करून ऊध्वेपथाने चालता |
द्रव्य मिळविले होतं त कृष्णाचे आज्ञेवरून
झाला, आणि आपल्या पंखांचे झडपेने मकरा
वाह हून मोठ्या! राजसेवकांनीं त्या सभास्थानी आणिल
000000 आती । तेव्हां दंदमिवादनपर्वक त्या दाशाहोचें प-
झपाट्याने पूर्वसमुद्राळा गेला जन करून जनाटेनाने त्यांचा धनदानाने सं-
: आपल्याला काम पडेळ तेव्हां मी जवळ 'मान केला, मग हिरे व पा्वळीं जडलेल्या
उभा राहीन असे सांगन गरुड गेल्यावर जिच्या कमानी आहेत व जीत सवेत्र उचास-
कृष्णाने आपला पिता वृद्ध वसुदेव, त्याच-। न मांडली आहेत अशा त्या रमणीय सभेत
इरिवंद ८-९१,
४१८२९
कृष्णाचे विनंतीवरून ते सवेही दाशाहे शिरले
हे जनमेजया, ते यादवांर्ताल पुरुषासिंह याप्रमाणं
त्या सर्वाथेंगणसंत्न अशा सर्भेत भरून राहिले
असतां ती सभा सिंहांनीं व्यापिठेल्या गिरि-
गहेप्रमाणे फार अधिक शाभं लागली. उतम्रसे-
नाला पुढें करून भोज व वाष्णि यांनीं पुरस्कू
त केलेला असा तो कृष्ण बलरामासह एका
विस्तीणे सवणोसनावर बसला. आणि मग
तेथ बसलेल्या सवे यादववीरांना त्यांवरील
प्रेम व त्यांचे वय यांचे मानाने कुशल प्रश्न
करून तो पुरुषोत्तम म्हणाला.
अध्याय एकदां पहिला.
न2१ 0०
नारदकृत कृष्णप्रतापवणेन,
श्रीकृष्ण म्हणाला:-'£ आपण सवेही पवित्र
कौतींचे पडलां, तेव्हां आपल्या सवीचे तप,
बल, समाधी व शात्रंचं अनिष्टिचितन यांच्या
योगाने तो पापात्मा भमिपुत्र नरकासर माझ्ञे
हातन मरण पावला, मग त्यानं सर्वोत्कृष्ट
अश्शा ज्या सोळा सहस्र कन्या अंतःपुरांत
कांडन, पहार््यांत ठेविल्या होत्या; त्या सवेही
मीं सोडविल्या. व त्याचा तो मणिपर्वत उप-
टून टाकून खुणेसाठीं त्या पवेताचे ह शिखर
बरोबर आगेळे आहे. शिवाय आपल्यापुढे
ठेविठेला हा अपार संपत्तीचा ढीग माझे नोकर
चाकरांनी लटन आणला आहे. आणि
आपणच आतां या संपत्तीचे मालक आहां;
असे म्हणन कृष्ण थांबला
वासदेवाचे त॑ वचन ऐकन ते भोज, अंधक
"पणा" णन
१ वर एकदां त सव उत्कृ आसनांवर बसल असे
लिहेलच आहे, व पुन्हा आतां आसनसनुक्त सर्भेत शि-
रले असं लिहिले आहे. यावरून वरील भासनें सभा-
स्थानची नसून वेवळ वाहरून मनुष्य येतांच चटकन
श्रीमन्महामारत,
[ अध्याय १०१.
व वष्णि हषोने रोमांचित होऊन हंसतच
कृष्णाचे पजन करूं लागले, आणि हात जोडन
त्याला म्हणाले, ' हे महाबाहो देवकीनंदना;
देवांनाही दष्कर असे कमे करून स्वतः से-
पादिलेल्या रत्नांनीं व भोग्य वस्तंनीं त॑ आह्मां-
सारख्या आप्तस्वकीयांचें लालन करावेस हे
तजसारख्याला अद्भत नाही
नंतर सवे दाशाहे मंडळींच्या व आहक
राजाच्या ज्या स्त्रिया होत्या त्या प्रसन्न
होऊन वासंदेवाला पाहण्याच्या इच्छेनं
तेथे आल्या. संदर मखाची रोहिणी व शिवाय
देवकीप्रभति सातजणी वासदेवस्रिया यांनीं कृष्ण
व महाभुज बलराम या दोघांस तेथे बसलेलं
पाहिलं. बठरामकृष्ण यांनीं आपल्या त्या माता
दृष्टीस पडतांच आसन सोडन पुढें येऊन प्रथम
रोहिणीला नमस्कार करून मग देवी देव-
कीला वंदन कले. त्या वेळीं ज्यांचे विशाल
नेत्रांत बेलाप्रमाण रग दिसते आहे, असे ते
दोघेही पुत्र सन्निध बसले असतां; ती देवकी
माता मित्र व वरुण या उभयतांस अंकावर
घेऊन बसणाऱ्या अदितीप्रमाण शोभ लागली
नंतर जिचेप्रात्यथ कृष्णाने कंसास त्याचे अन
यायांसह मारिट, निचे उक्तविध संकेता-
प्रमाणे व उक्तकाली देवंद्र उत्पन्न केला व ज्या
कामरूपिणीला सामान्य लोक ' एकानशा '
अस म्हणत, ती यशोदेची योगमाया नामक
कन्या त्या नरस्रेष्ठ कृप्णबलरामांसमीप
आली. ही योगकन्या मोठी दधेष असन श्रीक्ू
८णांचे रक्षणाथेच भठोकी उत्पन्न झाली होती
तीं आजपयत श्रीकृष्णाचेच आज्ञेवरून वृष्णी
चे घरांत मोठ्या सन्मानाने पुत्राप्रमाणे पाळि
ली होती. आगि हिने दिव्य पुरुष जो श्री-
___.__.-.“०५२७ ८ > &७५0॥/७४७0॥00 ५0 0४ टक्ळनट.
१ धृतदेवा, शांतिदेवा, उपदेवा, श्रीदेवा दवराक्षिता,
त्याला बसावयास आपण पाट देतो अज्ञा प्रकारचीं असावीं | सहंदवा आणि देवको अश्या या सातीजणी देवक राजा-
असे झटले पाहिज
| च्याच कन्या असून एका वसुदेवालाच दिल्या होला,
२ विष्णुपवे, ] हरिवंश, ४८९
कृष्ण याचे रक्षण केलें, ही गोष्ट ध्यानीं वागवून | काविळे, आगे आपला सासरा जरासंध याचा
सवेही भळे यादव तिची देवासारखी पूजा आश्रय करून त्या दुमेती कुलांगाराने सर्वही
करीत असत. ती या समयीं तेथे आठी अ- भोज, वृष्णि व अंधक यांचा अवमान केला.
संतां कृष्णाने आपल्यां लाडक्या मेत्रिणीप्रमागे | आपल्या ज्ञातीचें कल्याण करावें अस मनांत
त्या आपल्या बहिणीला भेटून उजन्या हातानं | आल्यावरून प्रतापी वसुदेवानं उग्रसनाचे रक्ष-
तिळा जवळ घेतली. त्याचप्रमाणे बलाढ्य णाथे आपले पुत्राचा मोठ्या चातुयोने बचाव
बलरामानंही त्या कल्याणीला आलिंगन देऊन केला. मग तो धमेमूर्ति कृष्ण मथुरेत रहात
आणि मस्तक हुंगून सन्य हस्तानं आपल्पाशीं असतां आपल्या गोपालमित्रांसह त्यानं शूर-
बसविली. मग राम व कृष्ण या दोघां भावां- सेन मंडळींचे समक्ष अत्यद्धुत कर्मे केलीं.
मध्ये बसलेली ती त्यांची बहीण तेथे जमलेल्या त्याची एकेक गोष्ट ऐकावी ती अपूर्वच, शकट
स्त्रियांना स्वणेकमलाने जिचा हात व्यापत | नामक राक्षसाला मारावे म्हणून कृप्ण यत्नांत
आहे अश्या कमळवासिनी ल्क्ष्मीसारखी दिसूं होता. दरम्यान मायावी मोहकरूप बेतलेली,
लागली. मग त्या भावंडांवर पुष्कळशा अक्षता ' परंतु मूळची मोठी धिप्पाड व बलाढ्य अशी
नानाप्रकारची पुष्प व लाह्या यांची वृष्टि बकी राक्षसी, जिला पूतनाही म्हणतात, ती
करून त्या स्त्रिया आपापल्या घरी परतल्या. | आपला विपानं भरठेला स्तन कृप्णाला पाजीत
त्यानंतर ते सव यादवही जनादनाची पूजा असतां, ल्याने तिच्या मांडीवर उताणा पडल्या
करून त्यानं केलेल्या अद्भुत कमांची प्रशंसा |पडल्याच तिळा ठार केली. त्या वनचरांनीं
करीत त्याचे आसपास बसले. ते यादवमंडळ ती राक्षसी मारठेली जेव्हां पाहिली, तेव्हां
भोवती बसलें असतां नगरवासी जनांचे प्रेम- ते म्हणाळे की, आज हा कृप्ण पुनः जन्मास
वर्धन करणारा परमपूज्य व महाकीर्तिमान् तो आला व त्याला यासाठीं ' अधोक्षजञ ' असं
महाबाहु कृष्ण देवमंडळांत असल्यासारखा । म्हणूं लागले. त्याचप्रमाणे या पुरुषोत्तमान
शोभ लागला. अशीच एक अत्यद्भुत गोष्ट केळी ती अशी
|
याप्रमार्णे सवेही यादव जनादनाचे भावती कीं, एवढासा पोर असतांना खेळतां खेळतां
स्वस्थपणे बसले असतां, देवेंद्राचे सांगीवरून पायाच्या नुसत्या आंगठ्याने शकटाचे रूप
नारदर्मुनि त्या सभेत आले. त्या सवेही यादव- घेतळेला शकटनाम राक्षस लोळाविला. हा पो-
्रेष्ठांनीं त्या परम पूज्य नारदांचा सत्कार | रांच्या खोड्या करितो म्हणून आईने दान्याने
केल्यावर हर्रचे हातास हात लावून ते श्रेष्ठास- उखळाळा बांधला असतां जवळ आंगणांत अस-
नावर बसले. मग तेथें बसलेल्या यादवांस ते. ठेळे अमुन नांवाचे दोन वृक्ष त्याने मोडून
म्हणाले, हे नरस्रेष्ठहो, मी इंद्राचे सांगण्या- पाडले, त्यामुळे त्याची * दामोदर ' या नांवाने
वरून येथे आले आहे अस तुम्ही समजा. हे प्रसिद्धी झाली. काळीया नांवाचा महानाग
राजव्याघ्रहो, या कृष्णाचा पराक्रम ऐका व मोठा बलाढ्य व दुधेष होता. परंतु या कु-
ल्हानपणापासन यानें कोणकोणती कृत्ये केठीं प्णानं यमुनाडोहांत खेळतां खेळतां चीत
तीही ऐक्का. उग्रसेनाचा दु्बुद्धि पुत्र कस यानें केला. मग तो शरण आल्याजर समर्थ कृष्णाने
सर्वही यादवांचा पाडाव करून आगि आपला अक्ूरासमक्ष त्या नागाचे भुवनांत जाऊन सवे
पिता उग्रसेन याला बंदीत घालून राज्य बळ-! नागांगीही ज्याची पूजा केळी असे दिव्य रूप
४८४ श्रीमन्महामारत, [ अध्याय १०१,
ननवयणापा न्स्साफपलात नटी
पप्ययययप 0१” चण
धारण केलें. या बुद्धिमान महात्म्या वासुदेवानं त्या नादांत त्रजांतच राहिले, तेथे असतांना
गाईचे रश्षण करावे अशी इच्छा असल्यामुळें रुंद छातीचे, दीधे बाहूंचे व शालवृक्षांचे फांदी
थैडीवाऱ्याने गाडे व्याकूळ झालेल्या पाहून सात प्रमाण सरळ सोट वाढळेळे नंद गोळ्याचे
रात्रीपर्यंत गोवधेनपवेत उचलन त्यावर धरिला. पोरगे धांवण्यांत, युद्ध करण्यांत, किंवा अनेक-
त्याचप्रमार्ण या वासुदेवाने अरिष्ट नांवाचा ' विध खेळ खेळण्यांत अग्रेसर असत. ही गोष्ट
एक मोठा धिप्पाड शरीराचा, फार बलाढ्य, पुष्कळ गोळ्यांना पाहवेना, यांची कोत ऐकून
अत्यंत दुष्ट, मनुप्यांचा प्राण घेणारा असुर कंस व त्याचे मत्रि यांना तर रोगच लागला
मारिला, व तशाच प्रकारचा घेनुक नामक आणि या कृष्णबलरामाळा पकडण्याचे कंसा-
एक असुर पाल्था घातला. आणि अशा त्या ला जेव्हां साधेना तेव्हां एकाद्या चोराला
दुबेद्धीला मारून आपल्या गाईंचे रक्षण केले. | भक्कम जखडावा त्याप्रमाणे त्यानं उग्रसेन व
सुनामा नांवाचा कंसाचा एक भाऊ मोठ सेन्य बांधवांसह वसुदेव यांस बद्ध केळे, मग बहुत
बरोबर घेऊन कृष्माला पकडून न्यावे ह्मणून | कालपर्यंत त्यांचा पिता वसुदेव हा संकटांतच
आला होता. परंतु शत्रुहंत्या कृप्णानं गोप-, राहिला. कंस आपल्या पित्याला कारागृ
वेषाने रानांत फिरत असतांच बलरामाशीं संग-। टाकून जरासंध, तसेच आव्ह्ृतिव भीष्मक यांचे
नमत करून त्या असुराळा कोट्ह्यांकडूनच , आश्रयाने शूरसेन देशावर राज्य करूं लागला
पळवन लावन, कंसाचे छातीत धडकी भर
विली. पुढे हा पुरुषोत्तम वनांत गेला असतां
तेथे विक्राळ दाढा हींच ज्याची आयध आहेत
असला भोजराजाचे कृपंतळा केशी नांवाचा
एक असुर घोड्याचे रूपाने अंगावर चालून
आला असतां यानं ठार केला. त्याचप्रमाण,
हे महाबाहो, कंसाचा अमात्य प्रलेंब नांवाचा
याप्रमार्ण कांहीं काळ लोटल्यावर एकदां
कंसाने शंकराच्या उद्देशानं मथुरेत एक मोठा
उत्सव केला. हे राजा, त्या उत्सवसमयीं
अनेक देश्यांतील जेठी तेथे आले. त्यांचेप्रमाणं
नत्य, गायन, व अभिनय करण्यांत कशल
असे लोकही तेथें आले होते. मग त्या तजस्वी
कसान चांगल्या कशल व मेहनती कारागिरांक-
होता. तो तर बलरामाने एका बक्कीसरसा डन मोठा भव्य असा रंगमंडप तयार करविला
पाल्या घातला, हे अह्मज्ञानी गरगेमनींनीं उप- त्या मंडपांतील शकडो हजारो मंचांवरून शह-
नयनादि संस्कार केळेळे वसदेवाचे बलाढ्य रांतील व खड्यांतील प्रेक्षक मंडळी भरून
उभय पुत्र देवसतांप्रमाण आजपयंत वाढत गेल्यामळे नक्षत्रांनीं दाटलेल्या आकाशाप्रमाणं
होते. परम क्रपि गाग्ये यानें या उभयतांस | तो मंडप शोभत होता. प्रथम भोजराजा त्या
जन्मापासनच प्रत्येक गोष्ट पुरापर समजा- समद्ध व लक्ष्मीयक्त अशा रंगमेडपांत येऊन
वन देऊन त्यांचे संस्कार पुरे केळे आहेत. विराजमान झाला. त्यामागन कंस हा एकादा
पुढे हे नरस्रेष्ठ जेव्हां ज्वानीचे तोंडीं आले पुण्यवान पुरुष जसा विमानांत बसतो, तसा
तेव्हां हिमाळयावर्रील रानांत वाढलेले सिंहाचे त्या रंगांत आरूढ झाला. त्या वीर कंसाने
मत्त बद्चांप्रम.णं उसळले, तव्हां त्या बलाढ्य बरोबर अनेक शर वीर व पुष्कळशी आये
व देवपुत्रांप्रमाणे.तेजस्वी अशा वीरांना पाहून देऊन एक भला मस्त हत्ती त्या मंडपाचे दर-
गोपस्त्रियांचे मनहरण झाले, आणि ते दोघे वाज्यावरच उभा केला. कारण हे राजा, तो
६ ह्या कथा भागवत दशमस्कंथांत पहाव्या, कंस जरी मोठा तेजस्वी हाता, तरी त्यान त्या-
.:विष्णुपवै. ] हरिवंश. १८५
ळीं ऐकले कीं, प्रत्यक्ष चंद्रसूेयेच असे गिरी केली आहे. तुमच कल्याण असो. मी
जस्वी पुरुषव्याध्र राम व कृष्ण आपले नग- आतां तो दृष्ट वत्तांत सांगतो
[त आले आहेत; तेव्हां त्या वेळेपासनच तो. हे यदश्रेष्ठठहो, तमचे ज॑ कांहीं इष्ट असेल
दोबस्ताला लागला. रामकृप्णांविषयीं सारखे त॑ मी निरलसपणे करीन. मी सवथा आपला
चार त्याचे मनांत घोळं लागल्यामळं त्याला आहे. आणि तम्ही माझे आहां. इतकेंच नव्हे,
त्रीची झोप देखील येईना. असो ।पण मी तमचे आधारावर उभा आहे. या-
राम व कृष्ण यांचे कानी जेव्हां आढ प्रमाणं कृप्णाला संबोधन इंद्र बोलला. आज
ग, कंसाकड आज अप्रतिम समाज जमला | आपण जसे कृप्णाचे कृतीने संतष्ट आहा,
पाहे, तेव्हां ते दोघेही वीर, व्यात्रानं गाईचे त्याचप्रमाणे तो इंद्रही संतष्ट होऊन त्यानें
)ठ्यांत शिरावे, त्याप्रमाणे निःशंक त्या मला आज येथे पाठविळ आहे. जथे मयादा
गांत शिरले. परंत, दरवाजाचे तोंडींच त्या | आहे तेथे लक्ष्मांची वसती असत व लक्ष्मीची
रुपश्रेष्ठांना रखवालदारांनीं हत्ती घाळन अड- वस्ती आहे तेथें विनय राहतो. आणि या
ढे, त्या वेळीं त्या झत्रहंत्या टधेपे बंधनीं | महात्म्या कृप्णाचे ठिकाणीं ही ( मयादा )
रीळ महातासह त्या हत्तीचा चराडा करून श्री ( लक्ष्मी ) व संन्नति ( नम्रता ) ही सर्वच
गात प्रवेश केला. नंतर बलराम व कृप्ण या राहतात
घांनीं चाण व आंश्र यांची कगीक तिंबन ५४४0४४0
९ भ्र
| अत्यंत दुष्ट उग्रसेनपुत्न कस याला बंधूसह अध्याय एकश दुसरा,
ल्था घातला. हे यादवहो, देवांनांही अवघड ' वक धो
स हे जे यदुसिहान कमे केळ त॑ करण्याची कृष्णभरताप वणन,
शावावांचन दसऱ्या कोणा पुरुषाची छाती. नारद पुढ सागतात;:--* यान मुरुद्त्यान
पाहे 2 पर्वीचे महाशर जे प्रम्हाद, बलि व श- घातळल पाश ताडळ आण [नसद व नरका-
र, असल्यांचेहि हातीं जी लागली नाहीं ती उर भारून प्राण्ज्यातपडुराचा माय घुनराप
| अपार संपत्ति या कृष्णाने तुम्हांसाठी हस्त- निभय केला. या शोरीने आपल्या धनप्याच्या
त करून आणिली, याने मरुनामक दत्य टणत्कारानं व पांचजन्य शंखाच्या नादाने
साच पंचजन यांना पादाक्रांत करून, निसद | सांचा रणात स्पधा करणार्या राजाना घाब-
वाचा देत्य पवेतांचे दरडींत ठपन बसला | रून साड्ळ. या वाष्णपुगवान मधतुल्य दाश-
[ता त्यास तेथन त्याचे अनयायांसह उसकन | णास स्थसमूहान पारराक्षत अशा महाबल
[हींसा केला. त्याचप्रमाणे ममिपुत्र नरकासुर पराकमा रुक्मीला युद्धांत जिकून झ्ट्देशी
पून शुभकुंडळ आणलीं. आणि केशवानें आ- "पाचा नहाण राकमणा हरून आणला. नत्र
छे स्वगीतीळ स्वारींतही मोठा लाकिक मिळ- ह्या. शखचक्रयगदाखडथारा कछष्णान सूया-
ला. याकरितां, हे यादवहो, श्रीकृष्णाचे प्रमाणे तेजस्वी व मेघाप्रमाणे घडघड कर-
हुबळाचे आश्रयावर शोक व भय यांचे बाधे- णाऱ्या अशा आपल्या रथांत भोजमाहेषी
सन मक्त होऊन तुम्हीं आतां नानाप्रकारचे- घालून आणिली. जासथ्येत आव्हृति, क्राथ व
ज्ञ करा; मात्र परस्पर मत्सर करूं नका. शिशुपाल यांस मिकिलं. वक्रदंताचा भाचा
| बुद्धिमान कृष्णाने देवांचीही मोठीच काम- वक्र त्याचप्रमाणे ससेन्य शतधन्वा यांसही
४८
श्रीमन्महामारत.
[ अध्याय १०२,
यााचाचाायाचाायाकाचाचाकचाचाचाचाचाचयाााजामयाचाकाााजययाळचाजायायचााडायााडायाडयाचयाजााडाभााधाकाकाभाककबाकायवायाधावाालकाबडाबाअडडययलक बायल
मिंकळें, तर्सेच कोपाने इंद्रप्रथ्य्न व कशेरू- गांडीवधन्वा अर्जन त्याला खेळतां खेळतां
मान यवन मारिला, त्याचप्रमाणे पुंडरीकाश
पुरुषोत्तमानं आपल्या चक्राचे योगाने सहस्र
पर्वतांची धळ उडवन देऊन त्यांचे आश्रयाने
राहिलेल्या दुमसेनाला ठार केलें. महंद्रशिखरा-
जय मिळवन दिला. त्याचप्रमाणे संम्रामांत
एकत्र जळलेले द्रोण, द्रोणी, कृत, कणे
भीष्म व दुयांधन यांस या पुरुषोत्तमानच
जिंकले. अर्जन निमित्तमात्र होता. अजनाचं
वर निमेषाचे अवकाशांत संचार करणारे कल्याण इच्छिणाऱ्या ह्या शंख, चक्र, गदा,
असे रावणाचे अनुचर होते ते पराक्रमी
खडग धारण करणाऱ्या प्रभने सोवीरपतीची
कृष्णाने मारिले, त्याचप्रमाणे हरावती नगरींत | कन्या बलात्काराने हरण केली. वेणदारीचे नि-
गोपति व तालकेंडी नांवाचे महाभोज यद्धांत मित्तानं अध, रथ, कंजर, यांसह सवेही प्रथ्वी
सये किंवा अभि यांप्रमाणे तेजस्वी असे होते |उलथी पालथी झाली असतां या पुरुषोत्तमान
त्यांस या शाक्षधन्वा कृष्णाने मारिले. मोठ्या यत्नाने ती हस्तगत केली. या माधवान
अक्ष प्रपातन नामक स्थळीं हसे व डिंभक वामनावतारीं बळ, ओज व तपस्तेज हीं एकत्र
नांवाचे दोन दानव होते. त्या दोघांचाही करून बलि दानवापासून त्रिभुवन हरण केलें
कृष्णाने त्यांच्या अनचरांसह निःपात केला. 'प्राग्ज्योतिषपुरांत दानव याला वज, अशनि,
या महात्म्या केशवाने वाराणशी नगरी जाळन गदा, खड वगेरे आयधांनीं त्रासवीत होते तरी
तिचा राजा त्यांचं राष्ट व अनयायी यांसह याचे हातचा मृत्य त्यांना मिळाला नाहीं, बठीचा
लयास लाविला, नतपवे अशा बाणांनी मयास
मिंकन या अद्भत कमे करणाऱ्या कृप्णा-
ने एंद्रसेनीला पकडन आणलें. सागरामध्य
सवे जलचर प्राण्यांसह राहणारा महाबलाढ्य नो
वरुण तोही या कृष्णाने लोहित नामक पर्वताचे
शिखरावर मिंकला. याचप्रमाणं देवद्राचे भवनास
जाऊन मोठमोठ्या देवांनी ज्याचं रक्षण केलं
होतं असला पारिजात वक्ष देवेंद्राला न जमा-
नतां याने आणला. या जनादेनानं पांड्य,
पोंड, कटिंग, मात्स्य त्याचप्रमाणे वडराज हे
सवे एकत्र जमळे असतां पार केले. या वीरां
नीं पराक्रमी राजांची एक शंभरी रणांत मारून
दिसण्यांत सुंदर अशी राणी गांधारी घेऊन
आला. त्याचप्रमाणे कुंती ज्याला विशेष मान
देत असे अशा ह्या मधुसूदनान भरतश्रेष्ठ जो
१ द्दे दोघी भाऊ जरासंधाचे प्रधान होत.
२ हा पोडिक वासुदेव याचा मित्र असून लाचे सा-
ह्याथ कृप्णाशीं लढावयास आला होता. ( भागवत
दशम स्कंध अध्याय ६६ वा पहा. )
महावीथशशाली व धनाढ्य पत्न बाण हा त्याचे
अनयायांसह कृप्णाने पराभत केला. या महा-
बाहु जनादेनाने कंसाचा अमात्य पीठ व पेठिक
असिळोमा यांस मारिले. मनप्यरूप धारण
करणारा विरूप व जंभ ऐरावत याला या
महायशास्वी परुपव्याधाने मारिले. त्याचप्रमाण
या कमलाक्षाने महातेजस्वी नागाधिपती
जो कालीय त्याला यमुनाजलांत निकून सम-
द्रांत पाठविले. या पराक्रमी हरीने सरयेपत्र
यमाला जिकन आपला गरु सांदीपनी याचा
मतपुत्र आणन दिला. हे राजा, यावरून
दिसून येईळ काँ, जे कोणी दुरात्मे देव व
ब्राह्मणांचा द्वेष करीत असतात त्यांना हा
महाबाह कृष्ण शासन करितो. इंद्राचे प्रीत्यथे
यार्ने भमि त्र नरकासर यास मारून त्या-
जवळची मणिमय कंडळ॑ आणन देवमाता
अदिति हिळा अपेण केलीं. एतावता देव;
देत्य, सर व ब्राह्मण यांस भय किंवा अभय
देणारा हा सवेलोकेश्वर विभ कृष्णच आहे. हा
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
४८७
नष्यांत धमोची स्थापना करून विपढ॒
दसिणांनीं यक्त असे यज्ञ करून व देवमंड-
ळींचे पष्कळसें हित करून पनरपि स्वस्था-
नाला जाईल. हा महाकीर्ति कृष्ण हृषीकेशा-
पर्यंत पसरलेला व नागनगरी जी भोगावती
तिजप्रमाणे रमणीय अशी जी द्वारकानगरी
आपलीशी करून व ती अनेक रत्नांनीं भरून
शेंकडा मेंदिरं व यज्ञस्तंभ यांनीं चिर
सांगण्यावरून त्या यादव मंडळींत श्रीकृष्णाचे
स्तोत्र करून यादवांनी पजा केल्यावर नारद
मनी पनरपि स्वगोस गेल. नंतर पंडरीकाक्ष
मधसदन गोविंदाने त सभास्थानी आणन ठेवि
लळे द्रव्य अंधक व वष्णि यांस यथान्याय
वांटन दिले. मग त्या महात्म्या यादवांनी त
घन हाती येतांच विपल दक्षिणायक्त यथा-
विधि यज्ञ करून त्या ह्रारकानगरींतच
करून अखेर तिजवरीळ काननांसह वरुणाचें वसती केली
वसतिगृह जो समद्र त्यांत घालविला. आणि
कृष्णाचा अभिप्राय ओळखणारा समद्र ती.
सयेभवनाप्रमार्ण प्रकाशमान् अशी नगरी
वासदेवार्न सोडतांच बडवन टाकली, कारण,
या मधसदनावांचन असल्या द्वारकावती नग-
रींत वसती करूं शकेल अस्ता सर, असर व
मनुष्य यांत आजपर्यंत कोणी झाला नाहीं व
होणार नाहीं. याप्रमाणे हा दाशाहीचे काये
उत्तम प्रकारे करून हाच स्वतः नारायण,
अध्याय एकश तिसरा.
कृष्णाची संतति.
जनमेजय म्हणाला:--क्रृप्णाच्या अनेक
सहख्रस्रियांपेकी आठ भायोचे विशेष वर्णन
आहे. त्या अर्थी त्या आठजणींची अपत्ये आ-
पण मला सांगा,
वेशंपायन सांगतातः--त्याच्या या आ-
विष्णु, सोम व स॒येरूपांन असणार आहे. हा ० राण्या पुत्रवती होत्या, म्हणून मुख्यत्वं-
अप्रमय, अचिंत्य, कामचारी व जितेंद्रिय करून त्यांचेच वणन केळ आहे. त्या सगळ्या
असून बालक ज्याप्रमाणे क्रीडनकांनीं खेळत वारस हात्या, त्याचा अपत्य मी सागता, तो
असतो त्याप्रमाणें भतांशी सवदा खेळत ऐक. रॅकिमिणी, सत्यभामा, देवी नाझजिती,
असतो. ह्या महाबाह मधसदनाचे सम्यक ज्ञान राज्या सुदत्ता, सुदर हास्य करणार! लक्ष्मणा,
होणं अशक्य आहे. या विश्वरूपी नारायणा- मित्रविदा कालंदी, पाखी जांजवती, व माद्री
हन पर आणि अपर कांहींच नाही. आजप- सुभीमा,अशा आठ भायो होत्या.त्यांतील रुक्मि-
येत याचे कमाचा वत्तांत शेकडोदां हजारोंदां णाचे पुत ऐक, शंजराचा नाशकतो प्रद्युम्न प्रथम
ऐकला आहे. तथापि याचे कमांची गणती | झाला. वाप्णासह महारथ चारुदष्णः चारुमद्र,
संपठी असते मात्र केव्हांही कोणीही पाहिले चारुगभे, सुदेप्ण, द्रुम, सुपेण, व ( वायेवान् )
नाहीं. असो. चारुविंद, देवटचा धाकटा चास्न्ाहु, व कन्या
याप्रकारं बलरामाचे सहाय्यानें या पंडरी- चारुमती. सत्यभामेच्या ठायीं भानु, भीमरथ;
काक्षानं पोरपणीं पोरांत बसन असलीं कमे
केलीं. असे पवेकल्पींच्या न्यासाने सांगितलं
आहे. कारण, त्या महाबद्धि योगी व्यासानं
आपल्या तपोबल्यक्त ज्ञानचक्षने ह सवे प्रत्यक्ष
पाहिले, वैशंपायन सांगतात, याप्रकारे इंद्राचे
रोहित, दीपिमान, ताम्रजाक्ष व जाळातंक असे
१ येथे दिलेलीं कृष्णाचे अष्टनायिकांचीं व त्याचे अप-
त्यांची नांवे हीं भागवताशी सर्वांशी जुळत काहीत (भाग०
स्कं. १० अ० ६१८२३ पहा ) एकावाक्यतेचा यत्न स-
वथा सफल होत नाहीं म्हणून सोडून दिला आहें, म
न्मथनाथ दत्तांनीं तर बारा नांवें केलीं आहेत |
४८८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १०४.
पुत्र व भानकन्या, भीमनिका, ताम्रपणी, ज- माला निशठ व उल्मुक हे पुत्र झाले. ते
ल॑धमा, अशा त्यांच्या चार बहिणी गरुडध्व- दोघे भ्राते देवासारखे व उत्तम पुरुष होते
जापासन झाल्या. जांबवतीचा पुत्र संम्रामांत वसदेवास सतन व सतारा अशा ज्या दोन
शोभणारा सांब होय. मित्नवन, मित्रविंद, मि- स्रिया होत्या त्यांपासन पोंडू व कापेल असे
ञवती कन्या ( याशिवाय ) मित्रबाहु व सु- | दोन पुत्र वसदेवास झाले. तारेच्या ठायीं
नीथ असे तिचे आणखी पुत्र होते. आतां कापले झाला व संतनपासन पोंड झाला. त्या
नाझनितीची प्रजा ऐक. भद्रकार, भद्रविद, व दोघांतील पोंड राजा झाला व कपिल वनाला
कन्या भद्रवती सदत्ता-शेव्येच्या ठायी संग्राम- गेला. शद्रा स्रीच्या ठायी वसदेवापासन जरा
जित् झाला. सत्यजित् , सेनजित, व शर सपत्न- नामक शर पुत्र झाला. तो सवे धनुधर निषा
जितू, हेही सदत्तेचेच पत्र होते. माठ्री समीमेचे दांचा मख्य होता. काऱ्येच्या ठायी सांबा-
पत्र वका, वकनिवेति, कमार, व वृकदीपि. पासन वेगवान सपाश्वे पुत्र झाला. आनिरु
असे होते. लक्ष्मणेची प्रजा ऐक. गात्रवान, दाला सान झाला. सानपासन वज्र झाला
गात्रगप्त व बीयेवान् गात्रविद, असे तीन पुत्र ' वज़्ापासन अप्रतिरथ झाला, त्यांचा पुत्र
मात्रवती नांवाच्या कनिष्ठ भागेनीसह तिला , संचारु. कनिष्ठ वृष्णिनंदन अनमित्रापासन
झाळे, कालिंदीला श्रतसंमत अश्रत पतत झाला शिनि झाळा. शिर्नापासन सत्यवाकू व महा-
होता. पण, मधसदनान तो श्रतसेनेला दिला. . रथ सत्यक झाला. सत्यकाचा पत्र शर य॒यु-
त्याला देऊन आनंदित झालेला हृषीकेश त्या | धान होय. ययथानाचा असंग, असंगाचा
भार्येला म्हणाला, “ हा तुह्मां उभयतांचा पुत्र पत्र मणि व मणीचा पत्र यगधर होय. याप्र-
दीघरेकाल राहो." शेव्य ब्ृहतीचे ठायीं गदापा- माणे हा वंश समाप्त होतो
सन अंगद पत्र झाला. तसाच, कमद, शेत
भ्र बौथ
घेता कन्या झाली. अगावह, समित, शचि, अध्याव एकश चाथा,
चित्ररथ, चित्रसेन, सुदेवेची चित्रा, चि- ह जा
ञरवती, वनस्तंब, व स्तंबवन, निवासन, | प्रच्यम्नहरण,
वनस्तंजरा, स्तंजवती कन्या, उपसन्न, शंक; जनमेजय म्हणाला:---तम्हा पवा ज्याचा
वज्ञाश, क्षिप्र, इत्यादि पुत्र कोशिकी व “शंबराचा नाशकर्ताः' असा उलेख केला आहे,
श्रतसोमा यांच्या ठायीं झाळे. याधिष्ठिरींच्या त्या प्रद्मम्नाने शुंबराला कसे मारलं त॑ मला
ठायी यधिष्ठेर, कपाली व गरुड हे चित्रयद्ध सांगा.
करणारे झाळे. अशा प्रकारचे हजारो पत्र तं वेशपायन सांगतात:--त्रत धरून राहि
मजपासन ऐक. वासुदेवाचे दहा अयुत ह्मणजे लेला जो काम तो कृष्णापासन त्याची
जे एक लक्ष पुत्र सांगितले आहेत; त्यांतील ' लर्क्ष्मारूपिणी स्री जी रुक्मिणी तिचे ठायी
आठ अयुतपुत्र शूर व रणपटु होते ।केवळ मदनमूतिच असा प्रद्मुम्न:नांवाने उत्पन्न
मीं ही जनादनाची संर्ताते सांगितली, झाला. याळाच पुराणांतून “सनत्कुमार” या
प्रद्यज्ताळा वरमींच्या ठायी अनिरुद्ध पुत्र संज्ञेने वर्णिळ आहे. त्या कृप्णपुत्रास जन्मन
झाला. हे राजा, तो संग्रामांत कोठेही रुद्ध | १ भागवतांत ( स्कं. १० अ० ८४) पौड व
त होणारा होता रेवतीच्या ठायीं बळरा- क्रपिल द्वे दोघेहि सतनचेच पुत्र म्हटले आहेत र
२ विष्णुपव, | हरिवंश, ४८९
"प्प््म्््न्न्ब््डला-ुदबद 20 ााानागानााजातधभानाशााांधयाशायाडयधायायाााचाायकााजानाचााााचाभाचाबधायााीययकाकायाचच
सात दिवस पूणे झाळे तांच कालळशंबराने कमलनयन कृष्णपत्राला लहानाचे मोठें केलें
व्यराच्ञा सातकायृहातून शिशपणांच हरण व काममाहत होऊन त्याला सवे दानवांच्या
कठ. देवमायेच अनसरण करणाऱ्या कृप्णाला | कपटविद्या शिकविल्या. तो मदनपतळा प्रद्यम्न
त सव दकळळ होते. पण त्यांन त्या रणमत्त ' जव्हां ज्वानींत येऊन स्त्रियांचे इष्ट परवि-
दानवाचा प्रतीकार केळा नाहीं. त्या महासराचे ' ण्यास समथ व सवोस्त्रप्रवीण झाला, तेव्हांती
आयुष्य मृत्यून ग्राशिळ असल्यामळे त्याने मायावती कामयक्त होऊन हा आपला कांत
मायेन त्या शिकास हरण करून दोन्ही असावा अशी इच्छा करूं लागली. तिर्न दृष्टींत
तांनी उचढून आपले नगरास नेलें. त्या गृढ अभिप्राय दाखवून त्याकडे पाहून हसावे
असुराची खूपगुगान्वित व प्रत्यक्ष मायेसारखी .व ( अशा प्रकार ) त्याचा लोम ओढन घ्यावा
माहक “मायावती? नांवाची भाया संतानरहित '( असे चालावे, ) तेव्हां संदर हास्य कर-
होता. तिळा त्याने तो. कृप्णपुत्र जणं काय णाऱ्या व आपले ठायीं आसक्त झालेल्या त्या
आपल्याच पुत्राप्रमाण दिळा, आपल्या मायिनी राणीस तो बोलला
स्त्रीस हा पुत्र देण्याची बुद्धि त्या अमुराळा ' प्रद्मम्न म्हणाला:-'“आईचें नाते सोडन तं
केवळ काळ्य़रणनच आळी, शिशु॒ पाहन. अशी भळतीच काय वागतेस ? याळा काय
मायावताळा हष झाळा. तिच्या अंगावर म्हणावे ? तं दष्ट स्वभावाची आहेस. तं ख्रीजा-
रामांच उठळे व निनंहपान पुन: पुन: त्याच्या- तच पडर्लीस् त्यामुळे तज्ञ मन चंचळ होत
कड पाहल. त्याळा निरवन पहात असतां आहे. आणि म्हणनच मजविषयीं पुत्राची
तिळा परवाच स्मरण झाल को, हा आपला ' भावना टाकून देऊन मजवर आषक झाली
प्रयकर हाता. ह् स्मरण होतांच, ती मनांत आहेस. पण हे सोथ्ये, मी तझा पुत्र आहे
पेतन करू लांगळा का, ज्याच्याकारतां मी. ( ह लक्षांत आण ) सांप्रत त॑ हा केवढा तरी
अहोरात्र ।चितेच्या ब शोकाच्या समट्रांत शील्भ्रंश करूं पहात आहेस. हे देवी, काय
बडळ आहे, ज्यावांडन काठही सख प्राप्त हांत. असेल तं तं खरं सांगावस अशी माजी इच्छा
नाहीं, ता हा माझा मता नाथ आहे. यापासन आहे. कोण हा विलक्षण प्रकार. खरोखर
टुवाधिद्य शुळवारी लिनत्रास परवा कुश स्त्रियांचा स्वभाव विजेच्या चभकण्याप्रमार्ण
झल्यामळे त्याने त्याळा अनंग (दहराहेत) केळे चंचळ आहे. मेघ जसे गिरिशिखरावर आसक्त
हात. तोच आम दसरा जन्म घेऊन येथ आलला होतात, तठ्वत् स्त्रिया पुरुषावर आसक्त होतात
मी पहात आहे. आतां मी याला ओळखीत हे सोम्ये, मी तझा पुत्र आहे, किंवा हे शभ,
असतांना याळा आईच्या भावनेने स्तन कसा मी तझा आरस नाहीं, हं त॑ मला खरं सांगा-
देऊं? व हा माझा भता. आणि मी त्याची वेस असं मी इच्छिता. ह॑तं मनांत काय
भाय अस असतों मी. याला * पूत्र! म्हणन आणिले आहेस ? ” कामाने असं पुसतांच ती
करस बो? असा मनाशी विचार करून तिने. भीरुइंद्रेये विव्हह होऊन एकांतांत
त्याला दाथीच्या स्वाधीन केलें. आणि रसायन- | केशवपत्राला प्रिय वचन बोलली. “हे
प्रयोगानं ह्यांडा शीघ्र वाढविले. तो अज्ञान कांता, तू॑ माझा पत्र नव्हेसे व शंबर
रुक्मिणीपूज्न दायीचे बोळीवरून मायावतीला तज्ञा पिताही नव्हे. त॑रूपवान् व पराक्रमी
आपली आईन असं समज लागला. तिन त्या | आहेस. तू जातीनं यादव आहेस. तू रुविम-
दृरिबश *--६२.
४९० श्रीमन्महाभारत, [ अध्याय १०१४.
211
णीचा आनंद वाढविणारा असा वासदेवाचा | याला क्रोध कसा यावा? मी याला कोणत्या
पत्र आहेस. तं अगदीं ठहान हाणे केवळ उपायाने मारूं ? प्रथम मीं काय करावे म्हणने
सात दिवसांचा असन सतिकागहांतन फड-! हा मंद्बाद्षे रागावेल? सिहकेतून विभाषित
क््यावर उताणा पडलेला असतांना तुला असा याचा विचित्र ध्वज आहे. तो बहिद्रो
आणले आहे. बळ व वौर्य यांनीं प्रेरित | रावर उंच मेरुखरुंगाप्रमाणे उभारला आहे
झालेल्या माझ्या भत्यीने तझ्या पित्याचे त्याला या पाजळलेल्या बाणाने मी मोडून
( वासंदेवाचे ) घर फोडून तला हरण करून पाडतो. म्हणज ध्वज तुटल्याचे ऐकून शंबर
आणले आहे. तूं इंद्रतुल्य वासुदेवाचा पुत्र बाहेर पडेल. त्यानंतर त्याला युद्धाने संग्रा-
असतां रंबराने तुझे हरण केढ. वीरा, ती. मांत मारून द्वारकेस जाईन, असा निश्चय
तुझी माता दीन हांऊन तज बालकाकारेतां, करून त्यान स्वसामथ्यांने सशर धनप्य सज
शाक करीत वत्सरहित गायीप्रमाणे अत्यंत केले, व महाभज शंबराचा तो संदर ध्वज
संतप्त होत असते. तुझा तो पिता कृष्ण इंद्रा-| मोडला, महात्म्या प्रद्मुम्नाने ध्वज तोडला
हनही श्रेष्ठ आहे. तुला अगदीं लहानपणींच ' आहे; अस ऐकून रागावलेल्या काल-
पळवन आणगिळे आहे, हे त्याला माहीत. शंञ्रराने आपल्या पत्रांस आज्ञा केली
नाहीं, हे कांता, एतावता, तूं वृष्णिकुमार की, ' हे महावीरहो, त्वरा करून
आहेस. शंबरात्मज नव्हेस. हे वीरा, असले या रुक्मिणीपत्रास मारून टाका, माझं
संदर पत्र दानवांना हात नसतात. आणि ' आप्रिय करणाऱ्या याला मा. पाहू हाच्छठ
म्हणनच माझे तुजवर मन गेलं आहे. तला नाहीं. ! शंबराचं हे वाक्य ऐकून शंबराचे पुत्र
मी जन्म दिला नाहीं. तुझे रूप पाहन मी! सज्ज व हृप्ट होऊन प्रद्मम्नवध करण्याच्या
हृदयांत अति दःखी होते. व माझे कांही इच्छेने निघाळे. वित्रसेन, अतिसेन, विष्बक्सेन,
वाळत नाहीं, यासाठी, हे सदरा, मी जो ' गद, श्रतसेन, संपेण, सोमसेन, मन, सेनानी,
कांहीं निधार केला आहे, व माझे हृदयांत ' सेन्यहंता, सेनाहा, सेनिक, सेनस्कंध, अतिसेन,
जो विषय ध्रोळत आहे त्याबद्दल तं कांही सेनक, जनक, संत; सकाल, विकल, शान्त,
तरी सोय काढली पाहिजेस. हा जो माझे विभशांतांतकर, कंभकेत; मुदेष्ट, केशि इत्यादि
मनांत खरा खरा भाव होता तो मीं तला शंभरपुत्र, चक्र, तोमर, शूल, पट्टे व परशु
उधड सांगितळा आहेव तं माझा पुत्र नव्हेस, घेऊन क्रोधाने नखशिखांत भरून भाऊन
शंबराचाही नव्हेस, हे कसे तेही तळा मोठ्या उत्साहाने बाहेर पडले, व युद्धाथे
सांगितडे आहे आहान करणाऱ्या शत्रच्या समोर रणांगणांत
मायावतीचं हं सव भापण ऐकून करद्ध उभे राहिले. महाबाह् प्रद्यम्नही सत्वर रथारूढ
झालेल्या चक्रपाणीच्या पत्रानं शांबरास आव्हान होऊन व धनप्य घेऊन संग्रामास निघाला
केठें, व सवे मायांमर्ध्ये निष्णात असलेल्या , नंतर शंबराच्या पत्रांचे केशवाच्या पुध्वाशीं
प्रथ्म्नानं आपलें नांव शंबरास ऐकवन म्हटलं तमल ब रोमांच आणणारं यद्ध सरू झालें
। हू: | दुष्टात्मा दानव श्रीकृप्णाच्या बाळपुत्रास नेतर डेवेंद्रास पुढे करून गंधव; महोरग,
निभय हरण करतो काय? बर आहे म्हणावे, चारण यांसह विमानांत येऊन बसले. नारद,
मी आज त्याला भय उत्पन्न करितो. पण तुंबुरु, हाहा, हुहु गंधवे इत्यादि सब अप्सरां-
२ विष्णपब, ] हरिवंश. ४९१
ुनज्यााचामाशमामदामताावाचवाततामययद तमा ीयतमवयाता ततच त कालच्या हतया मदयाययामच्यकयायययययीा भाळ जाय मककधाक्यका या लकमडीतकायाडकाडर ययाट-योववकलहाडात” याडयी पाकी --
अ क-न
४) ी00000ण 0000 शण कळीला टपणा टण 0 शणणणा आणण. पटटा वट रसतक्धपपटपाप0"0ीण एता ऐशा 0 णशा
|
सह तेथे आले. त्या वज़्धर देवेंद्राचा द्वारपा- अध्याय एकदा पांचवा
लनकता गवे त्याला तेथाळ अद्भत यद्धप्रकार ल शकता
सांग लागला. तो म्हणाला, शंबराचे पुत्र शंभरव प्र्यत्नाचा पराक्रम,
कृष्णाचा पुत्र एक. तेव्हां अनेकांशी यद्ध वेशपायन सांगतात:---शंबराचे पुन्न व
करणाऱ्या याला विजय कसा प्राप्त होईल? रुकिमणीनंदन यांचें तुंबळ व भयंकर युद्ध
ते त्याचें भाषण ऐकन इंद्र हंसन ह्ाणाला, सरू झाठें. महादेत्यांनीं मोठ्या क्रोधाने व
यांचा पराक्रम किती आहे तो ऐक. हा वेगाने प्रद्यम्नावर एकाच वेळीं शर, शक्ति,
पर्वजन्मीं शंकराच्या क्रोधाझीने जळन गेलेला परश, चक्र तोमर, भाले, भ्रशंडी, मसळे,
कामच आहे. याची पत्नी हिने त्रिलोचन 'इत्यादे आयघे फंकटी. तेव्हां प्रद्मम्नार्नही
देवास प्रसत्न केळ, तेव्हां अतिशय संतृष्ट क्रोधास चढून सवे प्रकारचीं अस्त्र फॅकण्यास
होऊन शंकरान तिळा वर दिला की, ' विष्ण | समथ अशा आपल्या धनण्यापासन पांच पांच
द्वारकेत मानपदेहवान् होईल; तेव्हां हा कामच बाण सोडून शात्रकडीलळ एकएक आय तोडून
त्याचे पोटीं पत्नरूपार्न नि:संशय येईल. अनंग टाकिले, तेव्हां पनरापे क्रोधास चढून ते असुर
या नांवाने त्रेटोक्यांत प्रसिद्ध असलेला तो प्रद्म्नाला मारावयाचाच, अशा निश्चयाने
महायशस्वरी व महातेजस्वी तेथें उत्पन्न होऊन त्याजवर बाणवषोव करूं लागले. तेव्हां चवता-
शंबरास मारील. तो जन्मास येऊन सात ळलेल्या प्रद्म्नानं धनेप्य घेऊन मोठ्या त्वरेने
दिवस होत. आहेत, तोच रुक्मिणीच्या शंजराच्या दहा महाञळ पुत्रांस सत्वर मारिले
कशींत निजलेल्या प्रच्यत्नास मायेचा आश्रय कपित केशवपुत्रान दसऱ्या एका बाणान
करून शांबरासुर नेईल. यास्तव, ते॑दोबर- तत्काळ चित्रसेनाचे मस्तक तोडले
गृहास जा व त्याची मायावती भाया हो. तेव्हां बाकी राहिळेळे सवे शंबरपुत्र जमून
मायारूपानं गुप्त राहून शंबरास तू मोहित कर- यद्ध करूं लागल, आणि बाणांचा पाऊस
शाल. तेथें तं आपल्या ते त्यास मारण्याकरितां धांवले. ते रणो-
वाढीव हणजे तो तारुण्यांत येतांच शंबराला त्सक होऊन धनुष्याला बाण जोडून पटापट
मारील. नंतर तो अनंग तझ्यासह द्वारकेस सोडीत असतां त्या महातेजस्वी प्रद्यम्नाने
जाईल, व पावतीशी जसा मी रममाण होत आहे खेळत खेळतच त्यांची मस्तके तोडन पाडळी
तसा तो तुझ्याशी रममाण होइल. असे सांगन तो याप्रमाणे त्या शंभर उत्तम धनुधरास समरांत
देवेश पुरुषोत्तम मेरूसारख्या सिद्धचारणसेवित मारून आणखी कोणी युद्धास येतो काय
केळासाला गेला. नंतर रति ही देवदेव उमा- म्हणन वाट पहात प्रद्नम्न समरांगणांत उभा
पतीस प्रणाम करून योग्य कालाची प्रतीक्षा राहिला. तिकडे शंभर पुत्र मेळे असे ऐकू
करीत शंजरगृहीं जाऊन राहिली. या पृर्वे-| शंबर अतिशय कोपावष्ट झाला, व ' माझा
इतिहासावरून पाहतां हा एकटाच महाबाह रथ जोड ! अशी त्यानं आपल्या सार-
प्रद्यश्न दुरात्म्या शेबरास सपुत्र मारील. थ्यास आज्ञा केढी. राजाचे त॑ वाक्य
ऐकून भूमीस मस्तक लावून त्यास प्रणाम
क करून सारथ्याने शांतपणे सेन्यासह रथ
काढिला. त्याला एक सहस क्रष्य नां-
४९२ श्रीमन्महाभारते, [ अध्याय १०५,
न्स पद
४
वाचे पश जोडले होते. व त्याच्यावर वास- र॒*“' चावोकचा ” अशा प्रकारचे विकत
कीचा ध्वज होता. तो व्याघ्राच्या चामड्यानं स्वर काढ लांगठे, सये राहग्रभ्त होऊन त्या-
मढविलेला होता. क्षद्रधेटांच्या माळा त्याच्यावर भावती खळे पडले. भय मंचविणारा त्याचा
लाविल्या होत्या. त्यावर लांडग्यांच्या चि-। सव्य नेत्र स्फ्रण पावे ळांगळा. डावा बाह
न्ांच्या दहा रांगा होत्या. त्याचे सवे अंग ता- काप लागला. रथाचे घोडे अडखळं लागले
राचित्रांना आच्छादित झाले होते. त्याचे जं त्या देवशत्र शंबराच्या डोक्यावर कावळा
सोन्याचे असल्याने तो संदर दिसत होता. बसला. बारीक असिकणांनीं मिश्रित झालेल्या
शोभिवत पताकांच्या योगाने तो मोठा उंच रक्ताचा वपोव इंद्र करू लागळा, रगांगणांत
दिसत होता. सिंहाचा उप्र ध्वज त्यावर फड- सहसख्रावधि उल्का पडल्या, घोड्यांस हांकणा-
कत होता. त्याचा वरूथ ( रथावरील खोळ ) र्या सारथ्याच्या हातांतन चाबक खाडी पडला
अगदीं खुला होता. त्याची इंषा ( दांडा )' पण या झालेल्या उत्पातांस न मोजतां
लोखंडाची व कबर (जं ) वज्ञासारखा इद ' प्रद्यश्नाच्या वधाच्या इच्छेने रागावळेळा शंबर
होता. मंदरपवेताप्रमाणे त्याच शिखर उंच यद्भार्थ बाहेर गेला. भरी, मदेंग, शंख, पणव,
होते. तो सुंदर चामरांनीं भूषित झाला होता. आनक, दुंटमि इत्यादि वार्थे एकदम वाजवि-
सवेत्र नक्षत्रमालांनी आच्छादित असून सुवणे- ल्याने त्या ध्वनीन पृथ्वी कंपायमान झाली व त्या
टंडाच्या योगाने तो रग्य दिसत होता मोठ्या शब्दाच्या योगानें भयभीत आलल मग-
अशा त्या भव्य व शोभिवत रथावर शांबर पक्षी त्या प्रदेशांतन सवेत; उडन जाऊ ढागल
आरूढ झाला. सोन्याची वेळबट्टी काढलेळे त्यांच चित्त भयाने विव्हल मराठे होते. टकडे कू
धनप्य व तसेच बाण घेऊन मत्यन ज्याला प्णपत्र शत्रच्या मरणाचा विचार करीत रणाम"य
प्रेरणा केली आहे असा तो दानव; यद्धेच्छेने स्थित होता. ता इतक्यांत असंख्य समन्यांन
निघाला, तो दर, केतमाळी, शत्रहंता व प्रम- वेढलेल्या व यद्धा्थ निश्चित आलेल्या क्रुद्ध
देन या चार सचिवांसह मोठ्या सेन्याने परि-' शंबराने सहस्त्र बाणांनी प्रद्चम्नास ताड
वेश्शित होऊन यद्धेच्छेने रणांत जावयास ' केळ, पण काळ प्रद्मम्नान॑ आपल्यावर
निघाला, त्या वेळीं दशसहस्र हत्ती, दोनशे फळळेळे ते बाग ताडून टाकळे उलट
रथ, आठ सहख घोडे व दशलक्ष पायदळ, ' त्यानही घनप्य वेऊन शस्वृष्टि केटा.त्यामुळ
इतंके सैन्य त्याचेबरोबर होत 'त्या सन्यांत बाणाने विद्ध न झाळेळा कोणी
पण तो निघाला असतां पुष्कळ उत्पात उरला नाहीं. प्रच्रुम्नाच्या शरपाताने त
झाले. आकाशांत गिधाडांची गदी जमली. सन्य विमख कळ. तेव्हा म्याल्याभरमाण होऊन
व काळेकट्ट ढग भयंकर गडगडाट करूं लागले, त सेन्य रण सोडन शंबराच्या समीप उभ
हे राजा, त्या वेळीं विजा पडल्या. भाळ जणं- राहिलं. आपल सन्य पळून आढ अस पाहून
काय सेनेचा क्षय सचवीतच अमंगळ ध्वनी क्रोधाने विचार्शून्य झाळल्या दानवेश्वर शुंबरान
करूं लागल्या. दानवांच रक्त पिण्याचे इच्छेने ' आपल्या सचिवांस आज्ञा केटी का, “माझ्या आ-
गूप्न ध्वजाच्या मस्तकावर झांपा टाक ळांगळा, ज्ञन तुम्ही जा व शत्रच्या पत्रावर प्रहर'करा. या
रथाच्या अग्रभागी पडलेले शुंबराचं कबंध (घड) शत्रची उपेक्षा करूं नये; तर त्याला सत्वर मारावे
भर्मावर दिसूं लागले, पक्षी शंंबराच्या रथा- कारण तर्से न केल्यास उपक्षा कलेल्या व्याभी
२ विष्णुपवे, ] हरिवंश, ४९२९
कपाशी 00000 एकीत पालटला“
प्रमाण खाचत हा माझ्या शराराचा नाश कराल | याप्रमाणे दानवेशर शर दानव टघेर मेळा
यास्तव, माझ प्रय करण्याच्या इच्छन या माझे | असतां केतमाळी शरवपषाव साडीत कृप्णपुजञावर
रत्रस मारा ” राजाचा ती आज्ञा शिरसा भांवळा. प्रचम्नावर चालन यत असतांना
मान्य करून ते सचिव रागानं शरवपाव करीत रागांत भावया मोडल्यानं त्याच मख भयंकर
आपल्या रथांस प्रेरणा करते आले. तेव्हां दिसत होते. तो त्याम एकाएकीं “ थांब
त्यांस रणांत सामोरे येतांना पाहून प्रद्युम्न थांब, ” असे म्हणाळा, मेघ जसा वर्षाकनत
रागावला व धनप्य उचळन भयान तो बळा जळ'वारांना पवेतावर वाष्टे करता त्याप्रमाण
त्याच्या सन्मख उभा राहिला. त्या महा- अंति क्रुद्ध झाढल्या कृप्णपुत्रान त्याच्यावर
तेजस्वी व आते क्रांथी रुक्मिणीच्या पत्रान | बाणवाष्ट कळी. तव्हा. थनधर प्रद्म्तान
नतपवे अशा पचवास बाणांनी ढवेरास, आपणास वध केढा, अस पाहून तो शबराचा
जस्ट बाणांनी कतमाढीस, सत्तर बाणांनी अमात्य प्रद्रम्नाच्या वधाच्या इच्छेने चक्र
२तन्हत्यास व ऐशी बाणांनी प्रमदनास वेध घेऊन फकता माळा. कृष्णाच्या चक्राप्रमाण
कळा, तेव्हां. ते द्ध आढळे सचिव ज्याची कांति आहे असं आढळे ते चक्र पाहून
प्रद्युख्रावर बाणवाष्टे करूं टांगले, प्रत्येकाने प्रथुम्नान खालीं पडुन व मध्येच उडी मारून
साठ साठ बाणांनी त्याळा वेध केळा. पण ते पकडन त्याच्या योगानेच केतमालीच मस्तक
मकरध्वनान तं बाण जवळ येण्यापवा तोडन ' कापळ, रुक््मिणापुत्राचे त अद्भत कम पाहून
टाकळ. त्यानतर अधचंद्रभाण घऊन त्यान देवेद्र सवे देवगणासह आतिशय वास्मत झाला
टु'वेराच्या सारथ्यास सवे राजांच्या व सनि. गंधे व अप्परा यांनीं त्याच्यावर पुप्पवपोव
कांच्या समक्ष मारळे. नंतर, कंक्रपत्नांनी केळा. केतमाळी मेळा अस पाहन शात्रहता व
भूपित केठेल्या चांगल्या परवयुक्त चार प्रमटेन हे मोठा सेन्यासह प्रथ्युम्नावर थांवळे
बाणांनीं दराच्या रथास जोडलल्या चार | ते सव राक्षस कृप्णपत्राच्या वधाकारंता त्या-
अश्वास मारले, एका बाणान ज, एका बाणान च्यावर एकाच वळ गदा, मसळ, चक्क, भास,
सुंदर ध्वज, साठ बाणांनी रथाचे कणे व तोमर, बाण; गोफणा, चकचकोत कुऱ्हाडी,
चाकांचे अरे मकरध्वजाने तोडले. नंतर, 'कटमदर, इत्यादि फक लागल, तेव्हां हस्तला-
ककपत्राना भापेत कलेल्या वब पामनळलल्या | घव दाखवातत्या वीरानही शसत्रसमहान त्याचा
दसऱ्या एका बाणास हातांत घेऊन त्यान असख्य अस्त्र अनेकदां तोडली. रागाच्या त-
तो त्या परान्मभक्षक अशा दधराच्या हृरयावर डाक्यांत त्याने सहखावाथे गजांस व गरजांवर
सोडला. तेव्हां तो गतप्राण, गतश्री, गतसत्व, | बसणार्या महातास मार, सारश्यापह सथव
व गतप्रथ होऊन ज्याचे पुण्य क्षांण झाळ वाड याचे मढन केळं. शरवष्टीन तो त्यांस
हे अशा म्रंहाप्रमागे स्थांतून खाीं पडळा, लोळवूं लागला. त्या वेळीं वेथ न झालेला असा
४ उत्कृष्ट पुण्याने सहनक्षत्रांचा अन्म थता. व तारे! तेथ काणा आढळला नाहा
तेहन खाल! पडतान, तयाच कारण लांच. पुण्य कोण याप्रमाण मकरध्वजान संव सहयाचा घव्वा
होऊन ते सृत्शेलाका उन्गास येतात, असा आपल उडविला. त्यानं धोर रक्तनदा वाहावदी, तात
लावावा समज आहे. [परचवटच प्रासद्ध मारवा गासावा त्य ष् ट
शात हाताच लाच नावांचा एक चादणा आकारात ना चे हाररूपी डं ह त प्या नसा,
य काग त या मेद व आस्थि यांचाच चिखल झाला होता.
४१९४
श्रीमन्महाभारत.
[ भघ्याय १०५,
८-५ > र -नामीगीफ-ा टी क. ७ त क
छत्रे हींच तीतील बेट; शर हेच भांवरे व रथ
हींच वाळवटे होतीं. केयर व कंडलं हींच तींतील
कांसव होतीं. ध्वजरूपी मत्स्यांनी ती नदी शो-
भत होती. हत्तिरूपी ग्रृहांनीं यक्त असलेली
ती भयंकर नदी मत्स्य व कूमे यांनीं शोभाय-
मान दिसत होती. केशरूपी शोेवाळानं ती
आच्छादित हाती. कंबरपटद्धे हेच तिच्यांतील कम-
लांचे दूंठ होते. नरांची मुखे हींच सुंदर कमल
होतीं. व तीं चामररूपी हंसांनीं यक्त होती
मस्तर्क हेच तिमिनामक मत्स्य, त्यांच्या योगाने
ती नदी व्याप्त होती. तींतन रक्ताचे ओघ
लोटत होते. ती प्रद्नम्नाने वाहविलेली नदी
भयंकर, टदस्तर, दप्प्ेक्ष्य, दर्गम व विक्राळ
असून निस्तेज पुरुषांस फारच ८स्तर होती
ती शास्त्ररूपी मकरांनीं यक्त घोर नदी
यमाच्या राष्ट्राची वद्धि करणारी होती. त्या
नदींत रुक्मिणीपत्र धनधेरांस लोळवीत असे
शत्नहंत्यावर नेम धरून त्याने प्प्कळ बाण
सोडले. तेव्हां शत्नहंत्याने रागावन एक उत्तम
बाण सोडिला. तो प्रद्यश्नाच्या हृदयावर येऊन
आदळला. पण त्या बाणाने विद्ध झालेला
प्र्यम्न कंपायमान झाला नाहीं. उलट त्या
बलवान् रुक्मिणीपुत्रानं मरावयास टंकलेल्या
शत्रहंत्याकारेतां शक्ति उचलली व जळफळत
असतां रणांगणांत त्याचे अंगावर फॅकली.तेव्हां
इंद्राच्या अशनीप्रमाणे जिचा ध्वनी आहे अशा
ती त्याचे हृद्य फोडन खालीं पडली. तेव्हां
हृदय फटन, अंगे गळन जाऊन, ममेस्थाने व
सांधे मोडन तो महाबल शत्रहंता रक्त ओकीत
भमीवर पडला
शत्नहंता पडला असं पाहन प्रमटदून उठला
त्यान मसळ घेतल व म्हटढे क, “ह रण-
प्रिया, थांब; या प्राकृताशीं तू काय लढ-
तोस, माझ्याशी लढ. हे टर्बेद्धे, त॑ नाहींस
होशील, तूं वृष्णिवशांतील एका कुलांत जन्म-
प्रन्च क् का वक ला
सेना
आ नत ४. ह र्तने लन 1 "८-५ 1-८ ५८2४-५५-4५ >>:
लास. तझा पिता आमचा शत्र आहे. यास्तव,
मी त्याच्या पुत्रास मारता. म्हणजे तोच
मेल्यासारखा होईल. तो मेला म्हणजे, दबेद्धे,
सवे देवांचा क्षय होडेल. नंतर ज्यांचे सवे शत्र
मेळे आहेत असे सवे देतेय व दानव आनं-
दित होतील. माझ्या अस्त्राने तमेळास म्हणजे
तझ्या शरीरांतन निघणाऱ्या रक्ताने मी शंब-
राच्या पुञ्नांना तिळांजळी देईन. ऐन तारु
०्यांत आयष्य संपन तं मेळा आहेस असे
ऐकन आज ता भाप्मककन्या ( रुक्मिणा )
करुणा उत्पन्न होण्यासारखा विलाप करील
तो तझा [पंता चक्रवर ( कृष्ण ) निराश
होइल. तूं मारला गेला आहेस असं ऐकून तो
मंदर्बद्धि प्राण सोडील,
असं बोलून त्याने परिधान रुक्मिणीपुत्रास
तत्काळ हाणिळे. पण तशांत महा तेजस्वी
व प्रतापवान् रुक्मिणीपुत्रानं दोन्ही हातांनी
त्याचा रथ उचळन भमावर आपटला. तेव्हां
रथांतन उडी टाकन तो प्रमदेन पायांनींच
उभा राहिळा. व गदा घेऊन रुकमिणीपुलावर
एकाएकीं धांवला. पण कामाने त्याच गदेने
प्रमटेनास मारले. प्रमदेन देत्य मेढा असे
पाहून प्रद्चुम्नापुढे उभे रहाण्यास असमथ अस
लेले सवे दानव सिहाच्या भीतीने पळणाऱ्या
गजाप्रमा्ण पळन गेले, कञ्यास पाहन बक
ऱ्यांचा कळप जसा पळत सटतो, त्याप्रमाणे
प्रद्यम्नाच्या भयाने व्याकळ झाळेडी ती सेना
पळत सटली, जिच्यामर्धाल वीरांची वस्र रक्ता
भरली आहेत, केरा मोकळे सुटळे आहेत;
त्यामुळेंच जी निम्तेन दिसत आहे, अशी ती
रजस्वला स्त्रीप्रमाण गात्रसंकोच करुं
लांगळी, सेनिक निरुपाय झाल्यामुळें जी मद-
नाच्या ( प्रद्नम्नाच्या ) बाणांनी विद्ध ८
भयांन पीडित झाली, अशी ती यवतीप्रमाए
वेष धारण करणारी सेनारूपी स्री, यद्धर्रूप
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
४९६
रातिसंगर पहाण्यास असमथे झाल्याने उटवास | लाघव दाखवीत प्रद्रम्नानं साळींव बाणांनी ते
सोर्डात घराची वाट
लागटी, त्या स्थळीं कांहीं ठरेना.,
अध्याय एकशे सहावा.
प्रदान्न व शेवर यांची झटापट,
घरण्याची इच्छा करूं, असखजाल अनेक प्रकारे तोडन टाकले. तो
शरांचा महावपाव कृप्णपुत्रांने नाहींसा करून
सोडला असतां कालशंबरानं मायेनं वक्षवष्टि
सोडली. तेव्हां वरून वक्षांची बष्टि चाल झाली
| आहे अस पाहून प्रयुम्न क्रोधमूच्छित झाला
| त्यांन आस़ेयासत्र सोडन त्या सवे वक्षांचा नाश
वशपायन सांगतात:--राजा, त्यानंतर केला, याप्रकार वक्षवष्टीचे भस्म झाले, तेव्हां
क्रुद्ध झालेला शेबर आपल्या सारथ्यास म्हणाला, | दानवानं शिलासंघात सोडला. पण प्रद्मम्नानं
: वीरा, माझा रथ सत्वर शात्रच्या पढे न
म्हणजे मार्झ अप्रिय करणाऱ्या याला मी
आधा बाणांनी मारता, ” ता स्वामाचा आज्ञा
ऐकून त्यांचे प्रिय करणाऱ्या सारथ्यांने स्वणे
भपित रथ हांकला. तेव्हां तो रथ येतांना
पाहून प्रद्युम्न प्रफुल नेत्र होत्साता धनुप्य
घरेऊन त्यास सवणर्भापत बाण जोडता झाला
व अति क़द्ध होऊन त्यांने रणांत शंबरास
क्रोध आणण्याकरितां त्याचा प्रहार केला. त्या
बाणाचा प्रहार हृदयावर होतांच शुंबर अति
शय विकळ झाला. व मच्छित माला असतां
रथ-शक्तीचा आश्रय करून राहिला. कांहीं
वेळाने पुनः सावध होऊन व धनप्य घेऊन
त्यांने रागांन सात तीक्ष्ण बाणांनी कृप्णपत्रास
वेध केला. पण ते बाण जवळ ठेपण्याचे पवीच
ध्रथ्चम्नाने सात बाणांनीं त्यांचे सात तुकडे
करून सोडले व सत्तर तीक्ष्ण शरांनीं शंजरास
मारले.नंतर, परञन्यधारांनी जसे पवतास ताडन
करावे त्याप्रमार्ण पुनः कंक व मार यांच्या
पिसांनीं भपित केलेल्या सहस्रावधि आणांनीं
त्यांन शंजरास ताडन केलें. दिशा व उपदिशा
त्याने शरधारांनीं झांकन टाकल्या. आकाश
अधकारानं भरून सोडलं. तेव्हां सये दिसे-
मासा झाला! त्या वेळीं शेबरानं वद्यताखरानं
अंधकार हटवून प्रद्मम्नाच्या रथाच्या मागच्या
बाजवर शरवष्टि केळी, पण, हे राजन, हस्त-
याला संग्रामांत वायव्याख्रांनी उडवन दिलें
त्यानंतर प्रतापवान देवशत्रनं सर्वोत्तम माया
केटी. त्यान धनप्य ओढन लांब केले. व
प्रद्यम्नाच्या रथावर सिंह, व्याघ्र, वराह, तरस,
अस्वल, वानर, मेघांसारखे काळे हत्ती, घोडे
व उंट सोडले. पण, यादवर्वीराने गंधवाखाने
त्या सवाचे तकडे तकडे उडविठे. प्र्रेम्नान
त्या मायेला नांहींसे केळं आहे, असे
पाहन क्रोधमाच्छित झालेल्या शंबराने
दसरी माया योजली. त्यांन मायेच्या
योगाने उत्तम सजविलेले, रणकमात
कळ असलेले व वर उत्कृष्ट महात चढलेले
असे साठ साठ वर्षाचे ऐन तरुण व गंडस्थळ
फटन त्यांतन मद वहात असलेले असे गर्जे
द्रांचे कळप उत्पन्न केळे, ती गरजांची माया
येत आहे असे पाहून कमलनयन कृष्णपुत्राने
मायेचे सिह निमोण करण्याचे मनांत योजिले
बद्धिमान् रुविमणीपत्रानं ती माया उत्पन्न
केटी असतां सयांच्या योगाने रात्र जशी नष्ट
होते त्याप्रमाणे ती गजमाया नष्ट झाली
आपली ती हस्तिमाया व्यथे गेळी असं पहातांच
त्या महा असरानं दसरी संमोहिनी माया,
उत्पन्न केढी. मयाने निर्मिलेली ती मोहिनी
१ साठोत हृत्ती ज्वानींत येणे केवळ अशक्य नाहीं,
हत्तीच आयु"्य १२० वर्षांचे असं शकतें,
२ समाहिना ! म्हाजे मूलं पाडणारी.
४९६ श्रीमन्महामारत. [ अध्याय १०६.
>> >>>: >:
नांवाची माया पाहन वीयेवानू प्रद्यम्नाने संज्ञा- सपमाया भम झाठी असतां देव व
स्राने तिचा नाश केला. तेव्हां तीही माया असरही “हे महाबाहो, रुक्मिणी
नष्ट झाडी आहे असे पाहन क्रद्ध झालेल्या पत्रा, वीरा, फार नामी; तं ही माया नष्ट
महातेजस्वी दानवेश्वर शंबराने सिंहाची माया केलेली पाहन आम्ही अतिशय संतष्ट
निमाण केली. पण, सिंह येत आहेत असे झाले आहों. ' असे म्हणन त्याची प्रशंसा
हन प्रतापवान रुक्मिणीपत्राने गांधवे अस्त्र करूं लागले. सपमाया हाणन पडटी असतां
घेऊन शरभांस उत्पन्न केल. तेव्हां ज्यांस ' शबर पनः विचार करू लागला. कालदंडा
आठ पाय आहेत, जे बलाने अतिश्रेष्ठ आहेत सारखा सवणभपित मदर मजपाशी आहे
उ ज्यांचीं नखे व दंष्टा हीच आयथे आहेत, परम सेतष्ट होऊन पावतीनं पवी मला
असे ते शरभ रणांत, वाय जसा मेघांस पळ- ' दिलेला तो यद्धामध्ये देव, दानव व मानव
वितो, त्याप्रमाणे िहांस पळविते झाले. शर- यांच्याकडून दडपला न जाण्यासारखा आहे
भांच्या मायेने सिंहांस पळविले असे पाहन पावती तो देतांना म्हणाली, ' शंबरा; तं या
शबर आतां प्रच्रम्नाला कसे मारावे, असा ' हेमभपित मदराळा घे. मी आपले अंगे परम
विचार करूं लागला. तो म्हणाला, अरेरे! मी दश्चर तप करून त्याला उत्पन्न केलें आहे
केवढा मखबद्धीचा, की, याठा लहान अस-। ' मायांतकरण! असे याचें नांव असन तो सव
तांनाच मारून टाकले नाहीं! आतां हा दगेद्धि असरांचा विनाश करणारा आहे. या मदरा-
तारुण्यांत आला असन याला अश्र मिळाठीं 'नंच मी शुंभ व निशंभया नांवाच्या कालरूपी
आहेत, तेव्हां आतां समरभमीवर या शत्नरळा बलाढ्य व भयंकर दानवांस गणांसह मारले
मी कसे मारूं आतां असरांचा घात कर- प्राणसंकट आळ असतां तं याठा शात्रवर
णाऱ्या देवाधिदेव हराने दिळेडी अतितीत्र सोड.' असं बोलून पावेतीदेवबी तेथेंच आड
व भयंकर पकन्नगी नांवाची माया तेवढी राहिली ' झाली. यास्तव, मी आतां तो श्रेष्ठ मदर
आहे. विषारी सपोनी यक्त असढेळी ती महा- या. शत्रवर सोडतो. त्याचा तो अभिप्राय
माया मी आतां सोडतो. तिच्या योगानें हा ओळखून देवराज म्हणाला, “ नारदा, तूं
मायामय दष्टात्मा जळेळ, असा विचार करून सत्वर प्रचम्नाच्या रथाकडे जा. त्या महाबा-
विषाच्या ज्वालांनीं व्याप्त असलेळी सपेमाया हला त्याच्या पवेजन्माचे स्मरण दे. त्याला
त्याने काढिली, त्या सपमयी मायेन रथ, घोडे ह वेष्णवास्र दे व शंबराच्या वधाकारितां
व सारथी यांसह प्रद्मम्नास शरबंधांनी बांधे, . तं त्याच्याहातन सोडीव, त्या असरनाशकाला
तेव्हां वाष्णिवशाजाने आपल्याला ही माया ' हं अभेद्यकवचही दे. । इंद्राने असं सांगितले
भांधीत आहे अस पाहून संपाचा नाश कर- असतां नारद त्वरेने गेठा, व आकाशांत उभा
शाऱ्या गरुडमायेच चिंतन केळ, महात्म्या राहन मकरध्वजास म्हणाला; “ कमारा, मी
प्रद्यम्नान चितन करतांच गरुडी महामाया देवगंधव नारद आला आहे, पहा. देवराजाने
प्रकट झाली. त्याबरोबर गरुड सवतः फिरू तदा बोध करण्याकारेतां मळा पाठिवळे आहे
लागले. व' महा विषारी सप नष्ट झाले. हे मान देणाऱ्या, त॑ आपल्या पर्वजन्मारचे स्म-
प व जावया नली रण कर. त॑ कामदेव आहेस. तं शॉकराच्या
१ 'संज्ञात्न ,) म्हणज शादावर आणणारं अस्त्र
व्हा हा प्रातयाजना समपक आह ' कापाझीन दग्ध झाला आह. त्यामळ तला
२ विष्णुपवे, ]
हरिवंश,
अनेंग म्हणतात. त॑ या जन्मी वृष्णिवशांत
रुक्मिणीच्या गभात उत्पन्न झाला आहेस
तुळा केशवान निमोण केळं असून तुझ प्रद्युम्न
असं नांव आहे. शंबराने सात रात्री पुऱ्या
होण्यापूर्वीच बाळंतिणीच्या खोलींतन तला
येथ हरण करून आणले. पग तो तला
आपल्या वधाकारितांच हरण करीत असल्या-
मळे व त्यायोगाने देवकार्याची सिद्धि होईल
हे जाणन केशवाने त्याची उपेक्षा केली. ही
जी मायावती नांवाची शंबराची भार्या आहे
फर. असे वाक्य बोलन नारद इंद्र हाता
तेथे गेला
अध्याय एको सातवा.
न >2 09४ --><
शेवरासुरवध
वशपायन सांगतात:--त्यानंतर करद्ध'
शेबराने मदर उचळला व त्यांन तो हातीं
ब्रेतांच बारा सत उ:य पावले. सवे पवेत व
भतळ चळचळ कांपं लागळे, सागर मयोदा
ती तुझी मागची रती नांवाची कल्याणी भाया
आहे, असे समज. तुझ्या संरक्षणाकरितां ती
शबराच्या ग्ृहांत राहिलठी होती. ती'त्या
दुरात्म्यास मोह पाडण्याकारेतां व प्रीति
साडन जाऊं लागले. देवताही क्षब्ध झाल्या
आकाशांत गिधाडांची दाटी झाली. उल्कापात
झाला. देव रक्तवष्टि करूं लागठे, वाय कठोर
वाहूं लागला, हे महोत्पात पाहून वीर प्रथुम्न
संपादन करण्याकरितां आपल्या शरीरापासून मोठ्या त्वरनं रथांतून खालीं उतरला. व
उत्पन्न केलेली माया ( छाया ) नित्य त्या-| हात जोडून बसला. त्याने मनाने शांकरप्रिया
च्याकडे पाठवीत असते. ( म्हणजे ती स्वतः देवी पावेतीचे स्मरण केळं व मस्तकाने तीस
पतित्रता व अतिशद्ध आहे. ) यास्तत, हे | प्रणाम करून तिची स्ताते आरंभिटी. प्रद्म्न
वीरा, प्रद्मम्ना, आपलीच भाया तेथ स्थित म्हणाला “५ ३४नम: कात्यायन्ये ( कात्यायनीला
आहे अस्षे त॑ समज व वेष्णवास्त्राने शंंबराळा | प्रणवपवक नमस्कार असो; गिरजस नमस्कार
समरांत मारल्यावर मायावती भार्येला घेऊन | असो; त्रेलोक्यमायेस नमस्कार असो; शात्र-
द्वारकेस जा. हे शत्रुनाशका, इंद्राने तुझ्यासा- विनाशिनीस नमस्कार असो; शिवप्रिय गोरीस
ठीं आजवर जपन ठेवन आतां पाठावलेळं हे नमस्कार असो; शभनिदांभ यांचे मथन कर-
वेष्णव अस्त्र व महातेजस्वी कवच घे. माझ हे णारीस नमस्कार असो; हे कालरात्रि, तला
दुसरही वाक्य ऐक. व ते निःशंकपणं कर. नमस्कार असो; कोमारीस नमस्कार असो
बाबा; या देवशत्रचा मदर नित्य अति बला- कांतारवासिनी देवीस मी हात जोडन नमस्कार
ढ्य आहे. पार्वेतीने संतुष्ट होऊन याला हा करता; विध्यवासिनीस, संकटनाश करणाऱ्या
शत्रुनाशक मद्र दिला आहे. हा मुद्दर देवीस, रणदुर्गेस, रणप्रियस, महादेवीस, जयेस
समरांत देव, दानव व मानव यांस अमोध द विजयेस मी नमस्कार करतो. पराजित न
होणाऱ्या, अजित व शात्रनारिनीस मी
च्या प्रतिघाताथ
आहे. यास्तव त्या अदा नमस्कार करितों. जिच्या हातांत घेटा आहे
देवीचे स्मरण कर. रणोत्सवी पुर्षांस ती
व जिच्या गळ्यांत घंटांची भाळां आहे
देवी स्तव्य व नमस्य आहे. एवढ्यासाठा तूं तिठा मी नमस्कार करतों. * त्रिशूलिनीस
सेग्रामांत शंत्रबरोनर लढत असतांना देवीची व महिषासुरघातिनीस मी नमस्कार करता
स्तृांते व नमस्कार करण्याविषयी प्रयत्न जिचा ध्वज श्रेष्ठ सिंहाचा आहे अशा
इरिवंक्न ८६३.
४९८ श्रीमन्महामारत. [ अध्याय १०७,
हातत. मी. ते कर. गोवर मता पणात र यो मी वंदन कारिता. मी 1 करूं लागले. मदर पुष्परूप झाला आहे असे
एकानंशस प्रणाम करितो. यज्ञामध्ये सत्कार [पाहून व नारदाने आणून दिलेळें परम वेष्ण-
केल्या भाणाऱ्या गायत्रींस नमस्कार करितो; वासर घेऊन महा उदार प्रथ्वम्नानं चाप सज
ब्राह्माणांच्या सावित्रीसही मी हात जोडन 'केळे व ते त्यास जोडलं; आणि असे वचन
नमस्कार करतों. हे देवि, माझ सतत रशषण उच्चारले की, मी जर रुक्मिणीचा पुत्र व
कर, संग्रामांत माझा विजय होऊदे.” कामाचे केशवाचा आत्मज असेन तर त्या सत्याने
हें वचन ऐकन तृष्ट झालेली दगादेवी अति या बाणाच्या योगाने शबर रणांत मरेल. असते
संतृष्टमनाने म्हणाली, '* हे महाबाहो, रुक्मि- | बोलन व चाप ओढन त्या महाशयानं ते
णीनंदना, पहा पहा, मजकडे पहा. वत्सा, तं असर जोडले व दोबराचा नेम घरून सोडलं
वर माग. कारण माझे दशन केव्हांही निष्फळ त्याबरोबर त्या व्णिश्रेष्ठान सोडलेला तो
होत नसते.) देवीचे हें भाषण ऐकन अतिशय राक्षसांस मोह पाडणारा बाण त्रिभवनास
आनंदित झालेला काम .मस्तकानें देवीस जाळीत असल्याप्रमाणे जाऊन व शांबरार्च
प्रणाम करून प्राथेनापूवक म्हणाला, ' देवि, हृदय फोडन भमीवर पडला. त्याचे मांस,
तु जर सतष्ट झाढी असशील तर माझ स्नाय, आस्थ, त्वचा व रक्त यांतील काही
इष्ट मला दे. आगि हे वरदे, सब शत्रशीं | राहिळं नाही. वेष्णवास्राच्या तेजाने त॑सवे
लढतांना माझा विजय व्हावा हा वर मला दे. भस्मरूप झालें.
स्वटेहापासून उत्पन्न झालेला जो मुदूर| याप्रमार्गे तो महाशर्रारी व अधम शंबर
त॑ शंबरास दिला आहेस, तो माझ्या दानव मेला असतां देव व गेघवे आनंदित झाले,
शरीराठा लागतांच आज कमलाची माळा उवेशी, मेनका, रंभा, विप्रचित्ते, तिलोत्तमा
हाऊ दे. ” ह्यावर “बरं आहे ” अस बोलन उत्यादि अप्सरांचे गण नाचं लागले, सव
ती तेथेंच गप्त झाली. तेव्हां संतृष्ट झालेला स्थावर-जंगम जग हृष्टाचेत्त होऊन नाचं
महातेजस्वी प्रद्त्रही रथावर चढला. इत- | लागळे, सव देवगणांसह अति प्रसन्न झालेला
क्यांत क्रोधानं माच्छत झालेल्या वयिवान शंज- देवद प्रद्मम्नाची पुप्पवषोवाने उत्तम पजा क-
रान तो मूर घेऊन व जारान गरगर फिर- रिता झाला, याप्रमाणे मधुसृदनाच्या पुत्राने
वून प्रथुम्नाच्या उरावर फेकला. पण तो, वष्णवासत्राने समरांत त्या देत्यराजास मारले
मदूर मदनापाशीं जातांच कमळाची माळ असतां, आपले शत्रभय नाहींसे झालं असे
होऊन प्रद्मम्नाच्या गळ्यांत पडल्यानं नश- गात आपआपल्या
त्रांच्या माठेनं परिवेश्ित झालेल्या चंद्राप्रमाणे स्थानीं गेळे, इकडे य॒द्ध करून दमलेला प्रशन
तो तिच्या योगाने शोभ लागला. तेव्हां गंघ- म्नही नगराकडे वळन त्यांत शिरला व प्रिय-
वीसह देव, सिद्ध व परमार्ष : ठीक ठीक फार तम जसा आपल्या कांतेचे दर्शन घेतो त्याप्र-
उत्तम, ' अर्से म्हणून केशवपुत्राचे अभिनंदन मारण अतिशय ह्ृष्ट होऊन त्याने त्वरेने
१ ज्या अमावास्येस चंद्राचा एकही कला गोचर जाऊन रतीचे दशन घेतले
नसते तिला ““इंकानंशा” असे म्हणतात. शिवाय कंसा-
ला फसविण्याकरितां द्दी देवकीचा आठवा गभ होऊन
मली होती व कंसाने दिळवर आ'पटतांच भाकाद्यांत
निघून गढी
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
४९९
आध्याय एकर आठवा.
प्रद्यम्न व मायावती रुक्मिणीस भेटतात.
वेशंपायन सांगतातः--ज्याला सवे माया
प्राप्त झाल्या आहेत व समरांत पुष्कळ पराक्रम
गाजवन अक्षत रहाणारा असा तो मायाकशल
मायावी कालशंबर अष्टमीस मेला. त्या उत्तम
असरास क्रभवंत नगरांत मारून व देवी मा
यावतीला घेऊन पित्याच्यानगरास येत अस्त
तांना तो मायावी व शौघरपराक्रमी प्रद्यम्न
अंतरिक्षमागोनं पित्याच्या प्रभावाने रक्षिलेल्या
रम्यपुरीस आला. साक्षात् मन्मथाप्रमाणं अस-
लेला तो शिश त्या मायावतीसह अंतरिक्षमा-
गान केशवाच्या अंतःपुरांत शिरला. तो त्या
ठिकाणी उतरला असतां तेथ ज्या केशवाच्या
राण्या होत्या, त्या सवेजगी विस्मित, ह्ृष्ट व
भयभीत झाल्या. नंतर कांतेशीं संगत आलेल्या
त्या मदनतुल्य पुरुषास पाहन त्या हृष्टवदन झाल्या
व नेत्रोत्सवाचा अनभव घेऊ लागल्या. पण त्याचे
मख ल्जायक्त झाल आहे व तो पदोपदी
अधिक लाज्नित होत आहे, असते पाहून त्या
सवे कृप्णस्त्रियांस अधिकच प्रेम दाटलं.पुञ्राची
इच्छा करणारी शोकाता रुक्मिणी त्याला
पाहन आपल्या शेकर्डा सवतींसह नेत्रांत बाप्प
आणून बोलली, ' मध्यरात्र उलटून जाऊन
रात्र सरत आली असतां मीं काळ असं
स्वप्न पाहिळे की, कृष्णाने मळा आम्रपछव
आणन दिला. तो चंद्रकिरणांसारखा होता
व मोत्यांच्या माळेने विभपित झाला होता
केशवान मला आपल्या मांडीवर बसवन तो
माझ्या गळ्यांत बांधला. तशीच श्यामवणे,
१ येथे * साहारपछवम ? असे मूळ आहे, त्याचा
अथ वाइूकराना हारासह पलव असा वाल जहू. तां
चूक आहे. ' * साहार ' याचा अथ “ हारासह? कसा
झाला. संहार हे आम्रवृक्षाला नांव आहे. व “ सह्ारस्य
अयं साहार: ! अशी व्युत्पत्ति आम्ही केली आहे,
संदर केसांची, शाभ्र वस्त्राने भषित झालेली व
हातीं कमल घेतळे आहे अशी एक स्त्री मज-
कडे पहात माझ्या घरांत शिरी. तिनं मला
हातांत धरून चांगल्या पाण्यान स्नान घातलें.
व माझ्या गळ्यांत कमळांची माळ घातली.
माझ्या मस्तकाचे अवघ्राण करून तिने ती
माळ मला दिली.' असं स्वप्न सांगत असतां-
नाच रुक्मिणीच्या मनाला मोठा आनंद झाला.
सखीजनांनीं पारिवेष्टित असलेली देवी वारंवार
कुमाराकडे पाहून कोणा धन्य स्त्रीचा हा प्रिय-
दशन दीघय पुत्र असावा ? हा असला मदन-
मार्त कमार तारुण्याच्या पहिल्या भरांत आहे
हे पुत्रा, चिरंजीव हो. हे वत्सा, तझ्या योगानें
कोणती स्त्री सांभाग्यसंपन्न झाली आहे? मेघा-
प्रमाणे इयामवणे असलेला तं आपल्या भाये-
सह येथ कशाकरिता आढा आहेस: बलाढ्य
कृतांताने जर नेला नसता तर खर्चात माझा
पुत्र प्रद्यश्न या वेळीं तझ्याएवढाच झाला असता
खर्चीत तं कृष्णपुत्र आहेस. माझा तके अगदीं
खोटा होणार नाहीं. मी तझ्या चिन्हांवरून
एक चक्र खेरीजकरून बाकी तं जनादेनच
आहेस असे मी समजल. तज्ञा तोंडवळा तर
थेट नारायणासारखा आहे. तुझे केश नाराय
णाच्या केंसांसारखेच आहेत. केसांचे अग्रमाग-
ही त्याच्यासारखेच आहेत. तुझ्या दोन्ही
मांड्या, वक्षस्थळ, भजा, बलराम व माझा
श्वकार वसुदेव यांच्यासारख्या आहेत. यास्तव
त॑ कोण आहेस? आपल्या शरीराने सवे वृष्णि-
कळ £काशित रीत तं राहिळा आहेस. काय
चमत्कार सांगावा? नारायणाच्या तनप्रमाण
तञ्ञी तन दिव्य व श्रेष्ठ दिसत आहे
इतक्यांत शबराच्या वधाविषयींचें नारदाचे
वचन ऐकन कृप्ण एकाएकी वैथं आला. व
त्याने हृष्टाचेत्ताने मदनचिन्हांनी सिद्ध अस-
ठेल्या त्या श्रेष्ठ पुत्रास व मायावती सुनेस
५०० श्रीमन्महामारत, [ अध्याय १०९.
पाहिठे. कृष्ण एकाएकीं देवतेसारख्या देवी | धराचे पजन केले. तेव्हां शत्रच्या वीरांस
रुक्मिणीस हणाला, ' देवि, हा तज्ा तो धन- | मारणाऱ्या वीयेवान केशवाने बलवानांतील
घेर पुत्र आला आहे. यानं मायायद्धांत प्रवीण श्रेष्ठ प्रद्म्नास उठवन व आलिंगन देऊन
असलेल्या शंजरास मारले व ज्यांच्या योगाने मस्तकीं अवघ्राग केले. सोन्याच्या भषणांनी
तो देवांस पीडा देत अपे त्या सवे मायाकन्यांस भपित झालेल्या रुक्मिणीनं त्या देवी स्नषेस
हरण केलं. ही शभसाध्वी सती तझ्या पुत्राची| उठवन आलिंगन देऊन व तिला हातांत
भाया आहे. मायावती या नांवाने प्रख्यात हो- धरून तिच्याशी स्नेहाने गदूद भाषण केलं
ऊन ही शंबराच्या ग॒हामध्ये राहिली होती. आणि शचिपत्नीसह आलेल्या इंद्राला जशी
ही शंत्राची पत्नी आहे, अर्से मानन तं व्य- | अदिति आपल्या घरांत प्रेऊन जाते, त्याप्र-
थित होऊं नको. कारण, पूर्वी मन्मथाचा नाश | माणे रुक्मिणी घरास आलेल्य! पुत्रास त्या वेळीं
झाळा अस्ता व तो अनंगतेस प्राप्त झाला आपल्या अंतःपुरांत घेऊन गढी
असता ( हा. तेथे जाऊन राहिला ) पण के
ही कामाची प्रियपत्नी रतीच आहे. ही शं- अध्याय एकशे नववा.
बराची खरी नव्हे. ही शुभ्रा मायारूपानं त्या 01. कका नवी >
देत्यास वारंवार मोहित करीत अस्ते. ही शो- बलरामानें म्हटलेलं आह्िक स्तोत्र,
भना अछडपणांतही त्याच्या दष्ट इच्छेस अन-| वशपायन सांगतात:-हे यज्ञ करणारांती
कूल झाली नव्हती. ती आपळे मायामय रूप ल श्रेष्ठा, कालरोजरास मारून प्रचम्न हार
करून शंबराचे मंदिरांत प्रवेश करीत असे. केस परत आला त्या वेळीं बळदेवाने त्याचे
ही माझ्या पुत्राची पत्नी व तुझी संदर स्नषा रक्षणाकारेता आश्चयोत्मक स्तोल म्हटलं
आहे. ही आपल्या ढोकोत्तर कांताचे मनो- त्याठा आहक असे म्हणतात. हे राजश्रेष्ठा,
मय साह्य करील, यास्तव, या माझ्या पज्य व सायंकाळी त्याचा जप केला असतां जपकतो
ज्येष्ठ स्नुषला आपल्या घरांत ने व फार दि- पवित्रात्मा होतो. बलरामाने गाइलं असन
वसांपासून नाहींसा होऊन पुनः परत आलेल्या विष्णूनंही तं म्हटळें आहे. धमाची इच्छा
पुत्राचे सेवन कर | करणाऱ्या मनींनीं व क्रपीनींही त्याचा पाठ
वेशपायन सांगतात:--कृप्णाचे हे वचन केला आहे. एकदां रुक्मिर्णापुत्र प्रद्यमस़् बलरा-
ऐकून देवी रुक्मिणी अतिशय आनंदित झाली मासह आपल्या ग्रृहांत बसला असतां प्रणाम
म्हणाढी, ““ खरोखर वौीरपुत्राचा समागम करून व हात जाडन म्हणाला, कृष्णाच्या
झाल्यामुळ मी आति धन्य झाळे आहे. आज 'ज्येष्ठ भ्रात्या, महाभागा, रोहिणीपुत्रा, प्रभो,
माझा कामना सफळ झाढठो. आज माझा ज्याचा जप केला असतां मा. निभय हाईंन
मनोरथ पूणे झाळा. फार दिवसांपासन नाहींसा अस एखादं स्तोत्र मठा सांग
झाढेल्या पुत्राचे प्रियेसह दशन झाळें, ये, पुत्रा, श्रीबळदेव म्हणाळा:--देव व अमर यांचा
माझ्या रांत ये.” अस म्हणन ती त्याला भार्थ- गरु जह्मा जगत्पति माझं रक्षण करो. आकार,
सह आंत घऊन जाऊं लागली; पण, इतक्यांत वपट्कार, सावित्री, तीन विधी, क्रचा, यजु-
प्रथुम्नाने गोविद व ती माता यांच्या मत्र सामे, छेद, आथवण, उपनिपद्धाग व
चरणांस अभिवादन करून महाबलवानू हल- त्राह्मणभाग यांसह चार वद, पुराणे, इतिहास,
४
२ विष्णुपवे, ] र्हा
वेश,
५०१
खिळे ब उपासल, अंगे व उपांगे आगि
व्याख्यानं मार्झ रक्षण करोत. पथ्वी, वाय,
आकाश व पांचवं जळ, इंद्रेय मन, बद्धि,
सत्त्व, रज, तम, व्यान, उदान, समान, प्राण
व पांचवा अपान, त्याचप्रमाण हं सवे जग
ज्यांच्या आधीन आहे असे दसरे सात वाय,
मरीचे, अंगेरा, आत्रि, पुलस्त्य, पुलह, क्त;
भग॒ व भगवान् वसिष्ठ हे मर्हार्ष माझ रक्षण
करोत. कर्यपादि चवदा मनि, दहा दिशा,
आणणि गणांसह नरनरायण देव मळा सदा
रक्षोत. अकरा रुद्र, बारा आदित्य, आठ वस
व दोन अश्विनीकुमार सांगितळे आहेत. ही
श्री, लक्ष्मी, स्वथा, मेघा, तुष्टि, पुश, स्मति,
घाति, अदिति व दिति, दन आणि सिंहिक्रा,
या देत्यमाता, हिमवान, हेमकट, निप'व, श्व-
तपवेत, क्रषभ; पारियात्र, विध्य, वडयप्वत
सह्य, उदय, मल्य, मेरु, मंदर, दडेर; क्रोच,
कलास व मेनाक हे पवत माझ रक्षण करोत
शेप, वासाकिे, विशाटनेत तक्षक, एलापत्र,
शुक्कवणे कंबर व अश्वतर असे दोघे, हस्ति-
भद्र, पिटिरक, क्कोटक;, 'धनेजय, पुरणक;
नाग करवीरक, समनास्य,; दारथेमख, शंगारपि-
डक, त्रिभवनांत विख्यात असलेला भगवान्
माणेनाग, नागराज आधिकणे, तसाच दुसरा
हारिट्रक, हे व ज्यांचा नामनिदेश केलेला
| असे दसरे पुष्कळ सत्यथमवान्, भमीम
धारण करणारे भजगेश्वर माझ रक्षण
करोत. चार समद्र रक्षण करोत. नद्यांतोल
ष्ठ गंगा, सरस्तञती, चंद्रभागा, शतट्र, देविका,
शिवा, इरावती, विपाशा, शरयु, यमुना,
कल्माषी, रथादा, बाहदा, हिरण्यदा, पक्षा,
इक्षमती, खवंती, बृहद्रथा, प्रख्यात चमण्वती,
ट-----* 2:22... >...
(का
सरवणा ८. टया टण. णि कोण. शला
१ एका *शाखंतील प्रकरण प्रयाजनयशात् अन्यत्न
पढले अमतें त्याला “ खिल ?' असं म्हणतात.
“ रथोष्णा ” असाही पाठ आढळतो,
पुण्यकारक वसधरा, या व ज्यांचा येथ निदेरशा-
केलेला नाहो. अशा दसऱ्याही उत्तर आयो-
वतीत जाणाऱ्या नद्या आपल्या जलांनीं
मळा स्नान घाढोत. वेणी, गोदावरी, सीता,
कावेरी, कोंकणावती, कृप्णा-वेणा, मक्तिमती,
तमसा, पुप्पवाहिनी, ताम्रव्णा, ज्योतिरथा,
उत्पला, उदंबरावती, वतरणी नदी, पुण्या
वेदा, शाभा, नमेदा, वितस्ता, भीमरथ्या,
महानदी ऐला, कालिंदी, पुण्यकारक गोमती
प्रख्यात नद शोण या व अशाच दसऱ्याही
यथे न सांगितटेल्या दक्षिणमागोनं जाणाऱ्या
नद्या आपआपल्या जलांनीं मला स्नान घा-
ढोत. लिप्रा, चमण्वती, पुण्यामही, शभ्रवती,
सिंध, वेत्रवती, भोजांता, वनमाठिका, पवे-
भद्रा, पराभद्रा; उर्मिला, परद्रमा, चापदासी
या नांवान प्रख्यात, वेत्रवती, प्रस्थावती, कुंड-
नटी, पण्यानदी सरस्वती, च्त्रिच्न, इंदमाला,
तशीच मधमतीनदी;,उमा गरुनदी, शद्ध जल्यक्त
तापी, विमला, विमलोदा, मत्तगंगा, पद्मस्विनी,
या व येथ न सांगितडेल्या अशाच दुसऱ्याही
पश्चिमवाहिनी नद्या मळा अभिषेक करोत.
पव दिशेचा आश्रय करणारी पुण्यजला
भागीरथी मार्श पाप जाळन टाको. हिला
रंभन आपल्या मस्तकावर धारण केळे आहे
अशी कोति आहे
प्रभास, पुष्कर, प्रयाग, नेमिष, गंगातीथे
करुक्षेत्र, श्रीकंठ, गातमाश्रम, रामहद,; विन-
शान, रामतीथं, गंगाद्वार, जथन सोम निघाला
त॑ कनखल, कपाठमोचन तीथे, प्रख्यात जंब-
माग, प्रख्यात सवणबिंद, त्याचप्रमाणे कनक-
पिंगल, पण्याश्रमांनीं सुशोभित झालेल-दशा-
धमोधिक, प्रख्यात बदरी, नरनारायणाश्रम,
विख्यात फल्गृतीथ, चेद्रवटतीथे, आतिशय
पुण्यकारक कोकामुख, गंगासागर, मगधांतीळ
तपोद; प्रख्यात गंगोद्भेद, हीं महर्षींनी सेवि-
५०२ श्रीमन्महाभारत. [ भघ्याय १०९,
लेली पुण्यकारक तीर्थे आहेत. त्याचप्रमाणे | घातली आहेत, व चमाची प्रावरणे केर्ट
सकर योगमागे, श्ेतद्वीप, ब्रह्मतीथ, शताश्र-| आहेत, ज्यांची मर्ख रक्ताने शिंपडलेटीं
मेधांची ज्याला उपमा आहे असे रामतीथे, असतात; ककेश दंदभीप्रमाणे ज्यांचा स्वर
थो धो पडणारी पापनाशी गंगा, गंगावेकंठ, आहे, ज्या मत्सर व क्रोध यांनीं यक्त
केदार, श्रेष्ठ सूकरोद्वेदन व शापमोचन तीथे, असतात, ज्यांचे प्रासाद रुचिरग्रहांनी युक्त
हीं सवे तीर्थ मला पापापासन पावन करोत | आहेत, ज्या मत्त, उन्मत्त व प्रमत्त आहेत,
घरमाथेकार्मीवषय, यशाःप्राप्ति, शम, दम, ' ज्या बसल्या ठिकाणाहूनच प्रहार करितात,
वरुणेश, कुबेर, यम, नियम, काळ, नय, से- ज्यांचे नेत्र व केप पिंगे आहेत अशा,
नति, क्रोध, मोह, क्षमा, घति, विद्वत, मेघ, त्याचप्रमाणे ज्या दसऱ्या कित्येकींचे कंस
आंषधी, प्रमाद, उन्माद, विम्रह, यक्ष, पि- कापलेले आहेत, ज्यांचे केस ऊध्वे आहेत;
शाच, गंधव, किनर, सिद्ध, चारण, निशा- काळे आहेत व त्याचप्रमाण दसऱ्या कित्ये-
चर, खेचर, दंष्टावान, ज्यांना विग्रह प्रिय. कींचे शुभ्र आहेत, ज्यांना दशसहसत्र हत्तींचे
आहे, ज्यांचे उदर लांब आहे, बलाढ्य, बळ आहे, तशाच दसऱ्या कित्येकनणींचा
पिंगाक्ष, सवे-रूपी, पभेन्यासह वाय, मेघ, वेग वायसारखा आहे, कांहीं एक हाताच्या,
कला, त्रटि, लव, क्षण ( इत्यादि का्लवि-' एक पायाच्या, एक नेत्राच्या; व दसऱ्या
भाग ) नक्षत्र, ग्रह, शिशिरादिक क्रतु, मास, कांकीं पिंवळ्या डोळ्यांच्या, कित्येक बहुपुत्रा,
अहोरात्र, सूये, चंद्र, आमोद, प्रमोट, प्रहपे, , अल्पपुत्रा, द्विपुत्रा व पुत्रमंडिका, मुखमंंडी,
शोक, रज, तम, तप, सत्य, शुद्धि, बुद्धि, बिडाली, पूतना, गंथपूतना, शीतवातोष्ण,
धृति, श्रृति, रुद्राणी, भद्रकाढी, भद्रा, ज्येष्ठा, : वेताळी, रेवती, ग्रहसंज्ञिता, प्रियहास्या, प्रिय
वारुणी, भासी, कालिका, अति प्रख्यात शां- क्रोधा, प्रियवासा, प्रियंवदा, सुखप्रदा, असख-
डिली, आयो कह, सिनीवाली, भीमा, चित्र- दा, सदा ह्रिजजनांस प्रिय, निशाचरी,
रथी, राते, एकानंशा, कप्मांडी, देवी कात्या- सखादके, व सदा पवेसमयीं भयंकर, अशा
यनी, लोहित्या; जनमाता, पुरागादिकांत | मातदेवता, माता जशी पुत्राचे रक्षण करिते
सांगितलेल्या देवकन्या व देवपत्नी गोनंदा, त्याप्रमाणं माझें सतत रक्षण करोत
बांधवांसह माझं रक्षण करोत :_ ब्रह्मदेवाच्या मखापासन उद्भवलेळे, रुद्ा-
नानाप्रकारचे अलंकार व वेप यांनीं यक्त च्या अगांपासून उत्पन्न झालेले असे रादर ज्वर,
असलेल्या, ज्यांची मख नानारूपांनीं चिम्हित कमाराच्या सखेटापासन उद्भवडेळे व वेष्णवप्र-
आहेत, नाना दंशांत संचार करणार्या, भांतेज्वर, महाभीम, महावबोय, दपोद्धत;
नाना शास्त्रांनी शोभित झालल्या, मेद व महाबल, क्रोधन, अक्रोधन, क्र, देवयुद्ध
मज्जा ज्यांना प्रिय आहे, मय, मांस ब वसा करणारे, रात्रिचर, कंसाळ, द्रेशयक्त, यद्ध-
ज्यांना आवडते, माज!र व व्याध्न यांच्या-| प्रिय, ज्यांची उदर व जघनभाग लांबट
प्रमाणे ज्यांची मख आहेत; गज व सिंह आहेत; ज्यांचे नेत्र पिंगट आहित,
यांच्याप्रमाणे ८ ज्यांचा मख आहेत, कंक्रपक्षी विश्वरूपी, ज्यांच्या हातांत. शक्ति;
कावळे, ग्रध्न व क्रोचपक्षी यांच्याप्रमाणे क्रष्टि, शळ, परिघ; प्रास, ढाळव खड आहे,
ज्यांची मख आहेत, ज्यांनी सपीची यज्ञोपवीत पिनाक, वज, मसळ; तरह्मदंड इत्यादे आयधं
२ विष्णुपवे, ] हरिवंश, ५०९
कंदग्रह, चपल, समदताल, तामस, समहा-
कापे, हृदयोद्वतन, चड, कंडाशी, कॅकणप्रिय,
ज्यांस प्रिय आहेत, दंडयक्त, कंडय॒क्त, शर,
जटा मुकुट-धारी, वेदवेदांगकशल, नित्य
यज्ञोपवीत घालणार, सर्पाच्या मस्तक-माळा । हरिरमश्र, गरुत्मंत, मन व वाय यांच्या-
धारण करणारे, कंडळधारी व बाहभपणांनी प्रमाण वेगवान, पावेतीच्या रोपापासन उत्पन्न
यक्त असलेले वीर, नाना प्रकारच्या वस्त्रांनी झालेले, असंख्य; शक्तिमान, द्यातिमान, त्राह्वण-
वेष्टित झालेले, चित्रविचित्र माळा व प्रिय, सत्यप्रतिज्ञ, प्रत्येक संग्रामांत शत्रेच्या
उट्या यांस धारण करणार, गज, व्याघ्र, सव कामांचा नाश करणारे, रात्रीं व दिवसां,
उंट, रीस, मांजर, सिंह व अश्व यांच्या- सवे गणांनीं कोर्तिमान झालेले, अशा गणांचे
प्रमाण ज्यांची मख आहेत, डकर, घरबड, पति गणांसह मार्ज सदा रक्षण करोत
कोल्हा, हरीण, उंटीर व रेडा, यांच्याप्रमा्ण, नारद, पवत, गंधवे व अप्सरा यांचे
ज्यांची तोंडं आहेत, वामन, ( ठेग ) बिकट, गण, पितर, कारण, कार्य, आधि, व्याधि,
कुबडे, भयंकर, ज्यांचे केस कापले आहेत, अगस्त्य, गालव, गाग्य, शक्ति, धोम्य,पराशर,
दसरे अनेक प्रकारे कस व जटा धारण कर- कृप्ण, भगवान् दत्तात्रेय, असित, देवळ, बल,
णारे, दसरे कित्येक केलासासारखे शभ्र, बृहस्पति, उतथ्य, मार्केडेय, श्रतश्रवा, द्रेपायन
केत्येक सुर्यीसारखे प्रभावान्, करित्यक मेां- | विदभा, द्वित, त्रित, कालवृक्तीय क्षि, मुनि,
सारखे काळे, कित्येक अगदीं काजळाच्या मेधातिथि, सारस्वत, यवक्रीति, कशिक, गोतम,
पर्वतासारख कट्ट, एक पायाचे, दोन पायांचे, संवत, क्रप्यशंग, स्वस्त्यात्रेय, विभांडक,
तसेच दसरे आणखी दोन मस्तकांचे, मांसर- कचिक, जमदश्नि, तपोनिंथे आव, भरद्वाज,
हित, स्थल जघायक्त, ज्यांचा मस पसरला | स्थठळाशरा, करयप, पुढह, क्त, बहदाभ,
आहेत, भयंकर, वापी, कप; तडाग; , हरिरमश्र, विजय, कण्व, वेतंडी, दोघेतापा,
नद्या, ह१मशानांतील वृक्ष, पवेत आणि शान्य- वढदगाथा, अशमान,रशाव व अष्टावक्र, दधीचि,
गह यांमध्ये राहणारे सव ग्रह माझे सर्वतः श्रेतकेतु, उद्दालक, सारपाणि, शंगी, गारमुख,
रक्षण करोत ' अश्तिवेद्म, शमीक, प्रमच, ममच, हे व असेच
महागणपति, नंदी, महाकाठ, महाबल, | दसरे तीक्ष्ण त्रत करणारे पुष्कळ त्रषि, त्याच-
माहेश्वर, व वेष्णव असे दोन भयंकर ज्वर, प्रमाण ज्यांची नांव येथे दिलीं नाहींत असे
ग्रामणी, गोपाल, भेंगरीटि, गणेश्वर, देव, थोर मनाचे मनी व शांत आणि स्तुत्य क्रतु
वामदेव, घेटाकणे, करंधम, श्रेतमोद, कपाली, | सदा माझी शांति करोत
जंभक, शत्रतापन, मजञन व उग्मज्ञन, संतपा। तीन आशि, तीन वेद, तीन विद्या, को
व विलापन, निजघास, घस, स्थणाकणे, प्रशो- स्तुभममणी, श्रीमान् उचेःश्रवा अश्व, धन्वंतरि,
पण, उल्कामालठी, धमधम, ज्वालामाठी, वेद, हार, अमत, कामधन, गरुड, दह्यासा-
प्रदशन, संवट्टण, संकटन, काष्टमत, 'रख्या पांढऱ्या मोहऱ्या, शुभ्र पुर्ष्पे, कन्या;
शिवकर, कूर्मांड, कुभमूधा, रोचन, वळुतग्रह थत छत्र, यवाक्षता, दूवो, हिरण्य, गध; के-
अनिकेत, सुरारिध्, शिव, व अशिव, क्षेमक, सांची चवरी, त्याचप्रमाणे अग्रेतिहत चक्र,
पिशिताशी, सरारी, हरिडोचन, भीमक, ग्रामक, | मोठा बेल, चंदन, विष, श्वेतवृषभ, मत्त हत्ती,
आग्रमयग्रह, उपग्रह, अयेक; तसाच दसरा सिंह, व्याप, धोडा, पवत, पृथिवी,उधळलेल्या
५०४ श्रीमन्महांमारत. [ अध्याय ११०
लाह्या, त्राह्मण, मधयक्त पायस, स्वस्तिक, वधे मारिले आहे असा कृष्ण, नंदनवनांत जसा
मान, नंद्यावते, प्रियंगू, श्रीफल, गोमय, मत्स्य, देवेंद राहतो त्याप्रमाणे त्या शभ नगरीत
दुंदुमि, पटहस्वन, त्रहषिपत्न्या, तडषिकन्या, | राहू लागला. यादवांचे वेभव पाहून त्यापुढे
श्रीमद्वद्रासन, धन, रोचना, रुचक, नद व इंद्र आपे वभव तुच्छ मानीत असे. जनादे-
संगम यांचे जल, पक्षी, शतपत्रन चकोर,
चातक, नंदीमख, मयर, वज़्मक्ता, मणिध्वज
इत्यादि आयुष्य वाढविणारीं व कायसि्धे कर-
णारी हीं सवे माझ सवदा रक्षण करोत. असो
आयुष्य, श्री व जय, यांची इच्छा कर-
णाऱ्या रामार्ने पूर्वी म्हटलेलं हं पुण्यकारक,
केश नाहींसें करणारें, श्रीमान् व मंगल्युक्त-
स्तोत्र जा विद्वान् नर ऐकेल ३ ऐकर्वील तो
पावन होतो. स्नान करून प्रत्येक पवोदेवशी
या मंगल स्तोत्राचा अष्टोत्तरशत जप करणारा
वध, बंध, परिक्रेश, व्याधि, शाक, पराभव व
विकल्प यांस प्राप्त होत नाहीं. त्याला ह स्तो
नाच्या भयान राजांस स्वस्थता मिळाली नाही
कदा हस्तिनापुरांत दर्योधनाच्या यज्ञामध्ये
सवे राजे एकत्र मिळाले. तेथें
टतांच्या तोडन माधवाची अपवे
लक्ष्मी, कटंजवत्सळ जनादेम, व सागरामध्ये
वसलेली द्वारकानगरी, यांविषयी ऐकन त्या
सव राजांनीं संकेत केला. व प्रथ्वींतील ती
अपवे लक्ष्मी व केशव यांस पाहण्याकरिता ते
कृष्णमोदेरास आले. धतराष्ट्राच्या वशी राहून
त्याच्या इच्छे>माणे वागणारे दर्योधनप्रभति
सव पांडवप्रमख धष्टयम्रादि राजे, पांड्य,
चोल, कळेंगेश, बाल्हिक, द्रात्निड, खश राजे
इहपरलोकीं सख दते. धन्य, यशस्य, आयष्य, | अठरा अक्षाहिणी सेन्यास आपल्या बरोबर
पवित्र, वेदसंमित, श्रीमत, स्वगे देणार, सदा घेऊन गोविंदाच्या भजांनीं रझिलेल्या त्या
पुण्यकारक, सेततिदायक, मंगटरूप, शुभ, | यादवपुरीस आले. व ते सवे राजे रवतक पवे
सषेमकर, मानवांस उत्तम बद्धि देणारं, सर्वे| तास वळसा, घालन योजनसंज्ञक आपापल्या
रोगांची शांति करणारं, आपटी कौर्त व कळ भमींत प्रविष्ट झाले. त्यानेतर यादवश्रेष्ठांसह
यांस वाढविणारं, अशा प्रकारचे हे स्तोत्र जो श्रीमान कमळनयन हृषीकेश त्या राजांकडे
श्रद्धाळ, दयाळ, व आत्मज्ञ पुरुष पढतो, | भेटीसाठी आला. तेव्हां त्या राजेळोकांत बस-
त्याचं चित्त सवे पापांपासन अऱ्यंत शद्ध हो- लेळा तो यदश्रष्ठ मधसदन शारत्कालच्या
ऊन त्याला शभगात [मळत
अध्याय एक दहावा.
धन्योपाख्यान.
वेशंपायन सांगतात
जांबवतीळा सांबर झाला. लहानपणापासून
रामाने त्यावरी शस्त्रविद्यत याजना केठी
त्याला सव यादव रामाच्या खाळाखाळ मान
देऊं लागळे, नातू होतांच, ज्याने शत्रुमंडळास
ज्या महिन्यांत शंब-
राने प्रथम्नाळा हिरावन नेलं, त्याच महिन्यांत
| सयाप्रमाण शाभ लागला, वय व स्थान यास
अनसरून प्रत्येकाचा उचित सत्कार केल्यावर
कृप्ण सवणाच्या सिंहासनावर बसला. राजेही
नानाप्रकारच्या योग्यस्थानीं बसले. ते नराधिप
विचित्र सिंहासने व आसने यांवर बसले.
तेव्हां यादव व नरंद्र यांचा तो समाज त्रह्म-
देवाच्या गरह्ठांतीळ देव व असर यांच्या समा-
जाप्रमाणं शोभ लागला. त्या समयीं त्या
भेटीमध्ये केशव ऐकत असतां, यादव व राजे
१ जंनं अदयाति ( पौडयति ) असौ जभार्दनः असा
जनादन पदाचा अर्थ
२ बिष्णुपवे. ]
हरिवंश.
५०६
यांच्या विचित्र गोष्टी सरू झाल्या. इतक्यांत
मेघगजनप्रमाण वायु सोसाट्यानं वाहू लागला
विजांचा चकचकाट व मेघांचा गडगडाट
होऊन गच्च काळोखी भरली. हा प्रकार होत
आहे तोंच त्या मेघावरणाळा भेटन नारद
दिसे लागले. त्यांचा जटाभार चांगला बांध-
लेला होता व एक बाहु वीणा धरण्यांत गुंत-
लेला होता. सागरतल्य ( गंभीर ) अम्निशिखे-
प्रमाणे ( तेजस्वी ) श्रीमान व इंद्रामित्र असे
ते नारदमनी त्या
रे. ते मनिश्रेष्ठ नारद
उतरतांच त॑ अद्भत व महामेघयक्त दर्टिन
आपोआप दुर झाले. तो समुद्रासारखा गंभीर
मनिश्रेष्ठ राजलोकांत प्रवेश करून आसना-
वर बसलेल्या अव्यय श्रीकृष्णास म्हणाला,
: पुरुषोत्तमा, महाबाहो ! सवे देवांत तंच एक
आश्चये व धन्य आहेस. या ळोकांत तझ्या-
सारखा दुसरा कोणी नाहीं. '” नारद त्यास
असे म्हणाला असतां प्रभ थोडं हंसन मनीस
उलट म्हणाला ' मी आश्चथेमय व धन्य
दक्षिणांसह आहे
याप्रकारे कृष्णाने सांगितलं अतततां
नारद राजांदेखत म्हणाले, ' हे कृष्णा मला
हवे होते तंच उत्तर मिळाले आहे; आतां
मी आपल्या मागाने जातो. ' असे बोलन
ते जावयास निघाले असतां नारदांनी
सांगितलेले वचन व तो गह्यसंकेत यांचा
कांहींच अर्थ न कळल्याने ते राजे इंश्वरास
म्हणाले, “ हे माधवा, नारदांनीं त॑ आश्चये
व धन्य आहेस असे तुला म्हटलें व तूं “ दालि-
णांसह ” एवढंच त्यांस प्रत्यत्तर द्टिं स. पण
ह्ला दिव्य व मोठ्या गढ पदांचा अथ आहझां-
ला कांहींज्ञ कळला नाहीं. यास्तव, हे कृष्णा,
तो अर्थ जर आह्यांस ऐकण्यासारवखा असेल
तर आही तत्त्वतः ऐकण्याची इच्छ कारितो
हरिष ८.६४.
तेव्हां कृष्ण त्या सर्वे पार्थिवश्रेष्ठांस म्हणाला
५ एका, हे नारदद्विज तो तुझांस सांगतील.
नारदा, तुही जे वाक्य मला सांगितलेत व
मी ज उत्तर तह्मांस दिठं, त्याचा अथ ऐक-
ण्याची हे सव राज इच्छा करीत आहेत. या-
स्तव त्यांना त्यांचा तत्त्वाथे सांगा. ” ही
विनंति एकून तो उत्तम प्रकारे अलकृत झा-
लेला मनि सोन्याच्या चकचकीत आसनावर
स्वस्थपणे बसन त्या वंद्य कृष्णाचा प्रभाव सांग
राजमडळात उत- लागला, नारद तथ मळालल्या सव राजास
भमावर
संबोधन म्हणाले, ' राजांनो, मला या महा-
त्म्या कृष्णाचा पार कसा लागला तं ऐका
मी गंगेच्या तीरी त्रिषवणांताथे ( त्रिकाल
स्नान करणारा आतोथे ) हऊन राहिला
असतां व एकदां राव संपन सथ दिसे लागला
असतां, मी एकटाच संचार करूं लागला
तो. ज्याचा देह गिरिशिखराप्तारखा प्रचंड
असन दोन अधक्तांचा झाला आहे, ज्याचा
मंडलविस्तार एक कोस व लांबी दोन कोस
आहे, ज्याचं अंगाशी चार पाय चिकटून
आहेत, जो चिखलांत भरलेला व ओला आहे,
ज्या अ'कुती माझ्या बीणेसारखी आहे व
| गजचर्माचे ढिगाप्रमाणे दिसत होता, अशा
एका कांसवाळा मीं पाहिले, नंतर मी त्यास
हाताने ससरी करून म्हटलें, “ हे कृमो, तुझे
शारीर आश्वयेकारक आहे व त्यामळच तूं
धन्य आहेस, अप्तें मला वाटते. कारण तू या
अशा अभेद्य कवचांनीं आवत झाला आहेस,
कीं दसऱ्या कोणाची पवी न कारितां तू नि:-
रंकपर्ण जळांत संचार करतोस. ” तेव्हां तो
चर कर्मे मला मनष्याप्रमाणे स्वतः म्हणाला
:हे मने, माझ्यामध्ये कोणते आश्वये आहे व
हे विभो मी धन्य कता आहे > खरोखर यी
नदी गंगा धन्य आहे. हे ब्राह्मणा, तिच्यामध्हे
माझ्यासारखे सहखावधि प्राणी फिरत भअस-
५०्टै श्रीमन्महामारत. [ अध्याय ११०,
तात, यापेक्षां आणखी आश्चये त॑ कोणते १! | नंतर मी सागराच्या सांगण्यावरून एथ्बी
त॑ ऐकून व कोतुकाविष्ट होऊन मी गंगा कडे गेलों व भतळीं उभा राहिलो व कोतुक-
नदींत प्रवेश केला व म्हटलं, ' जी तं अशा यक्त होऊन जगाची गति अशा त्या प्रथ्वीला
मोठमोठ्या देहांनीं यक्त असलेल्या श्वापदांनीं म्हटलं, * सवे देहवानांची योनि अशा प्रका-
सशोभित झाली आहेत, ती तं, हे सरिच्छेष्ठे, रचे हे धरित्रि, शोभने, खरोखर तं धन्य
नित्य धन्य व आश्वये-माषेत आहेस. त॑मोठ- आहेस. अतिक्षमेनं युक्त असलेले देवि, भूतां-
मोठ्या ऱ्हदांनीं यक्त आहेस. तपस्वी लो- मध्ये त॑ आश्चयेही आहेस. तं भतांची धरणी
कांच्या आश्रमांस सरक्षित ठेवन त॑ सागरा- ( धारण करणारी ) व मानवांची अराणि
कडे वाहत जातेस. ! याप्रमाणे मी गेस आहेस. तझ्यापासन क्षमा उत्पन्न झाली
बोलला असतां ती नदी साक्षात् पुढं येऊन आकारामार्गी प्राण्यांचे कमेही तजपासनच
देवांचा गवड व इंद्राचा मिल असलेला ब्राह्मण झाळे, ” माझ्या ह्या स्तृतिवाकयाने क्षव्ध
जो मी नारद त्या मला म्हणाली. हे देवगा- झालेली भमि आपले अंगचे स्वाभाविक वैय
यका, संग्राम व कलहप्रिय नारदा, नको, ' सोडन मजपुढे प्रकट झाली व मला म्हणाली,
असं म्हणं नको, हे आह्मणश्रेष्ठा, मी धन्य ' हे देवगंधर्वा, ज्याला संग्राम व कलह प्रिय
नाहीं व आश्चयीने मंडित झालेलीही नाहीं आहे अशा नारदा, नको अर्स म्हण नको
तजसारख्या कधींच असत्य न बोलणाराच हं मी धन्य नाहीं व आश्चयेही नाहीं. कारण,
वाक्य मला फार पीडा देते. ब्राह्मणा, या ही माझी धति परकीयापासन प्राप्त झालेठी
लोकीं सवे आश्चये व धन्य असा एक समद्रच आहे. बा ब्राह्मणवर्या, हे धन्य पवते मला
आहे. कारण त्यांत माझ्यासारख्या विस्तीणे धारण करीत असतात. तेच आश्चर्यरूप
शेकडा नद्या प्रवेश करितात | आहेत. तेच लोकांचे हेतु (कारण) आहेत. ”
हं तिचे वाक्य ऐकन मी सागराकडे गेला. प्रश््वीचे हे वाक्य ऐकन मी पर्वेतांकडे
व त्याला म्हटलं “ हे महासागरा;, तं सवे | गेलां व म्हणाला ' तम्ही धन्य दिसतां. हे
लोकांस आश्चयेभूत व धन्य आहेस. कारण, ' भुघरांनो, तुम्ही बहुत आश्चयेकारक आहां
तूं जठेश्वर असून सवे प्रकारच्या जलांचें उत्प- सुवर्ण, उंची रत्ने ब विशेषतः धातु यांचे
त्तिस्थानही आहेस. सवे-लोकवंद्य व लोकांस | तुम्ही धारण कारितां यास्तव तुम्हींच सवे या
पवित्र करणाऱ्या तझ्या पत्न्या या जलवा- भलोकीं शाश्वत खाणी आहां! माझे हे भाषण
हिनी नद्या तला येऊन मिळतात, हं अगदीं ऐकन स्थावरांतील श्रेष्ठ व वनांच्या योगाने
उचित आहे. मी असं बोललो असतां, वाय- | सुशोभित झालेले पर्वत मळा असं सांत्वनयुक्त
च्या प्रेरणमळें आपले जलोघाचा तळ फोडन ।वचन बोलले, “ हे ब्रद्मर्षे, आम्ही धन्य नव्हे
वर निघालेला समद्र मला म्हणाला. ' हे व आमचे ठिकाणीं आश्चवयेकारक कांही नाहीं
देवांच्या गायका, असं म्हणं नकोस. मी त्रह्मा, प्रजापति धन्य आहे. तो सवे देवांमध्येही
आश्चयेरूप नाहीं. तर हे ब्राह्मणश्रेष्ठा, ही आश्चयेरूप आहे. 7 त॑ ऐकन मी सवीस उत्पन्न
पृथ्वी धन्य आहे. कारण मीही तिच्या आधा | करणाऱ्या प्रजापतीकडे जाऊन त्या वाक्याचा
रावर आहे. तेव्हां एर्थ्वीवांचून या लोकी |", त्याकरटच संस्कृतात पताला मुर (पजा
अधिक आश्चये दुसरं कोणते अप्तणार£7? | धारण करणास-) असे म्हय्ले आढे, _..
२ विष्णुपवं, ]
हरिवंश.
५०७
पूणे अथच जणं काय पाहूं लागलो. लोकांची हा मोठा प्रश्न उलाडण्याकरितां आला आहे
योनि अशा त्या चतमेख अरह्षदेवाजवळ अशा
परंपरेने मी गेला. आगि प्रणाम करून व
खाढीं तोंड करून ( नम्रतेने ) म्हटलें “ देवा
मीं माझ्या व पवेताच्या संभापणाचे अखेरीस जी
मुख्य गोष्ट ऐकिळी आहे; ती तुज कमल्यो
नीळा सांगता. ती हीच कीं, तंच एक देव
जगाचा गुरु, धन्य व आश्चये आहेस. तुझ्या
तुलनेला दुसर कोणीही भूत ( प्राणी ) मळा
दिसत नाहीं. हे सवे स्थावरजंगमात्मक जगत्
तुझ्यापासूनच झाळें आहे. या लोकांतील देव
व॒ दानव यांसह मानव, भते, इंद्रिये व
दसरंही सवे दृश्य व अहृश्यरूप जगत हे
देवेशा, तजपासन होत. व त्यामळेंच तं देवांचा
सनातन देवदेव आहेस. तूं त्या लोकांचा
उत्पन्नकती व आदिकारण आहेस. ” मार हे
भाषण ऐकन भगवान् लछोकाफ्तामह ब्रह्मा
ह्मणाला. “ नारदा, धन्य व आश्चये या शब्दांनी
युक्त अशी तू माझी स्तुति कां करितोस?
नारदा, परम आश्चये वेद आहेत, व ते धन्य
होत. कारण, त्यांना सत्य काय त॑ कळलेलं
असन तेच लोकांस धारण करीत असतात
करक, यज व साम यांतील सत्य व अथव
वेदामध्ये असलेलं ज॑ मत, तन्मय मी आहे,
अस समज. हे ब्राह्मणा, वेदांनी मला धरिले
आहे व मी त्यांना धरिले आहे
स्वयंभ परमेष्ठीच्या या वचनाने प्रेरित
झाठेला मी आपल्या बद्धीच्या विस्ताराप्रमाण
वेदांचे उपस्थान करूं लागला. स्वयंभच्या
सांगण्यावरून वेदांचे उपस्थान करावयास
सिद्ध झाठेला मी, मंन्नप्रवचनयुक्त ( म्हणजे
म्राह्मणांसह ) त्या चार वेदांस म्हटले, तुम्ही
धन्य, पुण्यु, नित्य आश्चयेभाषित व ्राह्म-
णांठा आधारभत आहां, असे प्रजापतीने मला
सांगितळें आहे. स्वयंभकडनही तुमच्याकडे
श्राति किंवा तप यांच्या योगानं प्राप्त होणारं
तुमच्यापेक्षा पळीकडे दुसरे कांही नाहीं.
तेव्हां माझ्या भांवतीं उभे राहिळेळे वेद मला
म्हणाले-' आत्मपरायण असलेले यज्ञ आश्चये
मय व धन्य आहेत. कारण, धात्याने आह्यांला
यज्ञाकरितां उत्पन्न केळ आहे. यास्तव, यज्ञ
आमच्यापेक्षा श्रे्ठ आहेत लन चेद श्रेष्ट
आहेत व वेदांहन करत श्रेष्ठ चा ह.
ऐकन गाहेपत्याझीनं पुरस्कृत असलेल्या
यज्ञांस मीं म्हटलें “* अहो यज्ञांनो, तुमच्या
ठिकाणीं परमतेज दिसत. असं ब्रह्मदेवाने सांगे-
तळे आहे व वेदांनींही उलेख केला आहे
यावरून तमच्यापेक्षां अधिक आश्चये या
जगांत दिसत नाहीं. खरोखर तम्हीं धन्य
आहां. कारण तुम्ही द्विजांचे स्ववशज आहां
अर्भाची तृप्ति देखीळ तुमचे धरी होते
तुमच्यामध्ये अपण केलेल्या हबिभागांच्या
योगानंच सवे देव व मंत्रांच्या योगाने सवे
महर्षी तप्त होतात. या माझ्या वाक्यानंतर
अमिष्टेमादिक यज्ञ माझ्यापुढे प्रकट झाले व
यप ( यज्ञस्तंभ ) हेच ज्यांचे ध्वन आहेत;
असे ते सवे मळा उलट बोलले, “ हे मने,
आश्चयेशव्द अथवा धन्यशब्द आहझांला
शोभत नाहीं. कारण; परम आश्चये भगवान्
विष्ण आहे. तो आमची परागीति आहे
अग्नीमध्ये होमद्वारा सोडलेळं जे पावित्र आज्य
आम्हीं खाता. ते सवे लोकमू्ति पुंडरी
काक्ष देतो. ”
हे त्यांचे वचन ऐकून विष्णूची गति जाण-
ण्याचे इच्छेने मी येथें भूलोकीं उतरला. आणि
तम्हांमध्ये बसलेल्या कृष्णाला मीं पाहिले. हे
राजांनो, तमच्यामध्ये बसलेल्या, याला “ हे
जनार्दना, त॑ आश्वये व धन्य आहेस ” असं
मी म्हटले, व त्याचे त्यानं मला ' दु््षिणांसह
५०८
श्रीमन्महामारत,
[ अध्याय ? १ १.
असे उत्तर दिले. तेवढेंच माझ्या समाधानास
पुरेसे झाढे. कारण, सर्वे यज्ञांची गति दि
गेसह विष्णु आहे. त्यामुळे : दसतिणांसह ' या
एवढ्याच उत्तराने माजी शेक्रा संपली. परंपरेनं
या लोकीं आढळे व पर्वी कमाने सातीतळेले
हंच वाक्य, ' धन्य व आश्वये ! दतषिऐोसः
या पुरुषामध्ये प्रतिपादित आहे. म्हणन,
:दुसिगांसह' हे वाक्य माझ्या समाधानाम परते
आहे, सवे यज्ञांची गति ' दलिगांमहू, विष्णु
आहे. ' या वाक्यांचा निणेय जो आपण मळ
विचारला त्याचे हं सवे उत्तर मी तुम्हांस
सांगितलं, आतां मी आपल्या मागान जातो
इतके बोलन नारद स्वर्गास गेठे असतां,
ते सवे राजे विस्मित होऊन सेन्य व वाहने
नितशत्र यधिष्ठिरनामक आपल्या श्रेष्ठ
भ्रात्याळा ज॑ सांगितळे तंच आतां ऐक
अजन ह्णतो:-पर्वी मी आप्तामित्रांस भेटण्या-
करितां द्वारकेस गेला होतो. तेथ भोज, वृष्णि-
अंध्रकश्रेष्ठांकडन माझा सत्कार झालाव मी
तेथे राहिला. नंतर एकदां, धमोत्मा महाबाहु
मधुसूदन यानं * एकाह' संज्क सोमयागाची
शास्त्राक्त विधीनं दौक्षा घेतली. इतक्यांत एक
उत्तम द्विज दीक्षा घेतळेल्य़ा कृष्णाकडे येऊन
'त्राहे, त्र:हे” अर्स म्हणन विनंती करू
लागला. ब्राह्मण म्हणाढा, ' हे विभो, रक्षण
करणे हाच तुझा अधिकार आहे. कारेतां, माझं
संरक्षण कर, रक्षकाला धमाचे चतथीश फळ
मिळत असते. " तेव्हां वासदेव म्हणाला, हे
यांसह आपल्या राष्ट्रास गेळे. इकडे, वीर ज.ह्मणश्रेष्ठा, भीऊ नकोस, तश कल्याण असो
यदुनन्दन, जनादेनही अम्तितुल्य यादवांसह
आपल्या गृहांत गेला
र न झ
अध्याय एकश अकरावा,
वासुद्व-माहात्म्य
जनमेजय ह्गतात:-ह् द्रिजश्रेष्ठा, जगत्पति
महाबाहु कृष्गाच श्रष्ठ माहात्म्य मी पुनरपि
ऐकण्याची इच्छा कारेता. कारण त्या धीमान व
पुराणमाहात्म्याच्या कमाची परंपरा ऐकत
असतां माझी तृप्ति होत नाही.
वेशंपायन सांगतात:-हे महाराज,शेकडे'
वषीनीही गोविंदाच्या प्रभावाचा अंत बोलन
ळावतां येण्यासारखा नाहीं. यास्तव, आतां
हा अद्भुत वृत्तांत ऐक. हे कोरवा, शररग्ये-
वर निजलेल्या भीष्माने प्रेरणा केढी असतां
गांडीवधारी अजेनाने राजांमध्ये बसलेल्या
"५७४१
१ वव
१विध्णु हा ्यज्ञस्वरूप आहे ( यज्ञो वै विष्णु: , आणि
€ दक्षिणेवांचून ? कोणताही यज्ञ सांग होत नाहीं याला
अनुडक्षून कृष्णाचे “ दक्षिणेतह ? हे उत्तर समजावे,
तुला कोणापासून भय आहे, ते खरे सांग
मग कठीण असले तरी मी तुझे रक्षण करितो
ब्राह्मण म्हणाला:-हे महाबाहो, निष्पापा,
मला जो जो पुत्र होतो तो तो हरण केला जातो
|याप्रमाणें आजवर माझ्या तीन पुत्रांना कोणी
| हरण करून नेढे. आतां या चवथ्याचें तरी तृ
रक्षण कर, माझ्या स्रीचा आज प्रप्तातिककाल
आहे, तर त्या वेळीं रक्षण कर. हे जनादेना,
मारन अपत्य जिवेत राहील असे कर. अनेन
म्हणाला: त्यानंतर गोविंद मळा म्हणाला, ' मी
यज्ञदीक्षा ्रेतली आहे. पण, कोणत्याही स्थितींत
असहो तरी अम्हांढा ब्राह्मणांची रक्षा कतेन्य
आह | हे राजा, कृष्णाच ह वचन रंकून मी
( अमेनाने ) त्याला म्हटलं * गोविंदा, माझी
याजना कर म्हणजे मी भीतीपासन ब्राह्मणाचे
रक्षण करिता. मी असे म्हटळें असतां जनादन
हसन मला म्हणाळा “ त ना? रक्षण करशील
ता. मळा अते बोलला असतां मी लज़ित
झाला, पण हे नराधेपा, मी ठढाजित झालो
आहें, अते जाणन जनादेन पुनरपि म्हणाला,
२ विष्णुपवे. ] हरिबंश., ५०९
: कोरवश्रेष्ठा, रशषण करितां येण शक्य असेल | मागोमाग आकाशांत बालकाचे असे वचन
तर जा. महाबाहु राम व महाबळ प्रद्यम्न ऐकू आठे कीं, 'मळा कोणी नेत आहे. पण
यांवांचन ते ज्यांचा नायक आहेस असे नेणारा राक्षस मला दिसत नाहीं. !
वृप्ण्यधक महारथ यांसह पाहिन तरी रक्ष- त्यानंतर आम्ही सर्वोनीं शरवृष्टींनी चोर्हो-
णाथ घेऊन जा. त्यानंतर मी मोठ्या यादव- कडन सवे दिशा भरून सोडल्या. तथापि
सेन्याने परिवेष्टित होऊन व त्या ब्राह्मणाढा त्या बालकाला हरण केलच. त्या कमाराला
पुर्ढ घालन सेन्यासह निघाळो हरण करून नेळे असतां ब्राह्मणाने आते स्वर
ह उच्चरून मळा कठोर व तीन्न शब्द ऐकविठे
अध्याय एकश बारावा. त्यामुळ यादव खडु झाल. त्याचप्रमाण मला-
-ट:०:-ा ही सचेनासे झाळे. तो ब्राह्मण विशेषतः मला
अजुनाची फजीती म्हणाला, : मी रक्षण करीन ! असे म्हणून
अर्जुन सांगतो:--हे भरतश्रेष्ठा, थोड- तू माझ्या पुत्राचे रक्षण केळे नाहींस, यास्तव
क्याच वेळांत आम्ही त्या ब्राह्मणाच्या गांवास आतां ओळीस आळे त॑ ऐक. अमितबद्धि
जाऊन पोहोंचलो व अश्वांना विश्रांति देऊन कृप्णाशीं तूं सतत व्यथं स्पधा करीत अस-
सवे त्या ब्राह्मणाच्या घराकडे निघाला. त्या- तोस. हाच जर येथ गोविंद असता तर असा
नंतर मोठ्या यादवते
मध्यभागीं तळ दिला. पण इतक्यांत दिशा ' चतुर्थांश धमेफळ मिळते; त्याचप्रमाण, हे
येटल्यासारख्या होऊन पक्षी व दीप्त पश क्रर मदा, रक्षण न करणारा पापाच्या चतुथ
ध्वनि करूं लागळ व आपल्या आक्रोशांनी ते | भागास पात्र होतो. ' मी रक्षण करीन ' अस
मळा भय मचवं लागळे, तमेत्र सेध्याकाळा ते ]ोळटास मात्र. पण रक्षण करण्यास समधथे
सारखा लाल वणे झाला. सये निस्तेन झाला. नाहींस. तम हे गांडीव व्यथे आहे. तज्ञ वीय
मोठा उल्कापात झाला. एथ्वी कांपे लागठी व याही व्यथे आहे. त्यावर ब्राह्मणास
तेव्हां ते अंगावर शहारे आणणारे मोठे कांहीं एक उत्तर न कारितां मी जेथ महा-
उल्कापात पाहून युद्धोत्सुक लोकांना सज्ज तेजस्वी कृप्ण होता तेथ यादवांसह यावयास
व्हावयाची मी आज्ञा केळी. त्या वेळीं यय- निघालो, नंतर द्वारवतीस जाऊन मधुसदनास
धानप्रभ्ूति सर्वे वृष्ण्यंयक महावीर सज्ज | मेटळा. तेव्हां गोविंदाने लज्जित व शोकसेतपत
होऊन रथावर बसले व स्वतः मीही रथारूढ ' झालेल्या मजकडे पाहिले. इतक्यांत तो ब्राझ-
झालो. मध्यरात्रीच्या समारास भयभीत झाळे 'णही मळा ढाजठेला पाहून कृष्णासंनिध माझी
ला ब्राह्मण मजपाशी येऊन भयाने कांपत निदा करीत म्हणाला “: केवढी माझी मखंता!
आह्यांडा म्हणाला * माझ्या ख्रीचा प्रसूति- पाहा कौ, मी या नपुंसकाच्या वचनावर
काळ हा आतां ठेपडा आहे; आतां माझी | विश्वास ठेविला, जेथ प्रथुद्ष, आनिरुद्ध, राम
संगत न होईळ अशा रीतीने तुम्ही दक्ष व केशवही रक्षण करण्यास समथ नाहींत;
रहा. ! थोडक्याच वेळाने ब्राह्मणाच्या घरांत तेथ दुसरा कोण समथे असणार : व्यथे वल्ग-
£ पृत्र मैत आहेत, हा त्याळा नेळा हो, ” ना करणाऱ्या मूखांच्या गजनेस घिःकार
असा आपे रुदित ध्वनि मी ऐकला. त्याच्या । असो. आत्मन्छाधा करणाऱ्या वीराच्या धनु-
५१०
श्रीमन्महाभारत,
[ भध्याय ११३,
प्यास धिक्कार असो. हा दुर्बुद्धि मूर्खपणाने जोडून उठला व अर्ध्ये बेऊन कृष्णापाशी
असल्या गोष्टींत पडला, हे त्याचे देवच आला, आणि “मी काय करूं! ' असे म्ह-
फिरले ११
राजन, तो महर्षि असता शाप देऊं लागला
असतां; वेष्णवी विधेचा आश्रय करून भग-
वान॒ यम ज्या दिशेत आहे, त्या दिशेस
म्ह ० दसिणेस ) मी गेला. पण तेथे त्राह्म-
णाचे अपत्य न मिळाल्यामळे तेथन पर्वेस
गेलों. नंतर क्रमाने आश्ञेयी, नैक्रती, सौम्या,
उदीची व पाश्चम या दिशांस जाऊन मी
शोध केला. शस्र उचलन मी रसातळ, सवग
पृष्ठ व दुसरी स्थाने यांत हिंडलो, पण द्विज-
पत्र सांपडला नाहीं. यामळे आपली प्रतिज्ञा
सत्य कारेतां येत नाहीं असे पाहून मी अग्नीत
प्रवेश करण्याचा निश्चय केला. पण कृष्ण व
प्रद्युत्न यांनीं माझा निषेध केळा व म्हटले,
: वीरा, अशी आपदीच अवज्ञा आपण करूं
नकोस. तला आम्ही द्विजपुञ्र दाखव. वहे
मानवा, तझी विपल कोौर्ति या लोकीं प्रस्था-
पित करुं. ' असं मला प्रेमानं बोलन व
णाला. तेव्हां त्याच्या पञेचा स्वीकार करून
कृष्ण त्यास उलट बोलला, ' हे नदीपते, तूं
आपल्या मधन माझे रथाला मागे द्यावा, अशी
मी इच्छा कारितो. तेव्हां तो समद्र हात
जोडून गरुडध्वजास म्हणाला, ' भगवन्, कृपा
करून अशी इच्छा करू नको. कारण, मी
आपल्यामधन तुळा मार्ग दिला तर दसरा
असाच जाऊं पाहील, पण, जनादेना, तंच माझी
पर्वी स्थापना केली आहेस. मी अगाध आहे
तं माझ्यामधन वाट पाडलीस म्हणजे मी गम-
नीय होईन. मग द्पोने मोहित झाळेळे दुसरे
राजेही तजप्रमागंच पार जातील. यास्तव; हे
गोविंदा, या सवे गोष्टींचा विचार करूच जे
योग्य दिसेळ त॑ कर, '”' वासुदेव म्हणाला,
: सागरा, मजकरितां व या ब्राह्मणाकरितां
माझ वचन मान्य कर. मजवांचन दसरा को-
णाही मानव तझ धषेण करणार नाहो. ”
तेव्हां समद्र पुनः जनादेनास म्हणाला, ' मला
माझं समाधान करून माधवाने आह्मणाचेही तुमचे शापाची मोठी भीति वाटते म्हणन मी
सांत्वन केळं, व सग्रीव, शेव्य, मेतपृष्प व तुमचे म्हणण्याप्रमाणे कारेतो. मी जळ शोषून
बढाहक या धोड्यांस रथाला जोड म्हणन मार्ग करितो; म्हणज, हे केशवा, त्यांतून तु
तत्काळ सांगन ब्राह्मणास रथावर बसवन व रथ, साराथि व ध्वज यांसह जाशील. '
दारुकाला खालीं उतरावयास सांगन तो शारी वासुदेव म्हणालाः--' मीं तुला पूर्वी अस्ता
£ सारथ्य कर; ' अस मला म्हणाला. नतर वर दिला आहे का, तू सुकणार नाहास व
हे करश्रेष्ठा मी, ब्राह्मण व कृप्ण असे तिघे मानवांस तझ्यांतीळ नानाप्रकारच्या रत्नसंच-
रथावर बसून उत्तर दिशेस निघालो याचे ज्ञान होणार नाहीं. याकारितां, हे साधो
त॑जल-स्तेमन कर. म्हणजे मी त्यावरून
अध्याय एकह तेरावा.
वणाचे
ब्राह्मणाचा प॒त्र कृष्ण परत देतो
अजन म्हण[ळा:-' त्यानंतर अनेक पवेत;
नद्या व वर्न उलंघन करुणाठय जो सागर
त्यास मीं पाहिल. तेव्हां मर्तिमान् सागर हात
रथारूढ होऊन जाईन. तुझ्या रत्नांचे प्रमाण
कोणताही पुरुष जाणणार नाहीं. सागरान
: ब्र॑ आहे ' असें म्हटल्यावर भमीवरून जात
असल्याप्रमाणंच रत्नासारख्या दीप्त स्ताभित
जळ्मागोने आह्यी जाऊं लागला. त्यानंतर
समद्राचं उल्लंघन करून व उत्तरकुरूंच्याही
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ५११९
य
पलीकडे जाऊन एका क्षणांत गंधमादन पर्व- व तो उत्तम ब्राह्मण रथावर बसून राहिलो.
ताचें अतिक्रमण केलें. तेव्हां जयंत, वैजयंत, दोन घटकांनी तो प्रभु कृष्ण त्या तेजांतून
नील, रजतपर्वत, महामेरु, केलास आह्णणाच्या चारी पुत्रांस घेऊन
व॒ इंद्रकूर या नांवांचे सप्त पर्वेत बाहेर पडला. व त्या जनादनानं
निरनिराळीं रूपं धारण करून केशवापाशी | ते सवे पत्र ब्राह्मणास अर्पण केले. सवे म्हणजे
आठे. व जवळ उभे राहून * आम्ही काय पूर्वी झालेले तीन, व नुकताच झालेला चवथा;
करूं १ ' असे बोलले. तेव्हां मधुसूदनानं त्यांचे असे चार बाळक त्याळा मिळाळे. हे प्रभो,
यथाविधि स्वागत केळे. नंतर प्रणाम करून त्या पुत्रांस पाहून त्राह्मण फार आनंदित
नम्र झालेल्या सप्त पर्वेतांना मधुसदन म्हणाला, झाला. मीही अतिशय संतुष्ट व विस्मित
: तुमचे शिखरांवरून आज रथमार्ग द्या. ! झाला. नंतर आम्हीं सवे व ते आह्मणपुत्र
तेव्हां कृष्णाचे वचन ऐकून तं मान्य करून गेल्या मागाने परत आलो. आम्ही एका
पवेतांनीं त्याच्या इच्छेप्रमाणे त्याला जाण्यास क्षणांत द्वारकेस येऊन पोहोंचलो. मध्यान्ह
मार्ग दिला व ते सर्वे तेथेंच गुप्त झाले. होण्यापूर्वी आम्ही पुनः परत ठिकाणीं आलों
खरोखर त्याचे मला मोठें आश्चय वाटले. मे- असें पाहून मला वारंवार मोठा विस्मय
बसमूहावरून जाणाऱ्या सूयाप्रमाण आमचा वाटला, नंतर महायशस्वी कृष्णाने पुत्रांसह
रथ कोठेही न अडतां जाऊं लागला. सपत त्या ब्राह्मणाला भोजन घ्रातळें व पुष्कळ थन
द्वीपे, सप्त सागर, सप्त पवेत व लो- देऊन घरीं रवाना केलें.
कालोक पवेत यांचें उछघन करून तो फार क
मोठ्या अंधकारांत शिरला. नंतर जातां जातां अध्याय एकशे चादावा,
एके ठिकाणीं घोडे मोठ्या कष्टाने रथ ओटूं -५०:-
ठागळे, अंधकार चिखलासारखा गाढ होता. गूढोद्धाटन,
त्याचें स्पर्शज्ञानही होत असे इतका दाट होता. अजन म्हणाला:--त्यानंतर कृष्ण क्रपि-
पुढे पुढें तर तो पर्वतासारखा घन झाला, तुल्य अनेक त्राह्मणांस भोजन घालून कृतकृत्य
तेव्हां घोड्यांचा कांहीं प्रयत्न चालेना, ते कुंठित साळा. हे भारता, वृष्णी, मोज व मी, यांसह
होऊन उभे राहिले. ते वेळीं गोबिंदारने आपल्या भोजन करून कृष्ण दिव्य व विचित्र गोष्टी
चक्राने अंधकाराचे निवारण केळे. व घोड्यांना सांगत बसला, त्या गोष्टी संपल्यावर मी
आकाशासारखा मोकळा उत्तर रथमार्ग दाख- जनादैनापाशी गेलों व जसें पाहिठे होते तसंच
विळा, जेव्हां एकदा तमांतून निघून आकाश तै वृत्त त्याला विचारे. मीं पुसले, ' कमल्न-
दिसळे तेव्हा, आतां मी जिवेत राहीन असे यना, तू समुद्राचे जळ स्तव्ध कसं करितोस व
मला वाटले व माझे भय गेढे, त्यानंतर आका- पवेताळा त॑ मोठे वेवर कस पाडलस: अच्युता,
शांत प्रज्वलित तेज दिसले. त सवे लोकांमध्ये त॑ धोर घनतम तूं चक्राने कसे विदीण केढेसः
प्रवेश करून पुरुषाकार होउन राहिलें. त्या तूं त्या परम तेजांत कसा प्रवेश केलास
डि ठिकाणी 60 ७.
दीप्त समुद्रांत हृषीकेश तत्काळ शिरला, मी प्रभो, त्या [ठिकाणा गोणी भेरी यक्षानं ही
या ठिकाणी ह लिपतीब तमो$डगानि र मुध्म्राह्म बालकांना का ह्रण कल ८ एवढा लान मा
तम: कुरुने, 9 या मच्छकटिकांतील ओळॉँे स्मरण होते. तू संलिप्त कसा केळास ? आणि आम्ही. अगदी
५१२ श्रीमन्महामारत. [ अध्याय ११५,
थोड्या कालांत कसे जाऊं येऊं शकलो क्षि, देव व यज्ञ हे मार्च तेज आहे. प्रथ्वी,
हे सवे हे केशवा, मला असेल तसे खरं सांग. जल, तेज; वाय व पांचवे आकाश, चंद्र, सये
वासुदेव म्हणाला:---'्राह्मणाकरितां कृष्ण | अहोरात्र, पक्ष व मास, क्रतु महूत, कला;
येईल, एरव्ही कधींही येणार नाहीं. असं क्षण, संवत्सर, विविध मंत्र, सव शास्त्रे, विद्या
एणन त्या महात्म्याने माझ्या दशनाकरितां | व सवे वेद्य, हे पार्था; मजपासन प्रकट झाले
त्या बालकांना नेले. अजेना, तं जे तेजोमय, हे कंतीपुत्रा, उत्पत्ति व प्रलय मत्स्वरूपच
दिव्य व फार मोठें अद्म पाहिटेस तो माच असन आहेत. संत व असत हे मार्हरच स्वरूप आहे
तै माझेच सनातन तेज आहे. माझी ती कार्य व कारणन यांहून निराळें असणारे परबह्म
व्यक्ताव्यक्ता सनातन प्रकांते आहे. तिच्यामध्य मी आहे
प्रवेश करून उत्तम योगवेत्ते या संसारांतत अजन ह्णाला:-धर्मराज, कृष्णाने प्रसन्न
मक्त होतात. हे पार्था, ती ज्ञान्यांची व तपस्वी होऊन मला अस सांगितलं, तर्णकरून माझे मन
योग्यांची गति आहे. तंच परमपद आह्य आहे. सतत जनादनामध्ये स्थिर झाळें. हे राजेंद्रा,
त॑ सवे जगाचा विभाग करिते. हे भारता, मळा विचारतास ते हे केशवार्चे माहात्म्य मीं
मीच त॑ घन तेज आहे. हे त॑ समजन घरे. स्थिर ऐकिळें व पाहिळे आहे. तस्मात् जनादन
जलयुक्त समुद्र तरी मीच, जलार्चे स्तेभन कर- सवोहून श्रेष्ठ आहे
णाराही मीच. तं पाहिळेळे विविध सप्सपवेत वेशपायन सांगतातः-_हे॑ ऐकन धमात्मा
चिखलासारखा दाट तिमिरही मीच. मीच त्याचं करुश्रेष्ठ यधिष्ठिर पुरुषोत्तम गोविंदाची मनाने
विदारण केळे. मीच भतांचा काळ व सनातन पजा करता झाला. तो राजा सव आाधवां-
धम आहे. चंद्र व आदित्य, मोठमोठे पवत, सह व तेथे यऊन बसलेल्या राजांसह विस्मित
नद्या, सरोवरें व चार दिशा, हे माज्ञेच चत- झाला
विंध रूप आहे. चातवेण्ये माझ्यापासनच झाले तू
चार आश्रमही मीच प्रवृत्त केठे. हे भारता, आध्याय एकशे पंधरावा,
मी चातुर्विद्यांचा कती आहे अर्ध जाण कितन
अजन ह्मणाला:-हे सवेभतेश;, भगवन् तम वासुदेषमाहात्म्य,
खरे स्वरूप जाणण्याची मला फार इच्छा आहे. . जनमेजय विचारितो:--हे द्विजश्रेष्ठा; त्या
एवढ्यासाठी मी तुळा शरण येऊन प्रश्न बद्धिमान् यदसिहाचीं अनेत कर्मे तत्त्वतः ऐक-
करीत आहे. हे पुरुषोत्तमा, तला वंदन करितो. ण्याची मळा इच्छा आहे. त्या महा-य्रति-मेताने
वासुदेव म्हणाला, हे पांडवा, अति उग्र व नानाप्रकारची अद्भुतकर्मे, अगाणित दिव्यकर्मँ
फार मोठें जरह्म, ब्राह्मण, तप व सत्य व सवेत: प्राकृतकर्मेहीं केलेडीं मी ऐकिली. व
हे॑ सवे मजपासूनच झाठे॑ आहे तीं विविध कृत्यं ऐकन, हे महामने, मला मोठे
असे जाण; हे महाबाहो धनेजया, मी प्रेम उत्प्न झालें. यास्तव, हे भगवन, ध्यान
तुळा प्रिय आहे. व तू मला प्रिय देऊन ऐकणाऱ्या मला तीं साकल्याने सांगा
आहेस. यास्तव मी तला सांगता. मी उगीच वेशपायन सांगतात:-हे महाबाठो, महात्म्या
कांहीं तरी सांगूं इच्छित नाहीं. मी यजुभत्र, केशवाची आश्चयेकारक कर्मे बहुतच सांगि
सार्मे, कचा व अथर्वेणमंत्र आहे, हे मरतश्रेष्ठा, तेही आहेत, त्यांचा अंत लागणे शक्य
२ विष्णुपवे. ]
हरिवंश.
५१३१
नाहीं.
त्यांचा साविस्तर उछेख करणं शक्य या नांवाने प्रख्यात असलेल्या यवनाला मारिले.
नसल्याकारणाने, हे भरतश्रेष्ठा, मला संक्षेपतःच |मेंद व द्रिविदे या नांवाच्या दोघां महा वीर्ये-
सांगण भाग आहे. अमित वीयेवान व प्रख्यात वानू वानरांस व जांबवानास
उदार कर्मे करणाऱ्या विष्णचीं कृत्ये मी पराभत केलें. त्या
क्रमानं सांगतो. तीं, हे राजा, एकचित्ताने ऐक. | यमाच्या स्त्राधीन झालेला सांदीपनी
द्वारवतींत रहात असतां धीमान् यदुसिंहाने पुत्र व तुझा पिता भिवत झाला. श्रेष्ठ
युद्धांत
तेजाने
गरूचा
नरांचा
कृष्णाच्याच
महात्म्या मख्य राजांच्या राष्ट्रांस खळबळन | कय करणारे अनेक घोर संग्राम उपस्थित
डिल. पुन: प्राग्नोतिषपुरास जाऊन त्या झाळे. जनमेजया, यद्धांत अदूभत जय मिळ-
महात्म्याने यादवांचे छिद्र पाहात बसलेल्या वन कृष्णाने सवे राजांना कर्से मारिले, त॑ मीं
विचक्र दानवाला मारिलं. त्यानें समद्रांत दष्ट तडा सांगितलेंच आहे
नरक दानवास मारले, रणांत इंद्राला जिक
पारिजात बलाने हरण केला. लोहित डोहांत |
भगवान वरुणाला जिंकलं. दक्षिणापथीं कारुप
दंतवक््त्रास मारिले. शभर अपराध भरले |
व्हा शिज्ठापालाला मारले. शोणित-पुराला |
जाऊन, शंकराने ज्याचं रक्षण केळे आहे अशा
सहस्र बाहु धारण करणाऱ्या महावीर्यवान् बलि
पुत्र बाणाला घोर संग्रामांत जिकन, हे राजा,
कृष्णाने जिवत सोडन दिले. मेरुपवतामध्यं
त्या माहात्म्यानें अस्नीला जिकले. रणांत
शाल्वाळा जिंकलं, सांभाठा मारलं. सागरास
क्षळ्ध करून पांचजन्याला वश करून प्रेतल |
हयग्रीवाला मारले. दुसऱ्या महाअरलाढ्य
राजांचा नाश केला. जरासंधास मारवन सवे
राजांना मक्त केळे, एक रथानं सवे राजांस
जिंकून गांधारकन्येचे हरण कले. राज्यभ्रष्ट
झालेल्या दःखी पांडवांचे सवेपरी रक्षण केलें
इंद्राचे खांडववन जाळविलें, अग्नीने दिलेले ।
गांडीव धनष्य अजनास दिले. हे जनमेजया;
घोर युद्धप्रसंगीं पांडवांचे दूतकमे केले. या
यदुमुख्याने यदुवश॒& वाढाविला. भारतयुद्ध
सेपल्यावर मी तुझ्या पुत्रांस परत तुजपाशी
आणून देइन अशी कुंतींच्या समक्ष पांडवांच्या
रक्षणाविषयी प्रतिज्ञा केळी. अति भयंकर शापा-
पासून भहातेजस्वी नृगाळा सोडविले, काल
हरिवद्य धन -ऱ ष् |
अध्याय एकरी सोळावा
बाणासुराचे आख्यान,
जनमेजय विचारतो:-हे ब्राह्मण्रेष्ठा, हे
विद्वद्रये, मी तमच्यापासन बद्धिमान यदश्रेष्ठ
वासदेवाची अपरिमित कर्मे ऐकिलीं आहेत
पण, बाण या नांवाच्या असराविषयी जे
तुम्हीं पूर्वी सांगितलें, तं मी विस्ताराने ऐकूं
इच्छितो. हे तपोधना; तो असर देवाधिदेव शंक-
राचा पत्र कसा झाला ? हे ब्राह्मणा, स्वत
महात्म्या शंकराने व सहवासाने पारोचेत
झालेल्या सगण का्तिकानं त्याचे रक्षण केलें.
[ण हा बलवान् बळीचा पत्र व शंभर भावां-
तील वडील पुत्र होता. तो शेकडो दिव्य अस्त्र
धारण केलेल्या सहस्रबाहूनीं वेष्टित असे
त्यासभावती अतिधिप्पाड शारीरांचे बलाब्य
वीरही होते. मग अशा त्या बाणाला वास-
देवानं युद्धांत कस जिंकिले. व अतिशय क्षुब्ध
होऊन युद्धाची इच्छा करणाऱ्या त्याला भग-
वानानं जिवंत कां सोडले
वैशंपायन सांगतात:---राजन्, अपरिमित
१ या ह्विविद वानराचे स्मरण केल्यानें हिमज्वर
जातो असें लोलिबराजांनीं भापले वैद्यजीबन नाभक
ग्रेथांत लिहिले आहे. शो वी. आते
कडी
५१४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १ १६.
तेजस्वी कृष्णाचा बाणासुराशीं मनष्यलोकीं बाणाला मी सर्वथा राखीत असल्याने त्यावर
मोठा संग्राम कसा झाला व त्या संग्रामांत रुद्र कोणीही चाळ करूं शकणार नाहीं.
व स्कंद यांचें ज्याला सहाय्य आहे, अशा। या वरानंतर, शोणित नामक परामध्य
रणनछाध्री बलिपुत्रालळा जिकनही वासदेवाने राहणारा तो बाण सवे देवांस नित्य क्षब्ध
जिवंत कस्ता सोडला, महात्म्या शेकरान त्याला
वर कसा दिला, तर्सेच त्याळा नित्य सांनिध्य
व रुद्रगणांचे अक्षय्य आधिपत्य कसें दिलें, न जुमानतां सवेदा युद्धाची इच्छा करीत असे
त्याचप्रमाणे जिवंत सटण्यास कारण झालेळे ते कमारस्वामीनं प्रसन्न होऊन त्याला अग्नी-
बाणाचे यद्ध करस झाले, तो असर महादेव- | सारखा तेजस्वी ध्वज व अति तेजस्वी मयर-
पुत्र कसा झाळा व त॑ मोठे यद्ध कशाकारेतां वाहन दिल होत. रुद्राचे तेजामळे त्याचे
झालं, ते सवे ध्यान देऊन ऐक समोर यद्ध करण्यास देव, गंधवे, यक्ष व
एकदां खेळ खेळत असलेल्या महात्म्या पन्नग उभे राहात नसत. ञ्यंबकाचे पाठवळा-
कमारस्वामीचे शरीर पाहन महावीयवान् मळे तो महा असर दपोने उद्धट झाला. व
बलिपुत्र अतिशय विस्मित झाला व अति यद्भाची इच्छा करून शंकरासमोर आला
दुश्वर तप करण्याची त्याला बाद्ध झाली. रुद्राकडे जाऊन त्याला प्रणाम व॒ अभिवादन
कारण तपाच्या यांगान रुद्राचा आराधना करून बालेपत्रान त्या वृषभध्वजास म्हटले,
केल्यास स्कंदाप्रमागेच मीही त्याचा पुत्र होईन * भगवन, मी साध्य, मरुद्रूण व सेन्य यांसह
असे त्याला वाटले, नंतर त्यान आपळे शरीर | देवांस तझ्या आश्रयाने व मदबलोत्करपोनं
तपाने सकवन सोडिले व मीच मोठा तपस्वी अनेकदां जिंकलं. त्यामळ आतां पराजयास
आहे, अशी त्याला घममंड झाली. त्याचे तपाने म्यालेळे, व माझ्या परामवाविपयीं निराश
उमेसह देव शेकर परम संतुष्ट झाला व झालेले ते सवे या प्रदेशी येऊन या पुरांत
परम प्रीत होऊन तो नॉलिकंठ त्या असराला 'सखानें रहात आहेत. ते स्वगेपृष्ठावर येऊन
म्हणाला “तुझ्या मनांत असेल, तो वर माग.” सखानं निवास करीत आहेत. व मी आतां
तेव्हां बाण देवाधिदेव महेश्वरास म्हणाला ' हे यकद्भाविषयीं निराश झाल्यानें ( माझ्याशी
त्रिलाचना, तझ्या सांगण्यावरून माता ' यद्ध करण्यास कोणीच न राहिल्यामळं ) मी
पावेतीन मला आपला पुत्र म्हणन स्वीकारावं, आपल्या जीविताला कंटाळला आहे. यद्धा-
अशी मी इच्छा करितो. त्यानतर शकर वांचन हे माझे बाहू मला भारभत होत
ठीक आहे, असं म्हणन रुद्रागास म्हणाला आहेत. यास्तव मला सांग की, मला एकार्दे
£ कार्तिकेयाचा हा कानिष्ठ भ्राता या नात्याने उत्तम यद्ध प्राप्त होईल काय यद्धावांचून
याचे ग्रहण कर. अय्नीपासून उत्पन्न माझ्या मनाला बरे वाटत नाहीं. यास्तव हे
झाळेला आपला सेनापाति कार्तिकेय जेथे उद्भ- देवा; मजवर प्रसन्न हो. '
वला त्याच प्रदेशांतील उत्कृष्ट नगर भज शोणि-| तेव्हां भगवान् शंकर हांसन म्हणाला,
तपुर हे स्थळ याचें वसतिस्थान होईळ, यांत | बाणदानवा, तू मागतोस तसले युद्ध क्स व
संशय नाहीं. ह॑ उत्तम नगर शोगणित- केव्हां होईल त॑ऐक-'तुझ्या ध्वजाचा जे
पुर याच नांवाने प्रख्यात होईछ, त्या श्रीमान् ठिकचे ठिकाणींच भंग होईल, तेव्हा युद्धाचा
असलेला तो मदोन्मत्त बाणासर देवांना फारसे
२ विष्णुपरवे, ] हरिवंश. ५१५
प्रसंग येईल. शंकराने असं सांगितढें असतां | पाताळांत जाईल काय ? विष्णूच्या त्रासापासून
बाण आनंदानं पुष्कळ हंसत प्रसन्न मुखांन दितीचे पुत्र मुक्त होतीह का ? महा असुर
देवाच्या पायां पडून म्हणाला, “मोठी आनंदाची | पातालवास सोडून तुझ्या बलाश्रयाने देवांचे
गोष्ट आहे कीं, माझ्या सहस्र बाहुंचं धारण 'वसतींत राहू शकतीळ काय ? तुझा पिता
व्यथे होत नाहीं. मोठी समाधानाची गोष्ट आहे | बली विष्णूने केल्या असह्य आक्रमणामुळे
कीं, मी संग्रामांत पुनः इंद्राला मिकीन” असं बंदीत पडला आहे, तेव्हां तो जलाशयांतून
नोळून आनंदाश्रूनीं पूणे अशा नेत्रांनी व निघून राज्य पावेळ काय ? बाबा, वैरोचनीला
पांचशे अंजलीनीं देवाची पूजा करीत तो म्हणजे तुझ्या पित्याला आम्हीं दिव्य माढा
अरिमदेन लोटांगणी आला. तेव्हां हेर व वस्त्रे धारण करून उटी लावलेला ( वेभ-
त्याला म्हणाला, वीरा, ऊठ, ऊठ, तुझ्या ' वांत ) पाहूं काय ? हे प्रभो, विष्णूने तीन
बाहूंना व स्वकुलाला योग्य असं एक फार मोठें पावलांनी पूर्वा हरण केलेल्या या तीन लोकांस
व अप्रतिम युद्ध तुळा प्राप्त होईल. सव देवांना मिकून आम्हीं पुनः परत मिळवु
वैदपायन सांगतातः---महात्म्या त्यंबकाने शकू काय ? स्िंग्ध व गंभीर ज्याचा ध्वनि
होन असं अति उत्कृष्ट वचन उच्चारिळे तेव्हां आहे असा शंख फुंकून नंतर संग्रामांत विजय
बाणाने त्याला लागलींच नमस्कार केडा, मिळविणाऱ्या नारायणाला आम्हीं निकूं कायः
नतर, शंकराने त्याला रजा दिली. तेव्हां जा बाणा, शंकर तुजवर अनुग्रह करण्यास
रात्रेच्या नगरांस जिंकणारा तो असुर आपल्या सज्ञ झाला आहे काय ? कारण तुझे हृद्य
घरीं परत गेला व जेथें मोठें ध्वजग्रह होत कंप पावत असून तुझे नेत्रांतनही अश्रु चालले
तेथें जाऊन बसल्यावर हंसत हंसत, कुभांड नामक आहेत. इंग्वराच्या संतोषाने व कातिकेयाच्या
आपल्या सचिवास म्हणाठा,“तुमच्या मनाजागी अनुमताने आम्हां सर्वाची राज्यश्री तुळा
प्रिय गोष्ट मी तुम्हांस सांगतो. ते ऐकून तो प्राप्त झाली आहे काय ?
सचिव रणांत अप्रतिम असलेल्या त्या आाणाळा याप्रमाणे कुभांडाच्या वचनांनीं प्रेरित
म्हणाला “ राजन्, माझे कोणते प्रिय आपण झालेला तो असुरस्रेष्ठ वक्ता बाण अस्खठित
सांगणार आहां ? आपले नेत्र विस्मयाने प्रफु- वाणीने बोलं लागला, कीं, “हे
छित झाले आहेत व आपण आनंदाचे उक- कुभांडा, फार दिवसांपासून मला युद्ध कराव-
ळींत भापण करीत आहां. तेव्हां अस॑ आहे यास मिळत नाहीं. म्हणून मी आनंदानं प्रता-
तरी काय ? ते ऐकण्याची मला मोठी इच्छा पवानू शितिकंठाला असे विचारलेंकी, हे देवा,
झाळी आहे. शंकराच्या प्रसादाने व स्कंदाच्या मला युद्धाची फार मोठी होस आहे. यास्तव
सरक्षणाने आपणास कांहीं वर मिळाला आहे माझी होस पुरवीस एकादे युद्ध मटा प्राप्त
कीं काय ? शूल्पाणीने आपणास त्रेलेक्य- होई काय ? तेन्हा शत्रधातक देवाधिदेव
राज्य करण्याची आज्ञा केली आहे कीं काय ? हराने पुष्कळ वेळपयेत हंसून मळा असं प्रिय-
आणीबाणीचे यद्धांत शाई्ञ-गदा-धर विष्णु वचन सांगितळें कीं, बाणा, तुळा अप्रातिम व
असल्याने त्याचे सुदशैनास म्याठेळे देत्य जलळा- फार मोठे युद्ध प्राप्त होई. तेव्हां मी अति-
शयांत दडन असतात ( तेव्हां त्यांचे कांही शय संतुष्ट होऊन भगवान् वृषध्वजाला मस्त-
हित झाळे कीं काय ? ) तुझ्या भयाने इंद्र काने प्रणाम केळा व तुजपाशी आलो. ” या-
५१९
श्रीमन्महाभारत,
[ अध्याय । १९६.
प्रमाणे बाणाचे बोळणं ऐकन कमांड बाणास
म्हणाला, ' राजन्, तुझ ह सांगणे इष्ट वार्ता
मव्हे ! याप्रमाणें ते दोघे आपसांत बोलत
आहेत तो इंद्राच्या अशनीचा प्रहार होऊन त्याचा
उंच ध्वज वेगाने खालीं पडला. तो उत्तम ध्वज
याप्रमाणे पडला आहे असे पाहून बाणाला अति-
शय हर्षे झाला व तो यद्ध प्राप्त झालें असं
मान लागला. इतक्यांत इंद्राच्या अशर्नाच्या
आघाताने एथ्वी कांपं लागली. भाववरांत
दडलेले मांजर मोठमोठ्याने ओरड लागलं
देवाधिदेव इंद्र शोणितपुरांत सवेतः रक्ताचा
वर्षीव करूं लागला. सयोचा भेद करून एक
मोठी उल्का भतळीं पडली. सये कुंत्तिकत
प्रविष्ट झाला त्यामळे बाणाचे राहिणी नाम-
क म॑ जन्मनक्षत्र तेथपासन सव्विसाव
भरणी नक्षत्र ( बाणाचे अभिषेक न०)
त्यास वेध झाला. ( तो देह-पीडा व पदापासून
भेश हीं अनिष्ट फळं सचवीत होता.) चत्य
स्थित झाला. अति भयंकर वारे अखंड वाह
लागले, ज्याचा परिघ शुभ्र व रक्तवणे झाढा
आहे, कंठभाग कृष्णवणे आहे, कांति विजे
सारखी आहे, ज्याच्या सभोवार तीन
रंगांचे कडं आहे अशा सयान संध्यारागास
आच्छादित करून सोडिले. भयंकर मंगळाने
बाणाच्या राहिणी जन्मनक्षत्राची सवश
जणंकाय निभेत्सेना करून कृत्तिकांमध्ये वक्र
नांवाचा दुर्योग केळा. सवे दानव कन्यांना
पूज्य असलेळा अनेक शाखावान् चेत्यवक्ष
भमीवर पडला
याप्रमार्ण नानाप्रकारचीं दश्चिन्ह ऐकणारा
बाण मदोन्मत्त असल्यामळे, आपला पराभव
होईल असे कधींच समजला नाहीं. पण तत्त्वज्ञ
आणि प्राज्ञ कभांड खिन्न झाला. तो बाणाचा
सचिव पुष्कळ अनिष्ट गोष्टींचे वणेन करून
म्हणाला, राजन, या वेळीं हे मोठे उत्पात
दिसत आहेत. ते अमंगल सचवितात. ते
( गांवाबाहेरील पज्य ) वक्षावर एकाएकी आपल्या राज्य-नाशास कारण होतील. यांत
रक्ताच्या शकडो, हजारा धारांचा वषोव | कांही संशय नाहीं. राजाच्या दर्नीतीमळे
करीत धोर तारका पडल्या. हे राजन्, पर्वे- थोड्याच अवकाशांत आम्ही व दसरे सचिव,
समय नसतांच राहून आदित्याला ग्रासले, त्या भृत्य व तुझे इतर अनुयायी क्षय पाव. मोहा-
छोकक्षयकारक समयीं मोठा भयंकर गडगडाट
झाला, दक्षिण दिशेचा आश्रय करून धमकेत
१ मूळांत “स्वपक्षे चोदितः सुर्या भरणा समपीडयत?”
अस आहे. त्यापैकी “स्वपक्ष, यावर “ देव नक्षत्रेयु उदित;
अशी टोका आहे. ती योग्यच भाहे. कारण तेत्तिरीय
ब्राह्मण ( १-५-२-७ ) देवगृहा नक्षत्राणि, कृत्तिका
प्रथमं । विशाखे उत्तमं । तानिदेव नक्षत्राणि ।
यानि देव नक्षत्राण-तानि दक्षिणेन परियांत असा
उल्लेख आहे. म्हणजे कत्तिकांपासन विशाखापर्यंतची
१४ तीं सबे ८बनक्षत्रे होत, व बाकीची “ यमनक्षत
हो देवनक्षत्रे विघुववृत्ताचे दक्षिणेस फिरतात. आतां
कृत्तिकांत सथ आल्याने मागील एक ( भरणी ) व
पुढील एक ( रोहिणी ) हॉ दोन्हीं नक्षत्रे अर्थातच विद्ध
झालीं, कारण १३-२० नार्ग व पुढें इतक्या अंतरापर्यंत
त्याचा बेध असतो. म्हणूनच “* भरणीं समपीडयत् मस
व्यासांनी म्हटले आहे,
मळ गजेना करणारा व बलाची आकांक्षा
करणारा हा ( तू ) बाणासुर गवांचे योगानें
त्या इंद्र--वज रांवलेल्या वृक्षाप्रमाणच पतन
पावणार आहे. देवदेवाच्या प्रसादार्न हा
त्रलोक्य-विजयी झाला आहे. पण आतां गवी-
मळ याचा नाश होणार असे दिसते. कारण,
युद्धाची आकांक्षा करणारा हा गजेना करूं
लागला आहे, हे ठीक नाहीं. '"
कभांड इतके बोलला, परंत, श्रेष्ठ पराक्रमी
बाणासर तर संतष्टचेत्त होऊन दैत्यदानव-
स्त्रियांसह उत्तम पान प्याला, « चिताविष्ट
१ मंगळ * वक्री यर्ण ? ह ज्योतिषांत प्रतिकूल
मानिळे आहे
२ विष्णुपवे, ]
हरिवंश,
९१७
झालेला कुभांड मात्र राजगृहीं गेला व त्या | ते, बली जसा बंधन पावला त्याप्रमाणे नाश
दुश्चिन्हांचा मनाशी अथे करूं लागला, तो | पावतात
मनांत म्हणाला-राजा प्रमादी, दर्बोद्धि,
मत्सरी झाला आहे. ता महा असुर युद्धाचीच
इच्छा कारिता. मदाने दोषांना मळींच मोजीत
४५१४४९४/ /१४१०/ ७५५४०५७०१७ ७०७०७७१७८७
अध्याय एकशे सतरावा,
टाळ (९ “कळकळ
नाहीं. महा उत्पातांवरून साचित होणार भय शिवाची जलक्रीडा व उषेची मदनावस्था,
खोटें कधींही होणार नाहीं. काय हे॑ सवे
उत्पातदशन खोटें होईल ? आमचे बाजला
त्रिनयन व वौर्यवान॒ कार्तिकेय आहे. तेव्हां
उत्पन्न झाढेलाहाी आमचा दोष नाहींसा
होईल का? मला तर वाटत की, झालेल्या दोषा-
पासन होणारा क्षथ फारच मोठा
दोषांचा नाश होणार नाहीं. या राजाच्या
दुदेवामुळें खचीत हा दोषच होईल. यांत
कांहीं शका नाहीं. कारण, दानव नेहमी दोष-
भत असतात. जो देवदानवसंघाचा कतो व
भवनाचा प्रभ, ज्यानें भगवान कातिकेयाला
लोहितपुरांत ठेविले ( त्याच्या अनुग्रहामुळं
बाणाचा उत्कषे झाला. ) शंकराला गह सदा
प्राणाहून अधिक प्रिय आहे. व बाण हा गुहाचे
संगतीस असल्यामळे त्याला तसाच प्रिय आहे
पण, यानं दपोनं आपल्याच नाक्याकारितां
युद्धा थे वर मागितला व त्यामळे हा लब्ध
असर सवेथा नष्ट होईल, यांत कांहीं संशय
नाहीं. विष्ण ज्यांचा म्होरक्या आहे अशा
इंद्रादि देवांची, यद्वामध्ये गांठ पडल्यास शंक-
राचा वर पणे झाल्यासारखा होई. बाणाचे
सहाय्य करूं इच्छिणाऱ्या कमार व शंकर ह्या
दोघांशी भिडन संम्राम देण्यास कोण समथ
आहे १? पण, देवांचे वचन मिथ्या कधीही
होणार नाहीं. म्हणन, सवे देत्यांचा विनाश
करणारं मोठें यद्ध खास होणार
याप्रग्राणं चिंताविष्ट झालेल्या तत्वज्ञ महा-
देत्य कभांडाला सविचार संचले, पुण्यकर्म कर-
णाऱ्या देवांशीं यद्भामध्ये जे विरोध कारेतात,
वैशंपायन सांगतात:-_-राजन्, एकदां प्रम
शंकर उभेसह रम्यव शोभायमान अशा नदी-
तीरी क्रिडा व विहार करावयास गेला. तेथें
सभावती शेकडो अप्सरा क्रीडा करीत होत्या
व सवेही क्रतेची जेथ वसती आहे, अशा
तेथील रम्य वनामध्ये प्रमख गंधवेही क्रीडा
करीत होते. पारिजात व संतानक या
कर्पवृक्षांच्या पुष्पांनी आकाशाप्रमाणंच ते
नदीतीरही सवेत्र सुगंधाने कोंडून गेल होते
त्या वेळीं तेथें शेंकडा वेण, वीणा, मृदंग व
पणव हीं वाद्य वाजत होती. त्यां बरोबरच
चाललेळे॑ अप्सरांचे गाण त्यान ऐकलं.
अप्सरांनीं सत व मागध यांप्रमाणे त्या मनोहर
देवाधिदेवाची स्तुति केली. आणि त्या माला
घारण करणाऱ्या व रक्तवस्र& नेसणाऱ्या
मत्तिमंत श्रांमहेशाचे पञजन केलं. नंतर
चित्रलेखा या नांवाची एक श्रेष्ठ अप्सरा
पावेतीचं रूप घेऊन शंकरास प्रसन्न करूं
]गठी. तेव्हां तो [तिचा यत्न पाहन स्वत
देवी व अप्सरांच्या गणास हंस येऊं लागलं
तत्काळ देवीचे आज्ञेवरून नाना रूपधारी व
महा बलाढ्य शंकराचे सवे दिव्य पाषेद
ठिकठिकाणीं क्रीडा करू लागले. चित्र-
रेखेळा भल पाडण्यासाठी ते रहस्यकशल सवे
पा्षैद महादेवाची रूपं घेऊन, वृषभध्वजादि
चेन्हांनीं युक्त होऊन खेळूं लागले. व चित्र-
१ ह्या तिचे कृतीमुळे शकराचा तिजवर कोप होऊन
ती पुढ बाणासुराचा प्रधान जो कुभांड त्यांच पोटो
चित्रलेखा नांवानें आली,
५१८
रेखेचा मानभंग करण्यासाठीं सवे अप्सरा
देवीची सस्वरूपं, टीला व मद्रा धारण करून
त्या शंकररूप पाषदांशीं खेळ लागल्या
आणि उमा देवी व इतर अप्सरा मोठ्यानं
हंस लागल्या
इतक्यांत चोहोकडे किलकिळ शब्द
उद्भवला. त्यामळ शंकराचे मन प्रसन होऊन
त्यास हषे वाटला
त्या वेळीं उमेची होस पुरविण्याकरितां,
नांना आकाराची शरीरं धारण करून, जारा
आदित्यांप्रमाण देदीप्यमान ज्याचं तेज असा
महादेव देवीसह त्या नदींत विलास करितांना
पाहून त्या देवीसन्रिध असठेली बाणाची उपा
नांवाची सलक्षणी कन्या मनांत म्हणं लागली,
खरोखर, पतीबरोबर जी अशा प्रकार रममाण
होत असेळ तीच खरी धन्य होय. याम्रमाणं
मनांत संकल्प करून उषेनं तो आपल्या
सख्यांसही बोळन दाखविला. आणि पावेती
उषेचा तो अमिप्राय ओळखन तिला आनंद
देण्याकरितां म्हणाळी, *“' उपे, ज्याप्रमाण
शत्रुनाशन देव शंकर मजबरोबर रममाण
होत आहे, त्याप्रमाणे तंही ठाकर भत्यो-
बरोबर अशीच रममाण होशील.” हे देवीच
वचन ऐकतांच चितेनं जिचे नेत्र गढळ झाले
आहेत अशी उषा ' मी भत्याशीं कधीं रममाण
हाइन ? ' अस तिळा विचारू लागली. तेव्हां
ती हिमालयाची कन्या तिळा हंसन म्हणाली,
:“उषे, तुला पतिसंयोग केव्हां होईल त॑ सांगतं
ऐक, वेशाखमासीं द्रादशीस रात्री त॑ राजवा-
ड्यांत माडीवर निजळेली असतां तळा स्वप्ता-
व्ये जो एरुप रमवीळ तोच तझा पुढें भता
होईल १)
पावतीनं अर्थ सांगितळे असतां ती देत्य
कन्या आनंदांत चर होऊन सुखरूपपणे
आपल्या मत्रिणींसह तेथन निघन गेटी. वाटेत
श्रीमन्महामारत.
[ अध्याय १ १७.
सख्यांसह थट्टामस्करी करीत जात असतां,
तिचे नेत्र हषोने प्रफुलित्त झाटेळे पाहून
सख्यांनीं आनंदाने एकमेकींच्या हातावर
हात मारून आपला हषे व्यक्त केला.
किंनरी, यक्षकन्या, अनेक देत्यांच्या कन्या
व अप्सरासमहांतील कन्या उषेच्या सख्या
झाल्या. त्या सवेजणीनीं तिला म्हटलं, ' संदरि,
प्रत्यक्ष देवीने सांगितळ आहे त्यापक्षीं तझा
पति लवकरच तला प्राप्त होईल. देवीचे वचन
मेथ्या कधीं होणार नाहीं. रूप व कुल यांनी
संपक्न असा पति तिने तुजविषयीं योजिला
आहे ! ! नंतर उषा सख्यांच्या त्या वचनाचा
योग्य सत्कार करून देवीर्न मनांत आणलेल्या
संकल्पाची भावना करीत राहिली. इकडे बराच
वेळ उमेसह त्या क्रीडाविहाराचा अनभव
घरेऊन दिवस मावळला असतां, त्या सवे परम
अद्भुत अप्सरादि स्रिया आपआपल्या परी
गेल्या व देवी तेथेंच गुप्त झाली. त्यांतील
कित्येकनणी घोडे, शिबिकादि नरवाहनं, गज
व रथ यांतन नगरांत गेल्या. कित्येकनणी
आकाशांत गेल्या. हे प्रभो, त्या दिवसापासन
ती उपा काममोहित झाली. देवीच वचन आट-
वन तिळा वारंवार पतीचे ध्यान लागन राहिलं
मग ती रात्रा निजेना व दिवसा भोजन करीना
आणि ती राजकन्या पतोर्चे स्मरण करीत
विळाप करू लागली. ती आकाशांतील चंद्राची
निंदा करी. चंदनाचे सेवन करीना. हे राजन्,
ती बाळा मोहित झाली. कामान तिला पीडिले
वस्तुतः ती ज्वररहित असनही तिच्या सख्या
ती ज्वारेत असल्याप्रमाणे तिला उपचार करू
लागल्या. चटनाचा लेप घातला असतांही तिचं
हृदय तप्त झाले. गालांवर पांडुरकी आली,
डोळ्यांठहा धारा लागल्या, वारंवार जांभया
येऊं लागल्या, व तिच्या देहांत सस्ती वाढली
मटनाशीनं पीडिठेल्या तिच्या हृदयावर तिच्या
२ विष्णुपरव, ]
हरिवंश.
५१९९
सख्या वारंवार शीतळ कमलकंदचणे लार्वात
होत्या. वारा घाटीत होत्या. व पुनः पुनः असे
विचारीत होत्या की, हे भामिनि, तला काय
होत आहे ! तुझं शरीर अर्श कां झाळे आहे!
हे देवि, हे सदरे, तला काय आवडते ते
मिष्ट वस्तु बे. तुझे शर्रारी कोणती पीडा होत
आहे ती सांग.
अशा प्रकारचा उषेच्या मंदिरांत चाललेला
गलबला ऐकं आला असतां ( उषेच्या मातेने
त्यांचे कारण विचारले. ) दासी तिच्या जवळ
आम्हांला सांग. हे मनोरमे, ही दःखसाध्य येऊन आपापल्या तऱ्हेने पृथक् पथक सांगं
व्यथा तुळा कोणत्या कारणानें होत आहे!
तझ्या मनांतली गोष्ट सारिका बोलत आहेत
हे सभ्र, हे हिरवेगार पोपट थेर मनप्यासारखे
आनंद देणारं वाक्य बोलत आहेत. असं अस-
तांना तूं आज कां भाषण करीत नाहीस: हे
उत्तमे, तझा पिता महावीर असून देवांनाही
द मेय आहे. भलोकीं तर त्याच्यापुढे कोर्ण|
उभा रहात नाहीं, बलीचा पत्र महावीर बाण
केवळ द'धेषे आहे. अमरावर्तीस मिकन त्याने
शो'णेताख्य नगर बसविळे आहे. त्यांत शट
हस्तमहश्वर देव राहतो. उप, ' तो ( बाण)
माझा पत्रच आहे असे समज. ' अपे प्रत्यक्ष
शंकर तझ्या या पित्यास उद्देशन पावतीला
म्हणाडा आणि बाणालाही त्याने तसेच सांगि
तठे. सारांश; अशा समथांची तं कन्या असतां
हे बाळे, तुळा अशी कोणती व्यथा आहे कां.
दंवाचे बिट शरत्कालीं कमळावर जसे शोभ-
तात त्याप्रमाणे तझ्या मखमंडलावर व नासा-
ग्रावर घर्मेबिंदु दिसत आहेत. घनपटलाने चंद्र
जसा शोभत नाहीं त्याचप्रमाण पूर्ण चंद्रासारख
तुझ हे मख आज शोभत नाहीं. ते कांतिशून्य
आठे आहे. पण, याचें कारण काय: हे बाळे
त दीधे श्वास सोडितेस. व तुझे मन कशांत
रमत नाहीं, ह काय? तुला आवडल तसा संदर
पदाथे तूं भोजनास घे. तुळा पूर्वी तांबूल फार
आवडत असे; पण तोही आतांशीं घेत नाहीस,
याचें कारण काय ? हे देवि उंषे, अशी पडूं
नको. सामान्य लोकांस्र दर्लभ असलेल्या मिष्ट
लागल्या. “ हे देवि, साध्वी राजपुत्री जलक्रीडा-
विहार करून परत आल्यापासन मकी असल्या-
सारखी दिसते. म्हणन हे शुभे देवि, आम्ही
दासीजन ही गोष्ट तुझ्या कानीं घालीत आहो
हा कोणत्या प्रकारचा मोह म्हणावा ? या
मोनाचा अथे काय ? निद्रा इतकी कोठून
लोटली £ व ही म्लानता कशी आठी £ याचा
वेद्यांच्या संमतीने विचार करून या छेशाची
शांति करावयास सांग. राजकन्येचे शरीर
शिर्रपपुप्पाप्रमाणे अति कोमल आहे. तें; हे
संदर देवि, असला व्याधिभार कस्ता सहन
करील २ दासीनीं सांगितलेला हा वृत्तांत
ऐकन हंसाप्रमाणे मंदगमन करणारी राणी
जथे उपा होती तेथे मोठ्या त्वरेने आली
आणि आपल्या कोमल हातानं तिच्या हाताला
स्पा करून आणि, तं अशी कष्टी कां दिस-
तेस ? असा प्रश्न करून सहजवृत्ती तिच्या
हातांची बोर्ट मोड लागली, उपे, तुला काय
होतं आहे ? तला कोणती व्यथा आहे हे
सवे वद्य येऊन तला असेच विचारीत
आहेत, पहा
वेद म्हणाले ' ही राजकन्या सख्यांसह
जलक्रीडा करावयास गेली होती. तेथें पावेती
क्रीडा करीत होती. ( तेव्हां तिच्याशी क्रोडा
केल्यामळें ) हिला श्रम झाळे असावे, श्रमां-
मळे ग्हानी आली आहे. व वारंवार जांभया
येत आहेत; त्यामळे अशी निद्राही येत असते
यास्तव, हे देवि, मिऊं नको. ' देवी म्हणाली,
: अहो वेधांनो,.अंडय़ार..चेंदनाचा लेप हिच्या
५२०
श्रीमन्महामारत,
[ अध्याय । १८.
उरावर घातला असतां लागलेच त्यांतून बुड-
बुडे उठुं लागतात, ते कां £ याला काय
म्हणावे ? हिच्या अंगाचा अतिशय दाह होतो
व हिला फार थकवा आला आहे, तहान
लागते पण भूक मुळींच लागत नाहीं. बडबड
मात्र पुष्कळ करिते. यास्तव या व्याधीचे
शास्त्रतः निदान करून सांगा. ' वैद्य: हणाले,
: शुंकरासमोर क्रीडाविहार करावयास अनेक
स्रिया जमल्या होत्या, त्यांत ही राजकन्या
रूपाने अप्रतिम होती. यास्तव, मानिनी राज-
पुत्रीवर त्यांतील कोणी दृष्ट घातली असावी.
त्यामुळें हळा अशी व्यथा होत आहे. यास्तव;
रक्षामंत्र म्हणून मीठमोहऱ्या उतरून या
कुर्माराची दृष्ट काढा. थंड सरबते प्यायला
द्या व स्नान घाला, म्हणजे उत्तम शांति होईल.
असत सांगून सवे वैद्य राजग्रहांतून निघून
गेठे, पण त्यांनीं पुनः जातां जातां ही मदन-
संबंधी व्यया आहे असेही सुचविले, नंतर
मातेने पुष्कळ वेळां प्रश्न केळे असतां, ती
लाजाळू मुलगी अतिशय रडत आईला म्हणाली.
: आई, मला एकसारखे भाषण करणे व
भोजन आवडत नाहीं. त्याचप्रमाणे, आई,
माझ्या मनाला उत्साह वाटत नाहीं. माहे
हृदय दाहयुक्त असते. ' एवढे बोलून सुंदरी
उषा गप्प बसली, तेव्हां सवे स्रिया एकमे-
कींच्या तोंडाकडे टकमका पाहूं लागल्या.
कोणी बोलत ना. कारण तारुण्यांत स्रियांचे
ठिकाणीं छजञा फार असते. हं त्यांना माहीत
होते. व ही उषाच घडपणीं बोलत नाहीं त्या
अर्थी कोणीं बोलावे कीं हिला आतां नवरा
पाहून दिला पाहिजे! आई-बाप मनांत आण-
तील तेव्हां हिला अनुरूप वर मिळेल,( आणि
हिंच हे दुःख दूर होईल. )
अध्याय एकशे अठरावा.
उषास्वम़ व चितलेखेचें द्रारकेस गमन,
वैशंपायन सांगतात:---असो; याप्रमाणे
तेथील सवे दासदासी राजकन्येच्या त्या
विचित्र दशमुळे अतिशय चकित झाल्या,
त्यानंतर वेशाखमासी शुक पक्षी द्वादशीस
रात्रीं उषा माडीवर आपल्या सख्यांच्या
कोडाळ्यांत निजली असतां, त्या कल्याणीला
पावेतीम सांगितल्याप्रमाण एका पुरुषाने
स्वमांत रमविळे, त्या समयीं ती चकवाचुकवा
करूं लागली व रडु लागली. तथापि, देवीच्या
वचनाने आज्ञप्त असलेल्या तिला त्याने रात
देऊन तिचे कामाये उडविठेंच, तेव्हां शोणि-
ताने भरलेली ती रात्री एकाएकी रडत उठली.
ती तशी रडत आहे. असं पाहून भयभीत
झालेली तिची सखी चित्रलेखा तिला अति-
अद्भत व स्निग्ध वचन बोलली कीं “उषे मिऊं
नको. तूं अशी रडतेस कां व संतापतेस कां
तूं बर्लांच्या पुत्राची प्रख्यात कन्या असतांना
अशी भययुक्त कां होतेस हे सुभ, विशेषतः
तुळा या लोकीं कोठेही भय नाहीं, हे वामोरु,
तुला सवेत्र अभय आहे. कारण, तुझा पिता
रणांत देवाचांही काळ आहे. हे शुभे, ऊठ;
ऊठ, तुझे कल्याण असो. विषाद करूं नकोस.
शिवाय असल्या बंदोबस्ताच्या वाड्यांत भय
मुळींच नसते. तुझ्या पित्याने रणांत देवांसह
शर्चीपाति सुरे्वरास तो त्याचे नगरास पोंच-
ण्यापू्वाच अनेकदां चिरडळे आहे. हा तुझा
पिता देवसमूहाळा कांपवीत आहे. तो श्रीमान्
बल्पुत्र महाबलवान् व मुख्य असुरांतही श्रेष्ठ
आहे.” याप्रमाणे सखीचे शब्द ऐकून ती
यशस्विनी व निर्दोष बाणपुत्री स्वप्नांत पाहि-
लळे स्वरूप जसेच्या तसंच. तिळा वणेन करून
सांगू छागली, ती म्हणाळी , ' मी पत्र
९ विष्णुपवे. ]
हरिवंश.
५२१
असतांना, अशा प्रकार त्याने जर मजवर । विप्रपां सांगतात, मन, वाणी, व विशेषतः
जबरी केटीन तर आतां मी जिवंत राहण्याची
इच्छा कशी करूं £ माझ्या त्या शत्रहत्या;
देवशत्र पित्याला काय सांग 2 ह्या महाबलाढ्या-
च्या वंशाला मी अशी कलंक झाल. आतां
मला मरणच श्रेयस्कर आहे. न जगण्याच
कारण:-मी जशी कांहीं जागी असन माझे
मनचा पुरुष मढा मिळावा आणि
शरीर या तिवांच्या योगाने जी दुष्ट झालेली
असते तिला सज्ञलोक पापी म्हणतात. पण हे
भीरु, तझे मन कधींही चेचळ झालेल दिसत
नाहीं. तेव्हां नियत त्रह्मचयेत्रत धारण करणारी
तं दोपांनीं दूषित कशी होणार : साध्वि, शुद्ध-
भावा व मनस्विनी अशी तू॑ झापत असतांना
त्यान जर या अवस्थस प्राप् झाला आहस तर त्यात
माझ्याशी येथे यथेच्छ वतेन करावे तशांतळे घमीचा विळाप होत नाहीं. जिचे मन प्रथम
करून या स्वमांतील पुरुपान माझी अशी संकल्पान दुष्ट होऊन नंतर कमोनही टू(पेत
अवस्था करून सोडली. ती रालीची वेळ होते, तिळा असाध्वी म्हणतात. हे भाविने, तं
रीही जागेपणाप्रमाण (माझ्याशी वागून ) सती आहेस. कुठांन, रूपसपत्न, नमस्त व
मला या दशेस कोणीं पांचविळें 2 मी कमारी 'ब्रद्मचारिणी असतांना ते या अवस्थेस प्रा
असतांना मला अशा & अवस्थेस आणन झाली आहेस ( ह॑ कालाचे चेष्टित आहे)
सोडिले. मी आतां जिवंत राहण्याची इच्छा आणि कालाचे उल्लंघन कोणालाही करितां येण
कशी करावी £ साध्वी स्त्रियांचे अग्रभागी शक्य नाहीं
स्थित असणारी स्त्री, मजप्रमाण कलांची, इतक सख्यांना सांगितल तरा उपा रडतच
निंदा करणारी कुलकलॅकिनी व निराश्रित, आहे व तिचे नेत्र बाप्पांनी भरळळेच आहेत
झाल्यावर, उघडच जगण्याची इच्छा करणार ' असं पाहून कुभांडाची कन्या चित्रलेखा उत्तम
नाहं वाक्य बोलली. ' हे सर्माख, हे विशालनयने
याप्रकारे ती मत्रिणींत बसन व डोळ्यांतन शाक करूं नकोस; तू निप्पाप आहेस. म॑
अश्र गाळन पुष्कळ विलाप करू लागली, हे यथाथपर्णे ऐकलेले वाक्य ऐक. उप, तू
तेव्हां तेथे जमलेल्या सवे सख्या, काय करावं 'भत्यांच ध्यान करीत असतांना देवाने जे
हे कळेनार्स होऊन अनाथाप्रमाणे रडणाऱ्या | शंकरासमक्ष तुला सांगितळ हात; त्याच,
व घळघळ अश्र ढाळणाऱ्या उषेला म्हणाल्या हे भाविनि तं स्मरण कर. “ वशाख माह-
हे देवि, जे शाभ किंबा अशाभ बाद्वेपुरःतर न्याच्या शुपक्षांतील हादशास रात्रा उच
केळें जाते त्याच्याच योगाने पण्य किंवा पाप मार्डावर तूं निजली असता तुझ रडण्याठा
लागते. ( अनिच्छेने घडलेल्या कृत्यामुळ पाप- | न जुमानून जो तला स्त्रीत्वाठा नेईल तांच
पुण्य लागत नाहीं. ) हे शभे, तर्भ मन कांही शत्रुनाशक शार तुझा भता हाइल १) याप्रमाण
दृष्ट नाहीं. हे भाविनि, केवळ देवयोगानेच, प्रसक्षन झालेली देवी तुझ्या मनाताल गाट
बलात्काराने तझा कोणींसा भाग घेतला आह; बालला. हाता पावेतीच त॑ वचन मिथ्या
पण, हे देवि, स्वप्तांतील संयोगाने आ्रतठांप कधींही होणार नाहां. तेव्हा, ह इटुमास, तू
होत नाही, देवि, तझ्या या व्यमिचारानं, | अशी आकसाबाकशा का. रडतल ह.
कोणताही व्यतिक्रम झाठेला नाहीं. हे सुंदारे, याप्रमाण तिने स्मरण दळ असता
या मर्त्वलोकी स्वपतकृत दोष नाहीं असे धमेज्ञ | वचन आठवून ती. शुभनयना आहा उषा
हरोवर ८-६६.
देवीचे
५२२ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १ ९ ८,
शोकरहित झाली. उषा म्हणाली, शंकर क्रीडा रेक. तो कोणाचा पुत्र : त्याचे नांव काय ?
करीत असतांना देवीने जे सां'गेतले होते | कोणत्या कुलांत झालेला हे अगोदर समजले
त्याचे मळा आतां स्मरण झालें. तिने जमे | पाहिज, याप्रमाणें ती बोलली असतां मद
सांगितले होते तसेच मला सवे प्राप्त झाले नाने वेडी झाडेडी उपा त्या क॒भांडकन्येला
आहे. तर त्या पुरुषाला आतां जाणाव कस? म्हणाठी, ' सखे त॑ मठा कसत समजेल ? तंच
( तो कोठचा कोण हें क॑ कळणार?) आतां काय तो विचार कर.मला तर कांहीं उत्तर
याविषयीं जे कतेव्य असेल त॑ कर. उपने तिला सुचत नाही. मनुष्याची चालच ही कीं,
असे सांगितलें असतां अथेनिणयांत कुशल ज्यावर प्रसंग पडेळ तो वेडा होऊन जातो.
असलेली कुंमांडकन्या पुनः न्य.यानसार | याकरितां, हे साखि, मी जिवेत राहीन असें
म्हणाली, * देवि, तं सांगितलंस खरं; पण त्याचे कर, ' उपा रडतच हे बोलली, त॑ ऐकन तिची
कळ, कीर्ति, पोरुप, इत्यादि कोणाला तत्वत; | रमणीय सखी कमांडकन्या तिला म्हणाठी,
माहीत नाहीत. मग त अशी वेडी होण्यांत | ' हे विशालासिे, संधि व विग्रह यांमध्यं
काय फळ हे भौरु, शाभे, तं स्वप्तांत ज्याला | सवेथा कशल असलेली तह्नी जी चित्ररेखा
पाहिळेस तो अट्टळ भामटा आम्ही कर्भींच | नांवाची अप्सरा मेत्रिण आहे तिची त
पाहिला किंवा एकिलेटाही नाही; मग सत्वर प्राथना कर, तिळा सवे जगत् पणेपणे
अशाला कसे ओळखावे? हे नॉलिनेत्रे, हे ठाऊक आहे
वरारोहे, ज्याने स्वसामथ्याने अतःपुरांत प्रवेश । हे तिचे म्हणणे ऐकन हपंयक्त व विस्मित
करून तं रडत असतांही बलात्काराने तुझा झालेल्या उषने त्या चित्ररेखा नांवाच्या प्रिय
भोग घेतला, तो कोणी सांधा पुरुष असेल सखीला ( अप्सरेला ) आणविठे. व दीन
असं संभवत नाहीं. कारण, तो शात्रनाशक होऊन हात जोडन ती तिला आपल्या द:खाच
एकटाच तुझ्या लोकप्रासिद्ध नगरांत दांडगा- कारण सांग लागली, तिचे भापण ऐकून चित्र-
इन शिरला. आदित्य, रुद्र, वस, महाबलाढ्य रेखेने त्या यरास्वत्रिनी बाणपुत्रीचे समाधान
अश्विनीकूमार इत्यादि भयंकर पराक्रमी देवही केळे. तेव्हां विस्मित होऊन ती प्रेमाने आपले
या शोणितपुरांत प्रवेशा करण्यास धजत स्वाथीन झालेल्या त्या चित्ररेखा अप्सरेला एक
नाहींत. यास्तव, येथे आलेला तो शात्रमदेक अवाच्य ( द्वाड ) वचन बोलली. ते असते वी,
यांच्याहून शतपट पराक्रमी असला पाहिजे. ' हे भामिनि, मी तुला आज शेवटचेच वाक्य
म्हणनच तो बाणाच्या डोक्यावर पाय देऊन सांगतं त॑ ऐक. मला प्रिय असलेल्या, मत्त
शोणितपुरांत प्रविष्ट झाला. पण, हे कमल- [ण॑गमन करणाऱ्या व कमलनयन
नयने, जिचा भती अशा प्रकारचा यद्धवि- कांताला जर त आणन दिं नाहींस, तर मी
शारद नसल [त*च्या जावताचा किवा भागाचा ढाकरच प्राण देईन यावर उपंला आनद
तरी काय उपयोग? (असावा भोक्ता तर असाच होई चित्ररेखा हळच म्हणाली, ' हे भार्मिनि,
पराक्रमी असावा, ) देवीच्या प्रसादाने तला हे सत्ते, ही गोष्ट आह्यांठा जाणतां येणें
असला कंदपोसारखा पराक्रमी पति प्राप्त साळा शक्य नाहीं. त्या चोराचे मळा न कड, न वणे,
आहे. त्याअर्थी त॑ धन्य व अनगृहीत आहेस. न शीळ, न रूप, न देश-कोणते कांहींच
आतां आपल्याला अवश्य क्तेव्य त॑ मी सांगतं | ठाऊक नाही, तेव्हां कर्ते करावें तथापे; हे
२ विष्णुपवे, ]
हरिवंश,
५२२९
क म डड वाम
€"_
साख,
"७७
मला अद्धीजलाने काय करतां येणे शक्य म्हणाली, ' गडे हाच तो चोर, मी राजमंदि
आह् त सागत, एक, आधाला आल म्हणन [रात माडावर नंजलढा असता ज्याने पवा मला
र
सांगत कॉ, याच उपायाने तुझा मनोरथ पणे
होइल. देव, दानव, यक्ष, गंधवे, उरग व राक्षस
यांमध्ये जे कलान, प्रभावाने, व रूपानं श्रेष्ठ
आहेत, त्या सर्वांस त्यांच्या प्रभावाप्रमाणच
मी चित्ररूपाने काढन दाखवित. याचप्रमाणं,
मनष्यांमध्ये जे श्रेष्ठ व ढोकप्रापेद्ध आहेत;
त्यांनाही, हे भीरु, मी तळा सात दिवसांत
रेखाटन दाखविते. म्हणजे तं त्या पटांतन
आपल्या पतीस ओळखन प्राप्त करून वेऊं
दाकशींठ, ' उपेच बर करण्याच्या हेतन चित्र
रखेनं असे सांगितलं, तेव्हां ' बरं आहे, तसे
कर, !' असे ती आपल्या प्रिय सखीस म्हणाली
नंतर ती चित्ररखा आति कशल्हस्त असल्या-
मळं तिन सात दिवसांत एका मोठ्या फलका-
वर सवेभर मख्य मुख्य पुरुषांची सवे चित्रे
लिहिन तो चितारढेला पट उपेपाशीं आण
विळा. व आपण तयार केलेला तो पट नी
पसरून उपला व विशपंकरून तिच्या सख्यांना
दाखविला. ती म्हणाली, ' हे देवांतील मुख्य,
याचप्रमाणे दानअवंशज, किन्नर, उरग, यक्ष,
राक्षस, गंधवे, असुर, देत्य व दुमरेटो असेच
विलासी सवे मानवांतील अतिश्रेष्ठ परप या
सवांना मीं यांत रेखाटले आहेत. तर ते आतां
यांत पहा. सखे, मी अशा लिहिलेल्यांपकी
तझा भती कोणता व त्याचे रूप कसं काय
आहे, ते तं स्वम्तांत ज्याला पाहिळे आहेस
त्याची आठवण करून यांतन ओळखन काढ.!
असे बोलन ती चतर व संदर चित्ररेखा
क्रमाने देव, दानव, गंथव, व विद्याधरगण
यांस दाखवन नंतर सवे यादव सोडन यटने
दून कृष्ण दाखव ठागढा, त! त्याच्या-जवळच्या
काढलेल्या अनिरुद्धास पाहतांच उपेचे नेत्र
विस्मयांने प्रफालित झाळे व ती चित्ररेखेस
हे संदरि चित्ररखे, मळा खरे सांग.
स्वस्तांत दापित केले, तोच हा आहे. मीं याचं
स्वरूप ओळखले. हा रतिचोर कोठचा कोण?
याचं
कळ, शीळ, अभिजन ( पितृपितामहादि
परंपरा ) व नांव कळलं म्हणजेमग मी या
कायाचा निश्चय करीन,
चित्ररखा म्हण.ली:-' हे सुंदरि, हा तुझा
भतो त्रढोक्यनाथ धीमान कृप्गाचा नात व
प्रथम्नाचा पत्र असन प्रचेड पराक्रमी आहे
पराक्रमामध्ये याची बरोबरी करणारा त्रिभ-
नांत कोणीही नाहीं. हा पवत उपटन
यांनींच शत्रेना झोडता. सखे, त॑ धन्य आहेस
पावेवीन सवेथा तुळा अनुरूप व सजन असा
यडश्रष्ठ पाते देऊन तुजवर मोठीच कृपा
केढी आहे.' उपा हणाठी-हे संदरी, विशाल-
नयने, त॑ आमचा उभयतांचा संत्रंध जोडून
देण्यास याग्य आहेस. दुसरी तोड नाही
तजवांचन मी अगतिक आहे. कारितां त॑ माझी
॥ति हो. त॑ अतरिक्षांत फिरणारी योगिनी व
कामरूपिणी अमन असल्या उपायांत फार
कशळ आहेस माझ्या प्रियाला सत्वर आण
हे भीरु, माझ्या प्रियाचे येण सुखाने करस
ल य.विपयीं विचारपवेक चांगला उपाय
योज; आगे, ह सदरी, तं हटकून काम साधून
येशीळ अशी याक्ते लढव. जो आपत्कालीं
कामास येतो तोच मित्र होय अते ज्ञानी
म्हणतात. हे रम्थ अप्पर, मा कामाते साठ
आहे. यास्तव माझे आतां प्राण वांचीव, हे
ठाभे विशाळासि, माझ्या त्या देवासारख्या
भत्यांडा आजचे आजच जर आणिले नाहींस
तर मी प्राणत्याग करीन, '
उषेचे हे भाषण ऐकून चित्ररेखा बोडी:
शचिस्मिते, कल्याण माझे म्हणणे तरी
९२३४
द्वारकासद्धा पाररक्षित असल्यान, ती देवांनाही
दुगेम आहे. तिला लोखंडी दरवाजे असन
त्यांवर पहार आहेत. शिवाय, द्वारकंतील
वृष्णिकुमारांची उत्तम रखवाठी आहे.
€९ *५_ ७७% र (र
नगराभांवती विश्वकर्म्याने सवेभर पाणी
फिरविले आहे. पद्मनाभाच्या आज्ञेने ती घार
पुरुषांकडून रालिली जाते. भावती पवत, तट,
व खंदक असन आंत शिरण्याचे मार्गे माठे
अडचणीचे आहेत, व भातमंडित पर्वेतांचे
सात कोटांनीं ती रासित आहे. त्यामळ ती
ह्वारकानगरी, गेरमाहीत लोकांस प्रवेश
करण्यासारखी नाहीं. यास्तव, त॑ मठा, स्वत
आपल्याला, व विशेषतः आपल्या पित्याला
वांचाव, ( नसता हट्ट घरू नका.)
उषा ह्मणाठी:-' सखि, योगसामथ्याने ला
तेथ जातां येण शक्य आहे. पप्कळ बोलण्यांत
कांहीं मतल्ज नाहीं, याचं कारण ऐक. या
अनिरुद्धाच पणे चंद्रासारख॑ तेजस्वी मख
माझ्या प्रत्यक्ष दृष्टी न पडळ तर मी यम-
सदना खास जाईन, हे भाभिनि, योग्य दत
निळाळा असतां कायाची सिद्धि होत असते,
यास्तव मा [गवत रहावे अशी जर तझी
च्छा असेळ तर माझ दतत्व मान्य करून तं
जा. मार्झ सख्य, मी प्रमान केलेल भाषण,
इत्या|देकांची जर तला ओळख असेल, तर
माझ्या कांताळा सत्वर घेऊन ये. मी तला
शरण आढ आहे. कामाते व मदनाने वि
झाढल्या कामिनी प्राणसेकट व कुटक्षय यांजकडे
हात नाहींत. कोणतेही कार्याविषयी प्रयत्न
करण अगदीं योग्य आहे, असं शास्त्राचे म्हणणे
आहे. हे विशालनयने, द्वारकेत प्रवेश कर
ण्यास तूं समथ आहेस. व माझ्याशी तुझा
श्रीमन्महामारत
[ अध्याय ११९,
मला प्रियदशन करीव
चितरेखा ह्मणाली:-'*सखे, तझ्या अमृतनल्य
वाक्यांनीं मी अतिशय तृप्त झाले आहे. तझ्या
या प्रिय व रम्य शब्दांनी मला उत्तम उद्योग
करण्यास उद्युक्त केळ आह. हे भार, ही मी
आतां सत्वर द्वारकानगरीस जात, वत्या
प्रसिद्ध पुरीत प्रवेशा करून तुझ्या अनिरुद्धभना-
मक आजानुबाहु वृष्णिकुळोद्भव पतीस आणित."
याप्रमाणं, तथ्य व दानवांस अशुभ व भय-
प्रद भापण बोलन, मनासारखा जिचा वेग आहे
अशी ती चित्ररेखा गुप्त झाडी. इकडे ( शोगे-
तपुरांत ) उपा सख्यांसह विचार करीत बसली.
चितरेखा सर्खाचे प्रिय करण्यासाठीं त्या बाण-
पुरांतून तिसऱ्या महूतावर गुप्त झाली. व तपो-
धनांचे पजन करीत एका क्षणांत कृष्णपाठित
द्वारकेस प्राप्त झाली, केलासशिखराकार प्रासा-
दांनी शोभायमान असलेली रम्य द्वारका तिठा
अंतेरिक्षांताळ नक्षत्रांप्रमाणे लवटखतांना दिसली.
1
अध्याय एकदा एकाणसावा.
उषा-अनिरुद्ध संगम व आनेरुद्धाचे
वाणसन्याथ्ी युद्ध
वेदपायन सांगतात:---नंतर द्वारवतीस
पांचल्यावर बाणाचा गव हरू इश्च्छिणारी ती
चित्रलखा, अनिरुद्धास (आपण) बाणाच्या नग-
रीत नेळं ही वाता कृष्णाला कशी कळवावी;
या गोष्टींचा विचार करीत क्रृप्णभवरनाजवळ
उभी राहिली, तेथ ती स्वबद्धीनच कतव्या-
थोचा निश्चय करीत असतां जवळच उदकांत
र्यानस्थ बसटेल्या नारदमनीकडे तिची दृष्टि
गेली. त्यांना पाहतांच नित्रलेखेचे नेत्र प्रफ
छित झाळे व ती जवळ जाऊन आणि वंदन
करून तेथंच अधामुख उभी राहिली. तेव्हां
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ५२५
विडे ्र््््आ् ला भाया ाक्यका््कगामाभाकाााा
नारद तिला आशीवाद देऊन म्हणाले, * तं जाळन सोडील. यासाठी, हे मने, या प्रिय
येथ कशाकारेता आली आहेस तं तत्वत: कांताची उपेळा तर प्राप्ति होईळ आणि मीही
ऐकण्याची माझी इच्छा आहे.! तेव्हां चित्रठेखा निभय राहीन असा कांहीं उयाय संचवावा. !
हात जोडून त्या होकपूजित दिव्य दे्वापे नार- चित्ररेखेचे ह वाक्य एकून नारद तिला असे
दास म्हणाली, “भगवन? माझ म्हणणे ऐकावे. शुभ वाक्य बोलला:-* हे अप्परे, निऊं नको
मी दूतत्व स्वीकारून अनिरुद्धाला नेण्याकरितां स्वस्थचित्ताने मी सांगता त॑ ऐक. तं अनि-
येथे आळे आहे. पण, हे मने, मी त्याला रुद्वाला नेऊन कन्यागृहांत सोडल्यावर तेथें
कशाकारेतां नेणार त॑ ऐका. शोणितपुर जर यद्ध उर्भे राहिठे तर, हे शचिस्मिते, तं
नांवाच्या नगरांत बाण या नांवाचा मोठा माझे स्मरण कर. कारण, हे मनारमे, यद्ध
असुर आहे. उपा या नांवान प्रख्यात अस- पाहाण्याची मला फार होस आहे. तें पाहि
ठेली त्याची एक सुंदर व तरुण कन्या आहे. ल्याने महा फार आनंद होत असतो. व तं
हे भगवन, ती या प्रद्यम्नपुत्र-रूपी उत्तम पुरु- होत नसळे तरी घडवन आणण्याची माझी
पावर आसक्त झाली आहे. देवी यावेतीने वर नेहमी खटपट असते. असो. सवे लोकांस भरळ
देऊन त्याठा तिचा पति केळ आहे. त्याठा पाडणारी ही तामसी विद्या घे. हिच्या साह्याने
नेण्यासाठी मी येथे आढ आहे. यास्तव मळा तू अनिरुद्धास ब्रेऊन जाशील. ज्यानं ही विद्या
या स्वीकृत कायात यश येईळ असे कराव. स्वतः सिद्ध करून पाहिटी आहे, असला मी
मी अनिरुद्धाला शाणितपुराला नळ असतां, मुनि तुला ही विद्या देत आहे. ') महर्षि नार-
हे महामने, ती वार्ता आपण कृप्णास सांगावी, दांचे या शब्दांवर चित्ररेखेने * बरं आहे'
म्हणजे कृप्णाशीं बाणाचा रणांगणांत मोठा | असे उत्तर दिले
अगडा होईल, कारण, तो महासर दिव्य आहे. नंतर महात्म्या क्रषिश्रेष्ठ नारदास वंदन
अनिरुद्ध तर त्याला जिकण्यास समथे नाहींच; | करून अंतरिक्षमागोने ती अनिरुद्धाच्या ग्रहास
पण सहस्रबाहुंनीं युक्त असलेल्या व अंगा- निघाली, द्वारकंत उतरल्यावर मध्यभागी प्रद्व-
वर धांवन येणाऱ्या त्या महा असुराला म्राचे ग्रह असून त्याच्या शेजारीच अनिरुद्धाचें
महाबाह कृष्ण निंकील. भगवन्, एवव्यासाठी गह होतें, त्यांत ती शिरली. त्या गहांतील
मी येथ तम्हांपाशीं आठ आहे. कृष्णाला हो स्तंभ व वेदी सोन्याच्या होत्या. वेड्येरःन-
वाती कशी कळेल व कृष्ण आणि जाण यांचे | जडित सोन्याची बहिद्ठोरं होतीं. त्या ग्रृहांत
यद्ध कते जेपेळ हीच मला विवंचना होती, पुप्पांच्या माळा लांबत सोडल्या होत्या. ते
परंत आतां आपल्या कृपेने मळा कृष्णापासन | गृह पणकंभांनी उपशोभित होतें. त्याच्या
य राहणार नाहो. तो. दव स्वतः तत्तदश| वरचा भाय स्तभावाचून अखड लाबचलाब
असल्यामळे त्याला हे कृत्य कर्पे समजेल याची अशा तुळवटांनी किंवा पापाणांनीं रचढेला
मला फारशी चिता नाहीं. पण मा आअनिरु- असून अ काराने मोराच्या कंठासारखा लांबट
द्धाठा येथन कशी नेऊं हाच मोठा विचार व उंचट होता. तं गृह रत्न व प्रवाळ यांनीं
पडला आहे. कारण, तो महाबाहु कृप्ण कुद्ध खचून टाकिले होते. देव व गैथवे यांच्या
झाळा असतां तेलोक्यालाही जाळीळ. नात- योगानं तं नादित झालं होत. एवेच नेथ प्रदरु-
वाच्या शोकाने संतप्त झाळेळा तो मळा शापाने 'म्नपुत्र मोठ्या सुखांत रहात अस, अस ते
*-__“>->“:*““॥४॥॥णश णी शह शश ण णी 00”? 0 00 00000000000?र00000000000एश४ण>2----->>----ा---*“-->८--५:--५-८८-<-८५५-::--:५-:::>:-:८:><५८५॥00४शश0ी शशी शी? त) 00) 0 ऑिि?ंश? री? 0ी?000एशशी00ीतीश शी तटशी0प0टशशशशिएतीशशी0ीशर?0श? ९0? शी शीण
५२९ श्रीमन्महामारत, [ भध्याय ११९.
गह तिने पाहिले. त्यानंतर एकाएकीं त्या सखीचे म्हणण मी तुला जसंच्या तसे सांगत
मोठ्या गहांत प्रवेश करून त्या श्रेष्ठ अप्स- स्वस्तामध्ये तं जिला पाहलस व स््ीक्षवास
रेन चंद्राप्रमाणे शाोभयमान अशा अनिरुद्धाला पोचविळेस व जी तुझी मति हृऱ्यांत धारण
श्रेष्ठ स्रियांमध्ये बसलेला पाहिले. तेथे तो करिते, त्या उपेने मला पाठविले आहे, ती
क्रीडाविहारांत ग्के असन स्त्रिया त्याची सववत्र वारंवार रडते, जांभया देते व सुमकारे टाकित
सेवा करीत होत्या. तो मदादि पेये पीत होता. सारांश, हे सदया, तझ्या द्शनाविषयी उत्सक
व परम शोभेन युक्त होता. कुबेराप्रमाणे तो झालेली ती कामेनी फार केश पावत आहे
श्रेष्ठ असनावर बसला होता. तेथें ताळ वाज हे वीरा, तं जर येशील तरच ती जीवित
विदा जात असन मधुर गायनही चालले होते. धारण करील. तक्ते जर दशन न झालें तर
पण त्याचे मन तेथील गोष्टींवरून उपेचे तिळा मरण येईल, यांत संशयच नाहीं. बा
संभागांचच चिंतनांत होते. सवेगणसंपन्न 'यदनेदना, तझ्या हृदयांत दसऱ्या सहस्त्रावधि
स्त्रिया ठिकठिकाणीं नाचत होत्या. पण, । स्रिया जरी असल्या तरी ज्या अर्था ती तुमवर
त्याच्या मनाला संतोष होत आहे अस चित्र- इतकी आपक्र आहे, त्या अथा तिचे पाणि
ठेखला दिसळं नाही. भोगांच्या योगाने ग्रहण तं करावेंम, हे उचित होय. देवी पावतीनं
त्याच्या चित्ताला आनंद होईना. तो मद्या- तिळा वर देतांना तंच तिचा दृष्ट म्हणन तझ
चेंही सेवन करीना. त्यावरून त्याच्या हृद-। तिळा समपंण केळे आहे. मी तझ्या स्वरूपाचं
यांत तंच घोळत असावे हं अगदीं उघड चित्र काढन तिला दिले आहे. त्याकडे पाहून
आहे, अस तिने आपल्या बुद्धीने तेथें निश्चित ती जिवेत असते. यास्तव, हे यदुभ्रष्ठा, तूं
केळे व भय सोडल. पण, ती मानी चित्रलेखा दयाळ होऊन तिचा मनोरथ पणे कर. आने
संदर स्त्रियांच्या वेढ्यांत असलेल्या इंद्रध्वजा- रुद्धा, उपा व मीही तझ्या पायां पडत आहा!
सारख्या त्याला पाहन चिंतेने व्याकूळ झाली, । तिची उत्पत्ति व कळशीळ कस आहे त॑ ऐक
का. अशात आपल काय कस साधाव १? त | तिचा अगत्रांचा, स्वभाव व पंता यांचे वणन
निर्विघ्रप्णे पार क्स पडेल £ अस्स म्हणन ती मी करिते. विराचनपुत्र जो बढी त्याचा बाण
यशस्विनी अप्सरा मनांत विचार करूं लागली, म्हणून एक वीर महासुर आहे. तो शाणित
नंतर त्या शाभळलाचनेनं तामसी बिदयेच्या 'पुरांत राजा असन तत्नी इच्छा करणारी ह
योगाने त्या प्रदेशास आच्छादित केल. व त्याची कन्या आहे. तिचे चित्त तुझ्या स्वरूपी
स्वतः अंतरिक्षमागोन तत्काल त्या मंदिरावर आसक्त झाळं असन तिचे जीवित त्वन्मय
उतरून आंत अनिरुद्धापाशी जाऊन 'झाळे आहे. देवीनं तिच्या मनाप्रमाणे तिला
तिनें मधुरवाणीने सुंदर भापण केले. भता दिला, यांत कांहीं संशय नाहीं. तुझ्या
त्याहा दिव्य नेत्र देऊन व आपल दिव्य समागमाच्या आशेनेच केवळ ती सुंदरी प्राण
रूप दाखवून ती एकांतांत असें वचन धारण करून आहे.”
बोलली:-' हे यटनेदना, वीरा, त्त सववत्र चित्रळेखेचं हे वचन ऐकन अनिरुद्ध
कुशल आहेना*2 तुझा सवे दिवस व प्रदोप- म्हणाळा:-' हे शोमने, मीं तिढा स्वसांत
तो पाहिळ. तो प्रकार मजपासन ऐक. तिचे ते
काल सुखानं जातो का? हे रतिपुत्रा मह!
बाहो; माझी विज्ञाप्रि ऐक. माझ्या उषा नामक । रूप, कांति, मति, संयोग व रडणे या वांचा
२ विष्णुपवे, ] हरिवंश, ५२७
विचार करण्यांत मी अहोरात्र गुंगला आहे. ठेखेला म्हणाठी, ' का्यत्ते सासरे, हे काम
मी जर कृपापात्र असेन व तू जर माझे गप्तपणं साधेळ असे कर. कारण, ते गप-
स्नेहाची इच्छा करीत असशील तर, हे चित्र- पण केळं तरच सख होणार आगि तेंच
लेखे, मला तिजकडे घऊन चळ. मी त्या उघड झाल्यास जीवितक्षय होणार. ! असे
प्रियेळा पाहण्याविषयीं उत्सक आहे. मदन- | बोळन ती त्वरेनेंच चांगळी भाषित होऊन,
तापाने संतप्त आलेला मी प्रियासंगमाच्या गुप्त प्रदेशी कांताशीं संगत होत्साती भयभीत
इच्छेने हे पहा तजपुढे हात जोडले आहेत
मार्झे स्वस्त सत्य कर. ' त्यानंतर त॑ वचन
ऐकून ती श्रेष्ठ अप्परा चित्रलेखा म्हणाळी, ऐक. मत्रिणी, देवापुढे पुरुपप्रयत्नाचे कांही
: माझे सव श्रमांचे आज साथक झाळ, कारण | चालत नाहीं. याकरितां, देवीचा प्रसाद तला
माझ्या सखीची याचना सफळ होत आहे. ' अनकल आहे, त्याअर्थी आन आपण मायेने
वशपायन सांगतात!---अनिरुद्धांच त इष्ट केलळी गप्त गोष्ट पुरुपप्रयत्नान उघड हाणार
जाणन भामिनी चित्रलेखा मनांत अतिशय संतृष्ट नाहीं. सखीचे हे शब्द ऐकन तिच चित्त
झाटी. व 'जर॑ आहे, असे त्याला म्हणाठी. नंतर | निभय झाळं व तीही म्हणाली, तं म्हणतेस तं
राजमंदिराच्या माडीवर स्त्रीमडळाच्या मध्य- अगदीं खरं आहे. मग ती अनिरुद्धास उद्देशन
भागी असलेल्या यद्भदमेद अनिरुद्धाठा म्हणते, ' धन्य भाग्य मार्झ कौ, जो माझ्या
घेऊन ती आकाशांत उडाली, आणि सिद्ध व स्तप्तांतठा चोर व ज्या दलेभ प्रियाच्या उत्कं-
चारण यांनीं सेवन केलेल्या मागीत येऊन 'ठेनं आम्ही सिन्न झालो होतो, तो समग आज
तेथन मनाप्रमाणे ती चपल अप्सरा एकाएकी माझा पाते या नात्याने माझे दृष्टीस पडला
शोणितपुरांत शिरली. इच्छेम येईल तं रूप बरं, हे महाबाहो, आतां मी असते विचारिते
घारण करणाऱ्या त्या महाभागेने आपल्या कीं, सवे प्रकारे तज्ञ कशल आहेना? आमचे
माथेच्या बलाने कोणाचे दृष्टीस न थेतां त्या स्रियांचे मन मेळ फार कोवळे असत म्हणून
अनिरुद्धास जेथे उषा होती तथ आणिले. मी हा प्रश्न करित
आणि त्या विचित्र आभरणांनीं भपित केलेल्या उपेच त मधर व खांचदार वचन ऐकून
व रंगबिरंगी वस्त्र भारण करणाऱ्या देवस्वरूपी तो यदुश्रेष्ठही तिजपेक्षांही अधिक शुभाक्षर
यादवाला एकांतांत उपेला दाखविलें. पण; तेथ यक्त वचन बोलला. आनेदाश्रंनीं पणे असे
सख्यांसह माडीवर बसलेली त्याला ।तेचे डोळे पसन व हसन तो मनोहर वचन
पाहून विस्मित झाली आहे, असे पाहतांच तिनें बोलला काँ, ' हे मितभापाणे वरारोहे, माझे
तेथन तत्काल त्याला आपल्या गहांत नेळे. सतेत्र कुशल आहे. हे देवि, तुझ्या प्रसादाने
प्रियाठा पाहन त्या अभैज्ञ संदरीचे नेत्र हषोने मी तुळा प्रिय निवेदन करिता. हे शुभदशेने;
आतिशय प्रफछित झाले. व माडीवरच तिनें मीं हा देश पूर्वी कधीं पाहिलेला नव्हता. पण,
अन्येपर्वक त्या यादवांचे पजन केळे. तिने परवां रात्री एकदां स्वप्तांत मीं एक मोठे
वितञ्रटेखेळा आठिंगन देऊन प्रियाच्या गोष्टी 0 हा हक अक्षरशः पुढें आला आहे. व याचें
सांगण्याविपर्यी प्रार्थना केळी. पण; इतक्यांत ती कारण सद्यःस्थठी कांहीं दिसत नाहो. आणि कलकत्त्याच्य,
गडबडलली व भयात्र झालेली कामिनी चित्र प्रतीत तो या स्थळी मुळींच नाह
| होऊन राहिली. तेव्हा. चित्रलेखा तिला
म्हणाढी, सखे, त॑ आतां मी सांगते तो सिद्धांत
५२८ श्रीमरमहामारत. [ भघ्याय ११९,
कमानी
कन्यापुर ( हेंच ) पाहिळे होतें. त्यानंतर, हे मोठ्या कुलांचेच घर्षण केल्याप्रमाणे झाले
भीरु, अशाच रीतीने मी हा आज येथे तुझ्या आहे. कारण ती विवाहविधीनं त्याला दिलेली
कृपेने आलो आहे. पावतीच त वाक्य खाटे | नसतां त्यान आपण होऊनच जवर जबरी
होणार नाहीं. देवीची तजवर प्रीति आहे, केली आहे. जो मख आमच्या या नगरांत १
असे जाणन, हे भामिनि, त्र प्रिय करण्या- गहांत निःदकपर्णे प्रविष्ट झाला त्या दुमतीच
कारेतांच मी येथें आलो आहे. प्रसन्न हो, सामथ्ये व धाडस अवणेनीय आहे खचीत
तला शरण आलां आहे. ! त्यान असे सांग- असे बोलन पनः त्यानत्या किकरांस सक्तीची
तांच तिने त्वरने अलंकार चढाविळे आणि ' आज्ञा केटी, व तेही त्याची आज्ञा घेऊन व
गर्त स्थानीं कांताशीं संगत होऊन अतिशय चांगले सज्ञ होऊन निघाल. आणि अनिरुद्ध
भयभीत झाल्यासारखी होऊन राहिली. नतर होता तेथे ते महाबलाल्य लाक गल. हातात
गांधवेविवाहविधीने त्यांचा परस्पर संजंध नाना शस्त्र घेऊन व नानाप्रकारची रूप धारण
झाला. व दिवसा चक्तेवाक पक्षी जस रममाण करून ते भयंकर दानव अतिशय चवताळून
होतात, त्याप्रमाणे तीं दोघे परस्पर रममाण 'प्रचम्नपत्राच्या वधाच्या इच्छन तेथ येऊन
झाढीं, अनिरुद्धासारख्या सुंदर पतीचे समा- ठेपले, तेव्हां ते सन्य पाहून अनिरुद्धाला
गमाने ती दिव्य वस्त्रानलेपनयक्त वरांगना हे मारतील या भयान कांपणारी ती यश
फार आनंदित झाली. त्या वेळीं ती फार गपचप ' सनी बाणकन्या नेलांत अश्र आणन रडं
रीतीनं अनिरुद्धाशी रमत होती, तीं कळण्यांत ' लागली. तेव्हां ती मगनयना दानवकन्या
आली नाही, पण पुढ लवकरच ती वेळ आढी. रडत आहे व “ हा! हा! कांत, ” अर्स
व दिव्यमाल्ये व वस्त्र धारण करणारा अज म्हणन लटलट कांपत आहे, असे पाहन अनि-
दिव्यमाळा व अनलपनाने शोभलेला तो यद्- रुद्ध तिळा म्हणाला, ' ह संटरि, त भिऊं नकोस
श्रेष्ठ उपेशी रममाण होत असतो हे बाणा- मी असतांना तं भिऊं नकोस. हा तर तला
सराच्या हेरांस कळलें. त्याबरोबर त्यांनीं मोठा हर्पाचा प्रसंग आला आहे. या वेळी
तत्काळ त॑ बाणकन्येचे अमयोद वतन जाऊन भीतीचे कांहीच कारग नाहीं. हे यशास्वाने,
बाणासरास जस पाहिळे होत तसे पुरापर बाणासराचा हा सव भत्यवग जरी मजवर
सांगितलं चाळन यत आहे तरी मला कांही पिता वाटत
तेव्हां त्या भयंकर कमे करणाऱ्या व शात्र-, नाही. हे भार, आतां माझा पराक्रप पहा. ”
हत्या बलिपुञ्न बाण वीराने किकरांच्या, नतर यत असलेल्या त्या सन्याचा गज-
सन्यास अशी आज्ञा केढी की, तह्यी सवे बजाट ऐकून प्रद्यश्नपत्र “ काय आहे ” अस
मिळन जा व ज्या दष्वाद्धे दरात्म्यान म्हणत एकाएक उटून उभा राहला. ता
आमचे कळीनपणाळा असता डाग ठढावला त्याला नानाप्रकारचीं शस्त्र उपसन त्या मोठ्या
त्याला मारा. उपेचे धपग केल्याने आमच्या सन्यानं सर्वतः त्या गहास वेढा दिलेला दिसला
त्याबरोबर अतिशय रागाने तो दांतऑठ
१ आभच्या वाहूमयांत प्रमी खापुरुपांचे मिलाफाला खाऊन आपल्या एकट्याचेच अंगद्वामथ्याचे
चक्रवाक-मिथुन हे बदकालापासून उपमानीभत डिसर्त 5". 5२६ २ ०० 3 5६ ५४
गभाधानप्रयागांत देखील “चाक्रवाक * संवननं । यन्न- भरावर जंथ त व, दिलेले सन्य हात तथ
दौभ्य उदाहृतम् । ? असा दृष्टांत आहे. त्वरेने आला, तेव्हां बाणासराचे योद्धे संग्राम
२ विष्णुपवे. ]
करण्याकरितांच सरसावले असे पाहून चेत्र-
ठेखेने ज्याचे दर्शन देवासारखे आहे, अशा
नारदार्चे स्मरण केलें, त्याबरोबर चित्रठेखेनं
ज्या स्थळीं स्मरण केठे होते, तेथेंच शोणित-
पुरांत एका निमिपांत नारद योगी प्राप्त झाले.
आणि अंतरिक्षांतत उभे राहून ते अनिरु-
द्वास म्हणाले, ' हे वीरा, मिऊं नको. तुझ
कल्याण असो. मी आजच हा तुझ्या नगरी
गेलांच असे समज! ' तेव्हां नारद'स पाहूनत्या
महाजलांने अभिवादन केळे व मोठ्या आनंदाने
तो युद्धास सज्ज झाला, नेतर गर्जना करणाऱ्या
त्या सवोचाच ध्वनि ऐकून अंकुशाने टोंच-
लेल्या हत्तीप्रमाणे तो शर एकाएकीं उठला.
(व त्यांच्या अंगावर धाऊन निवाला. ) त्या
वेळीं तो महाबाह दांतआंठ खात माडीवरून
हरिवश.
५२९
त्या अभितपराक्रमी यादवाच्या त्या भयंकर
परिघाच्या योगाने मारले जाणारे ते सवे दानव
पळत सुटले. याप्रमाणे त्या सवीस पळवून
पारेघाच्या योगाने मोठा पराक्रम गाजविणारा
वीर अनिरुद्ध रणांत हृष्ट होऊन सिंहनाद
करूं लागला.
यामुळें, वपेतूच्या आरंभीं आकाशांत गर्जना
करणाऱ्या गंभीर मेघाप्रमाणे तो भासला.
शात्रेंचा उच्छेद करणारा तो रतिपुत्र ' उभे
रहा, असे पळतां कां 2! असे त्या रणमस्त
दानवांस म्हणाला व त्या स्वीस झोडीत सुटला.
यामुळे त्या महात्म्याकडून अशा रीतीने
मारले जाणारे ते सवे वीर भयमीत व युद्धप-
राड्मुख होऊन, जेथे बाण होता तेथें गेळे, व
रक्ताने माखलेले ते सवे दानव बाणाजवळ
खालीं उतरू लागला आहे, असे पाहून ते सर्व | दोघे श्रास सोडीत उभ राहिले. त्यांचे चित्त
सेनिक भयाने विकळ होऊन पळाले, पण इत- | भयाने विह्ळ झाले असल्यामुळें त्यांस सुख
क्यांत नानाप्रकारच्या युद्धांत कुशल असलेल्या | झाळें नाहीं. म्हणून त्या राजाने त्यांस ' मिऊं
त्या अनिरुद्धाने अंत:पुराच्या द्वारांतील दांडगा नका, भिऊं नका असे म्हट, तो आणखी
आडस्र घेऊन त्यांन, ठार मारण्याकारेतां ओळला कीं, * हे दानवश्रेष्ठांना, भय सोडून
कॅंकला. तेव्हां ते सवे मिळून आणांची वृष्टि, एकत्र मिळून युद्ध करा. ” तरीही त्यांचे नेत्र
गदा, मुसळे, तरवारी, शक्ति, व शूल यांच्या भीतीने तरळठे आहेत असे पाहून तो पुनः
योगाने त्याला रणांगणांत मारूं लांगळे. पण
युद्धांत रागावलेले व शख््रज्ञ दानव नाराच-
बाण, परिघ, इत्यादिकांच्या योगानं जरी त्याला
मारूं लागळे, तरी तो सवभतात्मा अनिरुद्ध
( समष्टि-अंहकार रूपाने सवे भूतांचा आत्मा )
कषुन्थ झाला नाहीं. ग्रीष्म-क्रतृंतीळ गरजेना
करणाऱ्या मेघाप्रमाणे गजेना करीत त्या दान-
वांमध्ये घोर परिव फिरवीत तो उभा राहिला.
त्यामुळें आकाशांत मेघांमधून फिरणाऱ्या सूयो-
प्रमाण तो दिसू लागला. तेव्हां देड व कृष्णा-
जिन धारणु करणारा नारद हृष्टचित होऊन
अनिरुद्धास ' शाबास, शाबास ! असे म्हणाला.
त्यांस म्हणतो; “' मूसंहो, नपृसकांप्रमाणें
तुम्ही युद्धांत मिळणारे लोकप्रसिद्ध यश
सोडून दूर पळतां कां: ज्याच्या भयान तुम्ही
भीत होऊन वाट फुटेल तिकडे पळत सुटलां
आहांत, असा तो आहे तरी कोण? तुम्ही
सवे मोठ्या कुलाचे नांव सांगणारे व नाना
प्रकारच्या युद्धांत निपुण आहां. आतां तुम्ही
आज माझे यद्धसाहाय्य करूं नका. जा,
काळें करा. माझ्या पुढून निघून जा कसे.”
अशा रीतीने उग्र वाणीने त्या बलाढ्याने
त्यांस पुष्कळ प्रकारें भिवविळे व "दुसऱ्या अनेक
शुरांना रणांत जावयास सांगितठें. ज्यांत
इतक्यांत वायुवेगा पुढें घांवणाऱ्या मेथांप्रमाणें । पुष्कळ प्रमथगण आहेत, अशा नाना शास्त्र-
हरिवंश ८.६७,
५२०
श्रीमन्महाभारत.
[ अध्याय ११९,
यक्त आति भयंकर सेन्यास त्यान शत्रचा
निम्रह करण्याची आज्ञा दिली. तेव्हां अंतरि-
क्षांतीळ विद्यद्यक्त मेघाप्रमाणे ज्यांचे नेत्र
क्रोधाने लाळ झाले आहेत, अशा बाणाच्या
सेनिकांनी रणांगण व्यापन सोडलं. त्यांतील
कित्येक भूमीवर उभे राहूनच गजांप्रमाणं
समेततः आक्राश करूं लागडे, कित्येक वषो-
क्रतेताल मेघांप्रमा्ण अंतरिक्षांत शोभ लागले
त्यानेतर त॑ अवाढव्य सेन्य पुनः एकत्र जमल
त्या वेळी “थांब; थांब ' असे शब्द चोहांकडून
ऐकं येऊ लागले. तेव्हां वीर अनिरुद्धही
रणांत त्यांच्या समोर गेला. एकटाच पुढे
आलेला तो, संग्रामांत महा वीयवान् दानवांशीं
यद्ध करूं लागला. हे मोठेच आश्चयं झालं
त्यानं त्यांचेच तोमर व॒पारिघही हिसकन
घ्रेतले. आणि त्या महाबलाढ्यानं त्यांच्या
आयघांनींच त्यांस मारिले. पुनःपुनः पारिघ
सोडन व घेऊन रणांगणांत तो शत्रच मदेन क-
रणारा एकवीर भ्रांत, उद्भांत, आविद्ध, आप्छत,
विप्लुत, प्त, इत्यादि बत्तीस प्रकारच्या
मोडींनीं संचार करूं लागला असतां कोणाचे
ध्यानांत आला नाहीं. तो जरी वस्तुतः एक
होता तरी रणाग्रभागा तोंड पसरलल्या यमा-
प्रमाणं बहुप्रकारे क्रीडा करणारा तो सहखश
दिसला, त्यामुळ जरी ते क्रोधाने संतप्त झाले
होते तरी रक्ताची आंघोळ होऊन व पुन: परा-
भव पावन जेथे बाण होता तेथे ते पळन गेले
हजारा हत्ती, घोडे, रथ यांवर बसन ते सवे
निस्तेज झालेले देत्य चोहोकडन घोर द:ख-
स्वर काढीत दशदिशाला धांव लागळे, व भयाचे 2: , ९८६
तडाकयांत ते एकमेकांच्या अंगांवर पडले |
याप्रमाण, रक्ताच्या गळण्या टाक[त अगद
बाळयाककम्यामानधाधााधभाळाभाधाचाधाभायायाामयावाडाधधाधामडमााधीयाशाधलयधांडािशाधमाडवा्ााडधधमभामाकावयधञाकयालााडचावकााकाावाकाकवमवोअओ/धायोडडोडवमयोकडडाणतधवाआाडाकयाकाशभीकानआधकाशमिकीडाडशीकाव लील डलाणक णाय त क ७००००५ ०००८००८०००-..
खर्जाठ़ होऊन ते रणांतन तोंड फिरवन परत
गेले. अनिरुद्धाशीं संग्राम करीत असतांना
त्यांना जसे भय वाटले त्से पर्वी देवांशी यद्ध
करीत असतांनाही वाटले नव्हतं. कित्येक रक्त
ओकत भतळीं पडले. पवताच्या सळक्या-
सारखे धिप्पाड दानव शल आणे तलवारी
हातांत घेतठेले, भयाने अतिशय व्याकल होऊन
रण सोडन बाणाकडे गेले
त्या पराभत झालेल्या राक्षसांच्या योगाने
विस्तीणे आकाशतल्ही भरून गेले, तेव्हां ती
सेना पणे पराभूत झाली आहे असं पाहून
बाण यज्ञांतील 'वडकलेल्या अस्नीप्रमाणे क्रोधाने
प्रज्वलित झाला. तिकडे अनिरुद्धावर प्रसन्न
झालेला व त्याळा संग्रामांत साधवाद देणारा
नारद अंतरिक्षांत फिरत नाचे लागला
इतक्यांत अतिशय क्रोधाविष्ट झालेला वीयवान्
बाण, कभांड॑ सचिवान ज्यांत यद्धसामग्री उत्तम-
प्रकारे सांठवन ठेविली आहे, अशा रथावर बसन
व तरवार उपसन जथ अनिरुद्ध होता तेथ गेला
पट्टा, तरवार, गदा, शल, परश इत्यादि आयध
सहसत्रावधि भजांनीं उचळन चाललेला तो बाण
शोंकडा ध्वजांनी शोभणाऱ्या इंद्राप्रमा्णे शोभं
लागला. ज्यांस गोधांगॅलित्राणादि बांधिली
आहेत अशा बाहंनी तो नाना आयघांनी
यक्त महाभज दानवोत्तम शोभ लागला
धनप्य वारंवार खंचित आहे व नेत्र क्रोधानं
१ कुभांडसंगृहीतेतु रथमास्थाय वीयवान' असे मट
आह. याचा अथ कुभाडान नातर्दत्ा हाणज ना
ज्यावर सारथी आहदृ असाही हदता, व त्या अथालाहा
"ज्यांत € ह बाणा, तूं आपले व माझही
रक्षण कर ' अस घछट्ल आह त्यावरून पळवाटा यूर्त,
पण सारथ्याचे काम साचिवाबर कां यावे हं समजत
नाह
२ “गोथा'' हा एक धनप्यापासून बचाव करण्या|!रंत!
१ ह्या युद्धांत चाल करून जाण्याच्या वौरांच्या ट्र बाहला चामड्याचा पट्टा बांबळला' असतो; १
निरनिराळ्या गात आहेत, त्यांचे पारिभाषिक विशिष्ट “अंगुलिक?? हे अंगुलारक्षणार्थ चामड्याचे पंजे विवा
अथ दण्यान विस्तार फार हाता
मोजे असतात
२ विष्णुपव, ] हरिवंश. ५३१
लाल ाडाजाडडडानालाडयाडीवाजोडडयायाडयडचयाााळाआाधाचयाययाचमायाडावाडाडधकाजामाययायमाययायडयााधायाताचयाामायायाडाडडधाममयमयामााडाडययवयाकयायामनाडाययामडा्यादयडकाडयाययययाययावयायळयो
छाळ झाले आहेत असा तो दानव रागावन 'केळा. पण त्याचा पराजय इच्छिणाऱ्या अनि-
सिहनाद करून राजूला “थांब, थांब ' असं रुद्धानं ते बाण तोडिळे, रणांत अनिरुद्धास मार-
म्हणें लागला. त्याच ते वचन ऐकून पराभूत ण्याची इच्छा करणार्या बाणाने त्याच्या
न होणारा प्रथयुन्नपुत्र रणांगणी बाणासराच्या मस्तकावर क्षद्र शरसमहांचा वषाव केला. पण
तोंडाकडे पाहून हसू लागला. महात्मा बाण ज्या हजारो बाण ढालेच्या योगानें व्यथे करून
रथांत बसला होता त्याची लांबी चारशे हात सोडणारा तो वीर उद्यकालच्या सूयोप्रमाण
असून त्याला पूर्वकाळी झालेल्या देवदेत्यांचे त्याच्या सन्मख उभा राहिळा. तो बाणाचे
संग्रामांतील हिरण्यकशिपचे रथाप्रमाणं एक- कांहीं चाळे तर देईचना. पण, वनांत समोर
हसन घोडे जोडिले होते; त्याला वाजणारे एकट्या हत्तीला पाहून सिंह जसा डाम उभा
हजारो घुर बांधळे होते. त्यावर लाल पताकांनी राहता, त्याप्रमाणे तो अनिरुद्ध रणांगणी
फडकणारा ध्वज उभारला होता. व तो रथ त्या बाणाला पराजित करून राहिला. बाणाने
सवेभर क्रप्यनामक मृगाच्या चमोने मढविळा ममेभेदी व शीघरगामी तीक्ष्ण बाणांनी अपरा-
होता. असा. जित प्रद्मुम्नास वेध केला. पण, बाण जेव्हां
यद्श्रेष्ठाने त्या येणाऱ्या दानवाळा पाहिलें बाणांचे योगाने आपणास पीडा देत आहे
व युद्ध करण्याविषयी त्याला अतिशय आनंद असें त्याने पाहिळे, तेव्हां ढाल व तरवार
वाटला. त्याने आपल्या तेजाने ते रणांगण घेऊन अनिरुद्ध त्याच्या अंगावर चालला. तो
भरून सोडल. ढाल व तरवार हातीं घेऊन चालून पुढ येत आहे असे पाहून बाणानही त्या
तो रणोत्सक बीर पर्वी आढिदेत्यास मारावयास | महाबाहूस ताक्ष्ण व ममभेदी शरांनी वेध
तयार झालेल्या नृसिंहाम्रमाण त्याच्या पुढें केला. बाणांच्या सतत वर्षावाने ज्याच सवे अव-
निर्भय उभा राहिला. ढाल ब तरवार घेऊन | यव रक्ताने न्हाले आहेत, असा तो पराभत
येत असलेल्या त्या पादचारी वीराला पाहून झाल्यासारखा होऊन व चिडून बाणाच्या
बाणाला मोठा हष झाला. त्याला वाटलं कीं, रथावर गेला, तरवारी, मुसळ, शळ, पट,
आपण त्याला तेव्हांच पार करू. कारण, त्या तांमर व शरसमृह यान दानव प्रहार करात
[दवाचे अंगांत चिलखत नसन हातीं काय- होते, तरी तो यदुवर डरला नाहा. काधाच
तो खड्ड होता. पण तो अनिरुद्ध रणांत आजक आवशात त्यान एकाएक उडी मारून रणां-
आहे अस जाणन महाजञजल बाण यद्धाकारतां गणा खड्गान बाणाच्या रथाच घाड भारळ
सन्मख उभा राठिला. आतिशय रागान ता व दाऱया ताडल्या यद्धाचे कामात कशल
६ घुरा, मारा ” अस बोल लागला. पण बाण | असलेल्या बाणान ररवा£,पट्टव तामर् याच्या
असे बडबडत आहेसे पाहन व ऐकून प्रद्चन्न- यांगानं पुनः त्यास झांकून सोडल. आता हा
पुत्र संग्रामांत हसतच बाणाकडे पाहे लागला, शत्रु खास मेळा असं जाणून राक्षसगण मोठी
व भयाने व्याकल होऊन रडणाऱ्या मानिनी गना करू लागळ, पण, ता वार इतक्यात
उपचे हसत हसतच सांत्वन करून तो यद्धाथे एकाएकॉ उडा मारून रथाच्या पाश्वभार्गा
उभा राहिला, इतक्यांत अनिरुद्धाहा मार- उभा राहेला. त पाहून कुद्ध ब्राढल्या बाणाने
ण्याच्या इच्छन समरांत क्रद्ध नलल्या आणा- जळजळात घार घटाचच्या मालिकांना भरल्लठा व
साने चोहोकडन छोटे बाणसमहांचा वषषीव भयानक अशी शक्ति उचलली. ती तेजाने
५९२
अग्नि व सये यांसारखी असन दिसण्यांत उग्र
होती. असो. पेटलेल्या उल्केप्तारखी ती शक्ति
श्रीमन्महामारत,
[ अध्याय ११९,
येड अ आह
| ििििडजबसक्वििव ्खा
महाबलवान् बाण तामसी विद्येचा आश्रय
करून गुप्त राहूनच तीक्ष्ण बाण सोडु लागला
बाणाने त्याच्यावर फॅकली. त्या वेळीं त्या ते बाण सर्पे-रूप होते, त्यांच्या योगाने प्रद्र्न-
शक्तीने अनिरुद्ध मेल्यास आपले कन्येस
पुत्र सवेतः बांधला गेला; अनेक सरपानीं त्याच्या
वेधव्य येईल ह्याची देखील त्याने पवा केली नाहीं. देहाला अनेक प्रकार वेढन सोडलें. तेव्हां रणां-
पण ती प्राणांत करणारी शाक्ति आपल्यावर
येत आहे असे पाहून त्या वीर अनिरुद्धाने
उडी मारून तिला धरले. व त्या गाजीनं त्याच
शक्तीनं बाणाला उलट प्रहार केला. तेव्हां ती
शक्ति बाणाच्या शरीरास वेध करून भतली शिर
लीं. पण, तिच्या जबर घायाने न्याकळ झालेल्या
त्या दानवाने ध्वजस्तभाचा आश्रय केला. त्या
वेळीं मच्छाक्रांत झालेल्या बाणाला कमांड
बोलला, “ हे दानवेंद्रा, हा वीर तजवर उठ-
लेला असन तं त्याची अशी उपेक्षा करतोस !
अरे, आपणास आज शिकार साधली, असते
समजन हा वीर शांत व स्वस्थ दिसत आहे
यास्तव मायेचा आश्रय करून तं याच्याशी
यद्ध कर. त्यावांचन हा मरणार नाहीं. ऊठ,
माझं व आपलं रक्षण कर, प्रमादाने अशी
उपेक्षा कां करतोस ? आजच याला मार.
नाहीं तर, आह्यां सर्वास हा मारून टाकील व
दुसऱ्याही शकडो र्वारांना मारून उषेला घेऊन
जाईल !/”
कभांडाच्या या अशा प्रकारच्या भाषणाने
चेवलेला श्रेष्ठ वक्ता दानवंद्र अतिशय रागावन
कठोर शब्दांनी म्हणाला, “ हा मी आतां
याला रणांत मारून पाडता. गरुड जसा सर्पांस
धरितो त्याप्रमाणं मी याला धरतो. ” असं
बोळन गंधवनगरासारखा तो दानव रथ, ध्वज,
अश्व व सारथी यांसह तेथेंच गप्त झाला
राहूनच तो मायावी तोक्ष्ण बाण सोडूं लागल!
तेव्हां बाणासुर गुप्त झाला आहे अर्स जाणून
तो आर्जक्य अनिरुद्ध वीरश्रीस चढन दहाही
दिशांकडे पाहें लागळा, पण तो कद्ध झालेला
गणीं सर्वांग जखडल्यारने अनिरुद्ध प्रयत्नशन्य
होऊन मेनाक पवताप्रमा्ण स्तब्ध झाला
बाणरूपी ज्वालामुखी सपाच्या शरिरांनीं ज्याला
बांधळें आहे, असा तो प्रद्मम्नपुत रणांत सवेत
पर्वताकार झाला. सर्पमखमय बाणांपुढे त्याचा
प्रयत्न व गति राहिली; पण सवेत: परिवेष्ित
झालेलाही तो भतात्मा व्याथित झाळा नाही
त्यानंतर क्रद्ध झालेला बाणासर ध्वजाला
टेकन बसन उप्र वाणीने त्याची यथेच्छ निभ
त्सना करून मोठ्या कोपाने म्हणाला, ''कभांडा,
या कलकलंकाला सत्वर मारून टाक. कारण
या दष्टाने माझ्या त्रताळा कलंक लावला आहे.”
या बोलण्यावरून क॒भांडानं उलट उत्तर
: हे राजन् मी एक गोष्ट सांगतो. इच्छा
असल्यास ऐक. हा कोणाचा काण व येथे
कप्ता आला, कां आला, त्याठा येथ कोणी
आणल, तं अगोदर विचारून ध्या. कारण
हा इंद्रासारखा पराक्रमी आहे. कारण, हे
राजन, रणांत यद्ध करीत असतांन! मी याला
अनेक प्रकार्र पाहिले आहे. तो युद्धप्रसंगी देव
पुञ्राप्रमाणे सहज माजेनं लढत आहेसा दिसतो
तो बलवान, सत्वसंपक्न व सवे-शास््रनिपुण
आहे. हे दानवंद्रा, याचे हत्त्यचा दोष आपण
करणें इष्ट नाही. कारण, आपल्या कन्येने
गांधववविधीने याला वरिठें आहे. यामळे ती
आतां दसरे कोणाला देतांही येतनाही व
घेतांही येत नाही. यास्तव, याचा वध करणे
तर परा विचार करावा. हा कोण आहे हे
जाणन नंतर वाटेल तर त्याचा वध करा;
नाहीं तर पूजा करा, पण याचा वध करण्यांत
शी क
"ह १1४ गह क्ष मकी
श्
शं 1 भुशी, (9 वी म
कय.
000 20:07:
रः
बकर ीक्ती, *.::
५२५ र) 0 र र श्् १ ० न
२५८०
**»*“
चि गू ह हसा
२. 02 २ कर
गभ
ह.
कृभांडा या कुलकलंकाला सत्वर मारून टाक, कारण, याने माझ्या त्रताळा कलंक
ळावला आहे. ( विष्णुपवे अ० ११९ पृष्ठ ९२२ ).
२ विष्णुपव. ]
हरिवंश,
५१३९
मोठा दोष असून रक्षणांत फर कल्याण आहे.
हा पुरुषश्रेष्ठ सवेथा मानास पात्र आहे. सर्पानीं
याच्या शरीरास सवेत: वेष्टन सोडले आहे,
तरी हा थोडासाही व्यथित होत नाहीं. श्रेष्ठ
कुल, वीय व धैय यांनीं हा युक्त आहे.
राजन्, पहा बरें हा मोठाच दमदार आहे. हा
बली मरावयास टेकला आहे तरी आहझांळा
मोजीत नाहीं. हा माया-प्रभावाने जर बांधला
गेला नसता तर त्यांने सवे देवगणांशीं संग्रा-
मांत युद्ध केलें असतं, यांत कांही संशय नाहीं.
युद्धाचे सवे मागे जाणणारा हा तुलाही
अजिंक्य झाला असता. हा सर्वोगी रक्त-बंबाळ
होऊन सर्पानी वेढला गेला आहे, तरी देखील
तो आपणांवर डोळे मोडीत नाहीं किंवा आपणा-
विषयीं विचार देखीळ मनांत आणीत नाहीं.
अशा स्थितीस येऊन पोहोंचला आहे तरी तो
स्वतः बाहुबलावर अवलंबून आहे. आगि
त्यापुढे तुझी देखील पवा करीत नाहीं. तस्मात्
हा कोणी वीयेवान् तरुण आहे. कारण, तो
द्विभुज तुज सहस्रबाहंशीं समरांत भिडला.
व अजूनही वौये-मदानं मत्त झालेला हा
तुझ्या वीर्यास मुळींच मोजीत नाहीं. यास्तव,
हे राजा, तुळा जर माझे म्हणणें रुचेळ तर
हा असा बल-वीये-युक्त कोण आहे याची तूं
चौकशी कर. याशी युक्त झाठेली ही कन्या
आतां दुसऱ्या कोणालाही देतां येणार-नाही;
थाकरितां हा जर कोणा महात्म्याच्या वंशांत
झाडेळा असून तुला इष्ट वाटला तर, हे असु-
रोत्तमा; हा वीर तुझ्या सन्मानास पात्र होईल;
याचें रक्षण कर. ”
तेव्हां महात्म्या कुभांडाचें बोलण ऐकून
त्रुसेहार करणारा बाण ' बरें आहे ! असे
म्हणाळा.व धीमान् अनिरुद्धाचे रक्षण करण्या-
करितां रक्षक ठेवन तो महायशस्व्री बाठेपुत्र त्या
अनिरुद्ध मायेच्या योगानें जखडटेला पाहून;
क्रपींतील श्रेष्ठ नारद द्वारवतीस गेला. तो
क्षिवये मोठ्या त्वरेने आकाशमागानेंच
द्वारवतीस गेला. तो क्रषिवये गेळा असतां
अनिरुद्ध मनांत विचार करुं लागला कीं; हा
क्रूर दानव कोठे दिसेनासा झाला आहे खरा;
पण तो पुनः युद्ध करावयास येईल यांत
संशय नाहीं. तथापि, नारदर्माने एवव्यांत द्वार-
केस जाऊन हा वृत्तांत तत्त्वतः श्रीकृष्णास
कळविर्ताल याविषयीं मला शका वाटत नाहीं.
तो इतका विचार करीत आहे तो उषा तेर्थ
आली; व अनिरुद्धास सर्पानी वेष्टिल्यामुळं
तो व्याकुळ झाला आहे असे पाहून तिळा रड
कोसळलं. तेव्हां तिला तो पुनः म्हणाला, ' हे
भीरु, सृगनयने, रडतेस कशाला ? मिऊं
गको; हे सुंदरी, माझ्याकरितां स्वतः मधुसू-
दन आतां येईल पहा. त्याचा शंखध्वनी,
व॒ बलरामाचा बाहुशब्द ऐकूनच दानव
नाहींतसे होतील; व देत्यस्रियांचे गभे गळून
पडतील. '
चेद्वीपायन सांगतात:--अनिरुद्धाने असत
सांगितळं तेव्हां उषा पतीसंबंधी थोडीशी
स्वस्थचित्त झाली; पण ती सुंदरी आपल्या
पित्याविषयीं दुःखी झाली.
*१./९./"*, /"* “*५./"५-/४५-/४, १-१ /
अध्याय एकं विसावा,
अनिरुद्धकृत देवीस्तव,
वैदपायन सांगतातः-_त्या वीर अनिरु-
द्धाठा जेव्हां बाणपुरांत बलिपुत्र राजा
बाणाने उषेसह कोंडळें, तेव्हां तो प्रथचुम्नपुत्र
देवी कोटवतीस स्वरक्षणाकरितां शरण गेला,
वेळीं अनिरुद्धाने देवीचे ग स्तोत्र म्हटले
आपल्या गृहीं गेळा, पण इकडे महाबलवानू ते ऐक.
५२९४ श्रीमन्महामारत. [ अध्याय १९०.
अनिरुद्ध उवाच ॥ महेन्द्राविष्णुभागानि नमस्यामि हिताय वे || मनसा भाव-
शुद्धेन शुचिः स्तोष्ये कृताज्ञलिः ॥ १ ॥ गोतमी कंसभयदां यशोदानन्दवधिनीम् ॥
मेध्यां गोकुलसंभूतां नन्दगोपस्य नन्दिनीम् । २॥ प्रज्ञा दक्षा शिवां सोम्यां दनुपुत-
विर्मादैनीम् ।। तां देवी सवेदेहस्थां सवेभूतनमस्कृताम् ॥ २ ॥ दशेनीं पूरणीं मायां
बहिस्रयेश्ाशिभभाम ॥ शान्ति धुवां च जननीं मोहिनीं शोषणीं तथा ॥ ४॥ सेव्यां
देवेः सर्षिगणेः सवेदेवनमस्कृताम् ॥ कालीं कात्यायनी देवी भयदां भयनाशिनीम्
॥ ५ ॥ कालराति कामगमां तिनेत्रां ब्रह्मचारिणाम् ॥ सोदामिनीं मेघरवां वेतालीं
विपुलान॒ताम् ॥ ६ ॥ यूथस्याययां महाभागां शकुनी रेवती तथा ॥ तिथीनां पश्चमीं
षष्टी पूर्णमासी चतुदेशीम् ॥। ७ ॥ सप्तविशतिक्रक्षाणि नद्यः सर्वा दिशो दश ॥ नगरो-
पवनोद्यानद्राराट्रालकवासिनीम्॥८॥ हीं श्रीं गज्ञां च गन्थबी योगिनी योगदां सताम्||
कौतिंमाशां दिशं स्पा नमस्यामि सरस्वतीम् ॥ ९ ॥ वेदानां मातरं चव सावित्री
भक्तवत्सलाम् ।॥। तपस्विनी शान्तिकरीमेकानंशां सनातनीम् ॥ १० ॥ कोटीया मदिरां
चण्डामिलां मळयवासिनीम् ।॥। भूतधातीं भयकरीं कृष्माण्डीं कुसुमाम्रयामू ॥११ ॥
दारुणी मदिरावासां विन्थ्यकळलासवासिनीम् ॥ वराकुनां सिंहरथीं वहुरूपां दृषध्वजामू
॥ १२॥ दुलेभां दुजेयां दर्गा नियुम्भभयदार्शिनीम् ॥ सुररभियां सुरां देवी वजपाण्य-
नुजांशिवाम्॥।१३॥ किराती चीरवसनां चारसनानमस्क्रताम् ॥ आज्यपां सोमपां साम्यां
सवेपरवेतवासिनीम् ॥१४॥ निग्रुम्भशुम्भमथिनीं गजकुम्भापमस्तनीम् || जननी सिद्धसे-
नस्य सिद्धचारणसेविताम् ॥ १५ ॥ चरां कुमारपरभवां पारवेती पवेतात्मजाम् ।। पश्चा-
शद्देवकन्यानां पल्ल्यो देवगणस्य च ॥ १६ ॥ कदुपुत्रसहस्रस्य पुत्रपात्रवरस््रियः ।
माता पिता जगन्मान्या दिवि देवाप्सरागणे: || १७ ॥। कहपिपत्नीगणानां_च यक्षगन्प-
वेयोषिताम् ॥ विद्याधराणां नारीपु साध्वीपु मनुजापुच ।। १८ ॥ एवमेतासु नारीपु
सवेभूताश्रया ह्यासि ॥ नमस्कृतासि त्रेलोक्ये किन्नरोट्रीतसेविते ॥ १९ ॥ आंचिन्त्या
द्यप्रमेयासि यासि सासि नमोस्तु ते ।। एभिनामभिरन्यश्नभ कीर्तिता द्यासे गातमी
॥। २० ॥ त्वत्मसादादविघ्रेन श्निपं मुच्येय वन्थनात् ॥। अवेक्षस्व विशशालाक्षि पादा ते
शरणं व्रजे ॥ २१ ॥ सर्वेपामिव वन्थानां मोक्षणं कतुमहासे ॥ त्रह्माविष्णुश्व र्ट्रथ चन्ट-
सरूयाभिमारुताः ॥ २२ ॥ अशिना वसवश्वव धाता भूर्मिदिशो दश्ध ॥ मरुतासह पजंन्यो
धाता भूमिर्टिशो दश ॥ २३ ॥ गावो नक्षत्रवंशाश्र ग्रहा नद्यो ऱ्हदास्तथा ॥ सरितः
सागराश्रेव नानाविद्राधरोरगाः || २४ ॥ तथा नागा सुपवाणो गन्धवाप्सरसां गणा: !
कृत्लं जगदिदं पोक्त देव्या नामानुकीतेनात ॥ २५ ॥ देव्याः स्तवामिमं पुण्यं यः पठेत्सु-
समाहितः ॥ सा तस्म सप्तमे मासि वरमग्र््ये प्रयच्छाते ॥ २६ ॥ अष्टादशभुजा देवी
दिव्याभरणभूपिता ॥ हारशोभितसवाड्री मुकुटोज्ज्वळभूपणा ॥ २७ ॥ कात्यायनी
स्तृयसे त्वं वरमग्ऱ्यं प्रयच्छास ।॥ अतः स्तवीमे तां देवा वरदे वामलोचने ॥ २८ ॥
नमोस्तु ते महादेवी सुप्राता मे सदा भव ॥|प्रयच्छ त्व वरं द्यायुः पुरि चेव क्षमा ग्रतिम्
॥ २९॥ बन्थनस्थो विसुच्येये सत्यमेतद्भवेदिते ॥ वशम्पायन उवाच ॥ एवं स्तुता
महादेवी दगी दुगेपराक्रमा ॥ ३० ॥ सान्निध्य कल्पयामास अनिरुद्धस्य बन्धने ।॥
२ विष्णपवे, ] हरिवंश. ५१९
अनिरुद्धहिताथीय देवी शरणवत्सळा ॥ ३१॥ वडुं वाणपुरे वीरमानेरुद्धं व्यमोक्षये
त् ॥ सान्स्बयामास तं वारमानेरुद्धंममषणम ।॥ ३२ ॥ पूजयामास तां वीर: सोनिरुद्धः
प्रतापवान् ॥ प्रसादे दशेयामास अनिरुद्धस्य बन्धने ॥ ३३ ॥ नागपाशन बद्धस्य
तस्योपा हृतचेतसः ॥ स्फोटयित्वा कराग्रेण पज्ञरं वज्नसन्रिभम्॒ ॥ ३९ ॥ रुदं
बाणपुरे वीरे सानिरुद्धमभापत ।॥ सान्त्वयन्ती बचा देवी प्रसादाभिमुखी तदा
॥ ३५ ॥ श्रीदेव्युवाच ॥ चक्रायुधो मोक्षयित्वा5निरुद्ध त्वां बन्धनादाशु सहस्व
कालम् ॥ ठित्त्वा स वाणस्य सहखत्रवाह पुरी निजां नेष्यति देत्यस्रूदनः ॥ ३६ ॥
ततोनिरुद्धः पुनरेव देवी तृष्ठाव हृष्ठः शशिकान्तवक््त्र: ॥ अनिरुद्ध उवाच ॥ नमोस्तुते
देवि वरप्रदे शिव नमोस्तु ते देवि सुरारिनाशिनि ॥ ३७ ॥ नमोस्तु ते कामचरे
सदाशेवे नमोस्तु ते सवेहितपषिणि प्रिये ।। नमोस्त त भयकरि विद्रिषां सदा नमोस्त
बन्धमोक्षकारिणि ॥ ३८ | त्रह्माणीन्द्राणे रुद्राणि भतभव्यभवे शिवे ॥ वाहि मां
सवेभोतिभ्या नारायाण नमास्तु ते ॥। ३९ ॥ नमोस्त ते जगन्नाथे प्रिये दान्ते महात्रते |
भक्तिप्रिय जगन्मातः शळपुत्रे वसुंधरे ॥ ४० ॥ त्राहि मां त्व॑ विषालाक्षि नारायणि
नमोस्तु ते ॥ वायस्व संवेटःखेभ्या दानवानां भयंकरि ॥। ४१ ॥ रुट्रमिये महाभागे
भक्तानामार्तिनाशिाने ॥ नमामि शिरसा देवी वन्धनस्थो विमोक्षितः ॥ ४२ ॥
वेशम्पायन उवाच ॥ आयास्तवामिदं पुण्य यःपठेत्ससमाहित$ ॥ सवेपापर्वानमुक्तो
विष्णुलाक स गच्छात ॥ वन्धनस्था विमुच्येत सत्य व्यासवचा यथा ॥ ४२ ॥
अनत, अक्षय दिव्य, आददव, सनातन, 'घ्रवा, जननी, माहंना, शापणा, क्रापगणासह
व जगाचा प्रभ अशा श्रष्ट नारायणास नमस्कार 'दवास सव्य, सव दववादत, काला, कात्यायना,
करून मा चडा, कात्यायना, आया, लाक- दवा, भयदा, भयनाशिनी, कालरात्ना, स्वच्छंद
नमस्कृत व वरद अशा देवीचे हर्रने उत्तम- गमन करणारी;त्रिनेत्रा,ब्रह्मचारिणी, सोदामिनी,
प्रकारे स्तविलेल्या नांवांनी कीतेन करितो. 'मेवरवा, वेताली, विपुलमखी, गणनायिका;
करपा व दवता याना वाक्पुष्पाना [जचा पजा | महाभागा, शकना, खवता, ]तथातालठ पचमा,
केळी आहे, अशा शभ, सवेदेहस्थ, व सवे- पष्ठी; पणेमासी, चतुदेशी, सत्तार्वास नक्षत्र,
देवनमस्कृत दवाची मा स्तात करता. आनं-! नद्या, सव दशा, नगर, उपवन, उद्यान,
रुद्ध हमणाला-हे महेंद्र व विप्ण यांचे भागिनि, द्वारदेश व माळे या स्थळीं राहणारी, र््ही, श्री,
मी आपल्या हिताकरितां तळा नमस्कार करता. गंगा, गंधवो, योगिनी, संतांस यांग दणारा,
व शाद्भभावयक्त मनाने पवित्र होऊन व हात कौर्त, आशा, उपादिशा, स्पशो व सरस्वती
[रन तझ स्तात्र करांन. गातमा, कसास | अशा देवीस मी नमस्कार कारता. वेदांचा
भय ठटणारा यशादचा आनद वाढावणारा, | माता, भक्तवत्सठा, सावित्री, 'तपास्वना,
पवित्र गोकलांत उत्पन्न माठेटी व नंद गापाचा शातकरा, एकानशा!, कूृप्माडा, कुसुमप्रिया,
न्या, प्रज्ञा, दक्षा, शिवा, सौम्या व दानवांचे ! दारुणी, मदिरावासा; विध्यकेलासवासिनी
दमन करणारी जी देवी तिळा मी नमस्कार वरांगना, सिहरथा, बहुरूपा, हृपध्वजा, दुळ्भा
करता सवेदेहस्थ; सवेभतनमस्कृत भू दशेनी, दजया, ढगा, निशभभयद्शिनी; सराप्रया,
प्रणी, माया, वन्हि, सय, चेद्र, प्रभा; शांति, सरा, देवी, इंद्रानना, शिवा; किराती, चार
५२१९ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १९०,
नाना 4५-५४ -ना>५४७४ हारा टटका ----->-->*“-: ना टा ला
वसना, चोरसेनानमस्कृता, आज्यपा, सोमपा, मी तझी स्तति करीत आहे. हे संदरी वरदे
सोम्या, सवे-पर्वतवासिनी, निदांभरंभमथनी, तं मला श्रेष्ठ वर देशील एवढ्यासाठी मी
गजकंभोपमस्तनी, सिद्धसेनाची जननी, सिद्ध- तझी स्तति करितो. हे महादेवि, तला नमस्कार
चारणसेविता, चरा, कमारमाता, पावती व असो. सदा मजवर सप्रसन्न हो. त॑ मळा वर,
पर्वतकन्या, अशा तज महादेवीला मी प्रणाम आयष्य, पुष्टि, क्षमा व ध्रृति दे. मी बंभधमक्त
करतो. पन्नास देवकन्या, देवगणांच्या पत्न्या, झालें म्हणजे हे सव सत्य होईल
कद्रचे सहस्रावधि पुत्र व त्यांचे पुत्रपोज्न आणि ' वेशंपायन सांगतात:---जिचा पराक्रम
स्त्रिया, देवलोकांत देव व अप्सरागण, यांसह ' फार कठिण आहे अशा दगो महादेवीची या-
जगन्मान्य मातापिता, क्रपिपत्नींचे गण, ' प्रमाणें अनिरुद्धाने स्तृति केली असतां, त्या
यक्ष व गंधवे यांच्या स्त्रिया, विद्याधरांच्या ' शरणवत्सल देवीने अनिरुद्धाकरितां बंधन-
स्त्रिया, साध्वी मानषस्त्रिया, इत्यादि ह्या सव प्रसंगीं त्याचे सानिध्य केले. बाणासराच्या नग-
स्त्रियांचे ठायी उं सवे भतांना आश्रयभत . रांत अद्भ झालेल्या त्या वीराळा तिनं मक्त
आहेस, किननरांच्या उच्च गायनानं ससेवित केळे व त्या अक्षमी शाचे सांत्वन केल
लेल्या त्रेळोक्यांत तं नमस्कृत आहेस. तं त्या वेळीं त्या प्रतापी कृष्णपोत्राने तिचे पजन
अचिंत्य व अप्रमेय आहेस. दोवे, त॑ जशी केल, तेव्हा तिने उलट आपला पणे प्रसाद
असशील तशी अस. तला नमस्कार असो. हे त्याला दाखविला. उपेने ज्याचं चित्त हरण
गोतांमे, या व अशाच टसऱ्याही नांवांनी केळे आहे अशा व नागपाशांनीं बद्ध झालेल्या
भक्त तुझे कीतन कारेतात. तझ्या प्रसादाने | अनिरुद्धांचा, वज्ञासारखा बळकट पिंजरा
मी सत्वर व निर्विघ्षपणे बंधनांतन मक्त होईन. नखांनी फोडुन त्या शोणितपुरांत रुद्ध झालेल्या
हे विशालनयने, मजकडे पहा. मी तझ्या ' वीराला ती प्रसादान्मखी देवी सांत्वन करीत
चरणीं शरण आहे. सवे बंधांपासन मला म्हणाळी, “बा अनिरुद्धा, लवकरच चक्रपाणी
मक्त करण्यास तं सपथे आहेस. ब्रह्मा, विष्ण, तला या बंधनांतन सोडवील. थोडा वेळ है
स्द्र सये, आम्नि, वायु व अश्विनीकुमार, दुःख सहन कर. तो देत्यनाशक या बाणासु-
वस, धाता, भमि, दशदिशा, वायसहपजन्य, राचे सहस्र बाह तोडन तला आपल्या नगरीस
गाई, नक्षत्रसमह, ग्रह, सामान्य नद्या, ऱ्हद, घेऊन नाल. ' त्यानंतर चंद्राप्रमाणे ज्याचें
महानद्या; सागर, नाना प्रकारचे विद्याधर, मख संदर आहे, असा अनिरुद्ध आनेदाने
सपे, नांग, देव, गंधवे व अप्सरा यांचे क्षद्र पुनर्रापे देवीचे स्तवन करूं लागला. अनिरुद्ध
से, इत्यादि-किंबहुना ह॑ सवे जगतू, देवीच्या म्हणाला, ' हे वरप्रदे शिवे, देवि, तुला नम-
नामानकीतेनान वणिलळे जाते. देवीचा पुण्य- स्कार असो. हे सरारिनाशिनी दोवि, तला
कारक स्तव जो अति शांत चित्ताने म्हणतो मी प्रणाम कारेता. हे स्वच्छंद विहार कर-
त्याला ती सातव्या महिन्यांत सर्वात्तम वर णारे सदाशिवे, तला माझा दंडवत असो. हे
देते. त्या देवीळा अठरा नजा आहेत. ती दिव्य सबेहितेषिणि प्रिये, तळा नमस्कार असो
आमरणांनीं भषिन आहे. हारांच्या योगाने शत्रसं भय देणारे व बंघधनापासन मक्त करणारे
तिचे सव अंग शोभित झालं आहे व भुकुट देवि, तुला मी प्रणाम करतो. हे अरह्मागे,
हेच तिचे उज्ज्वल भपण आहे. हे कात्यायिनि, रुद्रागि, भूतभव्यभवे, शिवे, माझ सवे भीती
२ विष्णुपव. ]
हरिवंश.
५२१७
पासन रक्षण कर. हे नारायणि, तला नमस्कार
असो. हे जगन्नाथ, प्रिये, दान्ते, महात्रते,
. भक्ताप्रिये, हे जगन्माते, रल्पुत्रि, वसुंधरे,
हे विशालाक्षि, मार्झ रक्षण कर. हे नारायणि,
तला नमस्कार असो. हे दानवांस भय उत्पन्न
रणारे, सव द:खापासन माझे रक्षण कर
रुद्रप्रिये, महाभागे, भक्तांचे दःख नाश॒ कर-
णारे, तुजकडन बंधमक्त केला गेलेला हा मी
तला शिरसा प्रणाम कारितो
वेशपायन सांगतात:---जो ह देवीच स्तवन
अति स्वस्थ चित्ताने म्हणतो तो सवे पापापा-
सन मक्त होऊन विप्णलोकास नातो. आणि
तो बंधनामध्यं पडलेला असल्यास मक्त हातो
हृ व्यासवचनाप्रमाण सत्य आहे.
अध्याय एकदा एकविसावा.
'काण्याळाळ ७ वि ुहशआाासगक
कृप्णाच युद्धाथे गमन,
सन्मुख उभा राहतो. यद्श्रेष्ठाचं हे असं अप्रिय
करून प्रत्यक्ष इंद्ही जिवंत कसा राहील!
आमच्या नाथास कोणीं हरण केल्यानं या
आम्ही नाथविरहित होऊन शोचनीय झाला
आहा. नाथाच्या अत्यंत वियोगामुळे आम्ही
मृत्यूच्या दारांत बसला आहा. असे बोलत
पुनःपुनः रडत त्या परमश्रेष्ठ स्रिया नेत्रांतून
अमंगळ जलसखाव करूं लागल्या. पाण्याचा
ळांढा आला असतां पाण्यांत बडालेल्या कमला-
प्रमाण त्यांच अश्रपणे नेत्र फारच शोभत होते
यांच्या संदर करळ्या पापण्या फारच शाभत
होत्या, व त्यांचे न्न रक्तान भरल्याप्रमाण
चमकत होते. सहसख्रावधि आक्रंदणाऱ्या टिट-
| व्यांचा ध्वनि जसा आकाशांत पसरतो त्याप्रमाणं
| राजमंदिराच्या माडीवर त्या विलाप करणाऱ्या
स्त्रियांचा ध्वानि भरून राहिला. तेव्हां तो
घोर, अपूव व भयंकर ध्वनि ऐकून अकस्मात्
सवे पुरुपश्रष्ठ आपापल्या गरृहातून वगान
वशपायन सांगतात:---राजनू, इकड द्रार- बाहर पडल. व आनरुद्धाच्या गृहात हा कठाळ
केत आनरुद्धाच गहात सव आसत्रया आपला
प्रेंय नाथ दृष्टा पडना म्हणन कररापाक्षणा
प्रमाण एकत्र जमन रड लागल्या. “ अहा;
धिक्कार असा. हे नाथ, हे काय । एक प्रभु
कृष्ण नीट असतांना आम्ही अनाथाप्रमाणे ॥सहाजमाण गहातन
अतिशय त्रस्त व भयपीडित होऊन रडाव
कां बर हांत आह? कृष्ण रक्षण करात अतता
आम्हावर ह भय कोठून कासळढड : याप्रमाण
ते परस्पर प्रमभरामळ अडखळते बाढणा
ऱ्या वाणांने बाळ लागळ, व चिडवलल्या
नघराढ तत्काल
कृप्णाची सवास सज हाण्याचा सूचना
काय » आदित्य व मरुद्रण यांसह स्वगाताल | करणारा जगा नाबद वाजू लागला. [तचा भय-
सवे इंद्रप्रमख देव ज्याच्या बाहुच्छायचा
आश्रय करून राहतात, त्या भयप्रद देवालाच
कर शाब्द कानीं येतांच सव वीर एकत्र जमल
व काय आहे, काय झालें £ असं ते वारंवार
हे या लोकी महाभय उत्पन्न झालें आहे. | एकमेकांस विचारू ठागळे, व झालळ सव वृत्त
त्याचा पौत्र वीर अनिरुद्ध कोणीं हरण करून त्यांनीं परम्परांस सांगितळ, तव्हा त्या सवा-
नेळा आहे. जो दुर्बोद्धि, वासुदेवाला
क्रोध उत्पन्न करतो,
राहता ताच रिपु मोहाने सम
हरिवश ४--६८,
त्याला या लोकीं भय | ज्यांना
कसे त ठाऊकच नसते, अस मला वाटत. जा दीघे नि
तांड पसरलल्या मृत्यच्या दष्टाग्रावर उभा
रांत वासदंवाच्या प्रहार करणार््यांताल श्रष्ट व वाखार 1न.्वास
द:सह चेही नेत्र बाप्पपूण व क्रोधान ढाळ झाल; 4
यद्धाची मोठी खमखम असे सवे यादव
श्वास सोडीत उभ राहिले
याप्रमाणे सवे मकाट्यांने बसले असतां
५३८ श्रीमन्महाभारत. [ भघ्याय १२१.
सोडणाऱ्या कृष्णास विप्रथु म्हणाला, “ हे पुरु- पण, आजची ही गोष्ट त्याहूनही आतिशय
प श्रेष्ठा, तं असा येथे चितामझ होऊन कां कष्टकर आहे. प्रद्मश्नपत्र कोठें नेला ? हे मन-
राहिला आहेस ? आम्ही सवे यादव तुझ्या प्यश्रेष्ठांनो, ( असा . प्रसंग मजवर यावा)
बाहुबलावरच आपले प्राण ठेवून स्वस्थ आहो. | अशा प्रकारचे कांहीं दोष मजकडून घडल्याचे
हे कृष्णा, आम्ही सर्वीनीं तुझाच आश्रय केळा तर मला कांही आठवत नाहीं. राखेने भरलेला
आहे. तझ्याच प्रभावाने आमचे योग्य विभाग हा पाय ज्याने माझ्या मस्तकावर ठेवण्याचा
आम्हांला सवेप्रकारं प्राप्त आहेत. बलवान् इंद्रही प्रयत्न केला असेल, त्याचे परिवारासह जीवित
आमच्याप्रमाणेच जयापजयाचा भार तुझ्या- मी रणांत हरण करीन. कृष्णाने अस म्हटलं
वर ठेवन स॒खार्ने निःशंक निजतो. असे असतां, असतां, सात्यकि बोलला, “' कृष्णा, अनिरु
तेच चिंतातर झालास याला काय म्हणावें २ द्वाळा शोधण्याकारेतां टत पाठीव. पर्वत, वन
आम्ही सवेही तज्ञे ज्ञाति अगाध शोकसागरांत प्रदेश वगरे सवेत्र सवेपथ्वीभर त्यांना शोध
बडाला आहो. यास्तव, हे महापराक्रमी देवा, करण्यास लाव, ”/ त॑ ऐकन व हसन कृप्ण
तेच त्या बडणारांस वर काढ. असा चिताविष्ट | अहुकास म्हणाला:-' राजन्, आंतर व बाह्य
होऊन बोलत कां नाहीस? हे माधवा, व्यथे चारांस आज्ञा करा./
चिंता करणे तला योग्य नाहीं. ” याप्रमाण | वदोपायन सांगतात:--केशवाचे ह वचन
त्यांचे बोलणें ऐकल्यावर कृष्ण बराच वेळ ऐकन आहकांने मोठ्या त्वरेने अनिरुद्धास
पुष्कळसे दीथे सस्कारे सोडून तो वाक््पट बह- शोधण्याकारेतां दत पाठविले, तेव्हां यशस्वी
स्पतीप्रमाण स्वतः अर्से वचन बोलला,--- राजाकडून आज्ञा केले गेलेळे ते टत त्वरने
श्रीकृष्ण म्हणाला:-हे विप्रथो, याच कायाचे | निघाले. त्या महात्म्या राजाने घोडे व रथ
चितनेने मी असा विवंचनंत पडला आहे. पण, हेरांबाबरोबर दिले होते. स्वराज्यांतील नगरग्रा-
या कायो'विषयीं पुष्कळ विचार करूनही मळा मादिकांत आणि परराष्ट्रांत व अरण्यादि बाह्य
योग्य उपाय सचत नाहीं. तम्हीही मळा तेंच . प्रदेशी, चोहोकडे त्याला शाधा अशी त्याने
ंगत आहां. पण, मला कांहींच उत्तर सचत त्यांस आज्ञा केली होती. “' वेळची बेटें जेथ
नाहीं. यासाठीं मी आतां सर्वे यादवमेडळी- पुष्कळ असतीळ अशा अरण्यांत, वेलींच्या
समक्ष माझा मतलब सांगतो. ह यादवांनो, जाळ्यांनी भरलेल्या प्रदेशी,रवतक व क्रक्षवान्
तम्ही सवे मी चिंतायक्त कसा झाला आहे तं पवत इत्यादि स्थानीं, सत्वर घोड्यांवरून
ऐकन ध्या. वीर अनिरुद्धाला कोणींसे हरण जाऊन कृष्णपात्राला ह तेथील एकेक
करून नेल्यामळें परथ्वींतील सवे राजे आमच्या उद्यान व अरण्य शोधा. उद्यानांतन्ही निभेय-
सवे बांधवांसह आम्हांस असमथे असे मानतीळ, पणे सवेवः फिरून पहा. हजारो घोडे ब
पर्वी शाल्वाने आपल्या अहक राजाला असंच अनेक रथ यांवर आरूढ होऊन व त्वरेर्न
हरण करून नेलं होतं. पण अति दारुण यद्ध जाऊन तम्ही त्या यदनेदनाला हंडका ”
करून आपण त्याला परत आणिले. आमच्या अशी राजाजञा होतांच सेनापाते अनाधष्टि
बालक प्रयुल्नालाही असच शबराने हरण कोणतही काम बिनचक करणाऱ्या अच्युत
8. नेल हात. पण द्धात रामूचा नाश, सबज्ञ कृष्णाला प्राहृताप्रमाणें हे उपाय करण्याचें
करून तो रुक्मिणीपत्न स्वतःच परत आला, एकून हंस आले.
२ विष्णुपवे. ] हरिवंश, ५१९
"णाली कणी णी 0 2? करावर बळे
कृष्णास भीतर्भातच म्हणाला:-' हे प्रमो कृप्णा, | अश्षदर, सर्त्यनिष्ठ, व भक्तांवर दया करणार
माझ म्हणण तुळा रुचेल तर ऐक. फार आहेत. यास्तव त्यांच्या हातन आमचें अनिष्ट
दिवसांपासून तुळा ह सांगावे असं माझे मनांत हाणे शक्य नाहीं, तं बाठिशपणाने हे बोठत
आहे. असिलामा, पुल्लामा, निसुंद, नरक यांस ' आहेस. कदानित् एकाद्या कलटेने अनिरुद्धाला
तू मारळेस. सांभ, शाल्व, मैंद, द्विविद, मोठा हरून नेलें असेल, बाकी हे काम महेंद्र किंवा
थोरला हयग्रीव इत्यादिकांस त्यांच्या सवे इतर कोणी देव यांचे हातन होणे शक्य नाही.'
अनुयायांसह तूं मारिलेस, देवांकरितां ते तसळे वैशंपायन सांगतातः--याप्रमाण अद्भुत
अति धोर युद्ध झालं, त्या समयीं त॑ अशांचा कर्मे करणारा कृ'ण विचार करूं ठागळा असतां,
नि:पात केलास. हे गोविंदा, प्रत्येक रणामध्ये त्याचे त॑ भापण ऐकन मद्देसद भाषण करण्यांत
त॑ हीं अशा प्रकारचीं सव कर्मे केली आहेस. पटाईत असलेला अक्रर मधर वाणीनं म्हणाला,
तुला पाठबळाची कांही अपेक्षा नसते. हे ' प्रभो, इंद्राचे जे काये तंच आमचें कार्य
कृप्णा, तं पारिजातहरणसमयीं जे मोठे कमे व आमचे जं काये तंच इंद्राचे काये, हा ठरा-
केलस त॑पारणामत हो आति दप्कर होतं, वच झालेला आह. देव आम्हाला सरक्ष्य आहेंत
यांत संशय नाहीं. त्या वेळीं एरावताच्या व आही देवांना संरक्ष्य आहो. देवांकरितांच
मस्तकावर बसलेल्या यद्धनिपुण इंद्राला तं! आह्मी मनष्यत्वास प्राप्त झालो आहो.'अक्रराच्या
बाहवीयोने निकिलेस, यामळें त्याने तझ्याशी ! या अशा प्रकारच्या वचनांनीं प्रेरित झालेला
वर करणं नि:संशय साहजिक आहे व तो त्या मधसदन स्निग्ध व गंभीरवाणीनं पुनः म्हणाला,
वराबद्दलचा संडही त्याने तसाच मोठा घ्यावा “ या प्रद्मम्नपुत्राला देव, गंधवे, यक्ष, राक्षस
हं उघड आहे, यास्तव इद्रान स्वतः आनिरु | इत्यादकाना काणाहा नेलेले नाहा. तर त्या
[ला हरण करून नेलं असाव, वराचा बदला महायशस्वा वाराला काणी जारिणी स्त्नींन
घेण्याची शक्ति दसऱ्या काणामध्य दिसत नाहीं.' ' असावे, असा माझा तके होतो. देत्य व दानव
हे त्यांच बोलणें ऐकन नागासारखा श्वास यांच्या स्त्रिया कुलटा व कपटविद्येत निपुण
सोडणारा धीमान कृप्ण बलाढ्य अना | असतात. त्यांनींच त्याला नेल आह, यात काहा
घष्टीस म्हणला, ' सेनापते, आबा, असं संशय नाहीं. कारण त्याळा इतर कोणापासूनही
लतेच बोळ नको. असे होणें शक्य भय नाही.”
नाहं देव असलां प्षद्र कम करांत नसतात वशपायन सागतात!---यादवमडळात ज
ते अकृतज्ञ, निबेल, गर्वित व बालिश नाहींत. घडल होत, त तत्वतः जाणून महात्म्य
शिवाय दानवांस मारण्याविपयी मी जो मोठा कृष्णाने अर्से भाषण केळे. तेव्हां सूत, मागध
यत्न करीत असतो तो देवांकरितांच असतो. वे बंदी यांचा सवास हषे देणारा मधुर धोष
त्यांचें प्रिय करण्याकारेतां मी त्या महाब- माधवाच्या गृहांत ऐकू येऊं ढागला. असो
लाढ्य उन्मत्तांला रणांत मारता. एवंच, मी देव- इतक्यांत आहुक राजानं शाध करण्याकारतां
परायण, देवांचे ठायी आपे मन ठेवणारा, पाठविलेळे सवे हेर सवे दिशांकडून सभाद्वारी
देवांचाच भक्त व त्यांचेंच प्रिय करण्यांत निरत परत आले. व हळू हळू गढूद,वाणीने असे
आहें तेव्हां मी अशा प्रकारचा आहे हे जाण- बांढू लागल -“ हु राजा, उदान, गहा, पवेत,
नही ते माझें आप्रिय कसे करतील, ते सदा शुन्य शाला, नद्या, सरोवरे इत्यादिकांतील
५४० श्रीमन्महाभारत. [ अध्याय १२१,
एकेक स्थळ आम्हीं शभर वेळां शोधिलं, पण व निबेलासारखे होऊन कां बसलांत ?” महात्मा
त्यांतील एकाही ठिकाणीं अनिरुद्ध आम्हांला नारद असं बोलला असतां, वासदेव म्हणाला,
सांपडला नाहीं.” दसरे चार कृष्णापाशी येऊन ।': भगवन् ऐका. हे सत्नत ब्रह्मन, रात्रीं कोणी
म्हणाले, : हे प्रभो, आम्हीं सवे देश पाहिले; आमच्या अनिरुद्धाला हरण करून नेले, आणि
पण प्रद्यख़रपुत्न आढळला नाहीं. यास्तव, हे यदु- त्यासाठीं आम्ही सवेही सचित चित्ताने बसला
नंदना, अनिरुद्धाला हुडकण्याकरितां दुसरी आहो. हे भगवन् मने, या कामी जर तुम्हांला
कांही याक्ते करण्याची असल्यास आम्हांस कांहीं ऐकन किंवा पाहन बातमी लागली असेल
सत्वर आज्ञा कर.! नंतर ते सवेही चार मनांत तर मला सांगा. कारण, हे निप्पापा, मला
खिन्न होऊन व डोळ्यांत अश्रु आणून आतां यावेळीं तोच वृत्तांत अतिशय प्रिय आह. ''
पुढे काय करावे म्हणून आपण वाटाघाट करूं माहात्म्या केशवाने असे सांगितळे असतां
लागले, त्यांताल कित्येक दांतआठ चावीत नारद हसन म्हणाला, ' मधसदना ऐक. देवव
होते व कित्येकांचे डोळे अश्रेनीं भरळे होते. असर यांच्या यद्धासारखें फार मोठे यद्ध
कित्येक भवया वर चढवन अ्थसिद्धीचा एकाकी अनिरुद्ध व बाणसर यांच्यामध्ये
विचार करीत होते. ते याप्रमाणे अनेक तके झाले. त्या अप्रातेम तेजस्वी बाणाची उपा
काढन विचार करीत असतां तेथें “अनिरुद्ध नामक कन्या आहे. तिच्यासाठी चित्ररेखा
कोठें आहे १ ) म्हणन फार मोठा गवगवा अप्सरेने येथन अनिरुद्धालळा सत्वर हरण
झाला. यादव क्रोधाने एकमेकांकडे पाहं लागले, करून नेलें. त्यामळें बलि व इंद्र यांच्याप्रमाणे
त्यांनीं ती रात्र कशी तरी खेदाने घालविली. बाण व प्रद्यश्नपुत्र या दोघरांचें तेथें रणांगणांत
हे शत्रुनाशक राजा, अनिरुद्धाळा का फार मोटे युद्ध झालं. त अति अद्भुत व प्रचंड
हरण करून नेलें असावे, असे पुनःपुनः ते युद्ध आम्ही या नेत्रांनी पाहिले. शेवटी
म्हणत आहेत तो उजाडले. इतक्यांत मंगळ यद्धांतत परत न फिरणाऱ्या बाणाने भयाने
वाद्यांचे आणे शेखांचे महाध्वनी ऐकन महा- मायचा आश्रय करून नागपाशांनीं महाबल
बाह कृष्णाच्या घरांतील सवे लोक जागे झाठे, अनिरुद्धास बांधलं, 4 हे गरुडध्वजा, त्याचा
नंतर लखलखीत उजाडन सये उगवला असतां वध करण्याची आज्ञा दिली. पण, त्याच्या
एकटाच नारद हंसत हसत सर्भत आला.कूष्णासह कमांड नामक मंत्र्यांनं बाणाचे निवारण केळे
तेथें जमलेल्या सव यादवांस पाहन त्या देवः बाणासराने यद्धाचा नाद सोडन संग्रामांत
पीन “ जय शब्दानं ” माधवाचा गारव केला. कमार अनिरुद्धाला सर्पाच्या योगाने जखडन
तेव्हां संग्रामांत एरव्ही टभय असलेला परंत टाकिले आहे. यास्तव त॑ सत्वर उठन यशा
सांप्रत खिन्न झाळेला कृप्णप्रम असनांवरून व विजय मिळव. बाबारे, जयाची इच्छा
न नारदास मधपकं, व गाय देता झाला. करणारांनी आतां स्वतःचे जिवाला जपत
नेतर सुंदर सरपोस घातलेल्या शुभ्र आसनावर असण्याची ही वेळ नाहीं. कारण, तो अनिरुद्ध
सुखाने बसलेला तो मुनि न्यायाचे व मुद्देसूद वीर बहुतेक गतप्राण झाला असून केवळ
भापण करूं लागला वयाने म्हणन प्राणवरून आहे.
नारद म्हणाला, ' तम्ही असे चिंताविष्ट वशेपायन म्हणतात:--याप्रमाणे नारदाने
कां झालां 2 नि:संग, विचाररहित, उत्साहहीन, | सांगितठें असतां वॉयेवान् कृष्णाने तत्काळ
२ विष्णुपवे, ] हरिवंश, ९४१
प्रयाणाची तयारी करण्याची आज्ञा दिली. कोणाच्या प्राणांस गंगविणार आहेस ? आज
चेदनानं भरलेल्या लाह्यांचा सवेतः वर्षाव होत हा कोण सपरिवार यमसदनास जाणार आहे!”
असतांना, तो महाबाहु जनादन आहेर निघाला, बुद्धिमान गरुडाचे ह प्रश्न ऐकून वासुदेव
नारद म्हणाला, “हे माधवा; या वळीं तला गरु- म्हणाला, “ हे वक्त्यांतील श्रेष्ठा, ऐक. बलिपुत्र
डांचे स्मरण करणें भाग आहे. कारण, हे बाणाने आपल्या शोणितपुरांत उषेकरितां प्रथ्-
महाबाहो, दुसऱ्या कोणत्याही वाहनाने शोणि- 'म्नपुत्र अनिरुद्ध याला बांधून ठेविळे आहे.
तपुराचा मार्ग कंटणे शक्य नाहीं. हे जनादेना, कामपीडित अनिरुद्ध भयंकर विषारी नागांक-
तला ज्या देट मागाने जावयाचे आहे त्याच डन बांधला गेला आहे. हे प्िश्रेष्ठा, त्याला
वणेन ऐक. प्रद्मम्न जेथ आहे त॑शोणितपुर सोडविण्याकारेतां मीं तळा बोलाविले, तं
येथन अकरा सहस्र योजने टर आहे. तेथे पक्ष्यांमध्ये श्रेष्ठ आहेस. तझ्यासारखा वेगवान
जाणें तर प्रतापी, मनासारखा वेगवान गरुडच | दसरा कोणी नाहीं. हे कर्यपपुत्रा, त्या मागोनं
योग्य आहे. यास्तव, ह गोविंदा, त्याला बोलाव. | दसऱ्या कोणालाही जातां येणे शक्य नाहीं. या-
तोच तुला तेथें नेईल व एका मुहताचे आंत | स्तव, हे वीरा, जेथे प्रच्युम्नपुत्र आहे तेथें मला
बाणाला दाखवील, * शीघ्र पांचव. पत्राची इच्छा करून, हे गरुडा;
वेशपायन म्हणतात:--त्याचे त॑ वचन तुझी र॑नषा रुकमवती रडत आहे. तझ्या कृपेनं
ऐकन कृप्णांने गरुडाचे स्मरण केल. त्याबरो- बिचारीचा पत्र तिळा मिळो. हे नागनाशका,
बर तो पतिराज त्याच्यापाशी येऊन हात तं पर्वी अमृताचे हरण केलस. हे महाभनजा;
जोडन उभा राहिला; आणि महात्म्या वास- त्यावेळींच तझी माजी संगति जमली. तं माझा
देवास प्रणाम करून तो महाबळ गरुड मधर ध्वज झालास व सवे यादव तझे भक्त आहेत
णीनं असे संदर वचन बोलं लठागला:--- यास्तव, हे पक्ष्यांच्या देवा, आज मित्रत्व व
५: हे महाबाहो पद्मनाभा, आपण माझे स्मरण भक्ति यांस मान दे. तुझ्या वेगासारखा वेग
कशाकरितां केळेत ? या प्रसंगी आपले ज॑ | दसऱ्या कोणाचाही नाहीं. पक्ष्यांत तःझ्यासारखा
कार्य करावयाचें असेल तमी स्वतः ऐक- दसरा कोणी नाहीं. हे गरुडा, नागभक्षका,
ण्याची इच्छा करितो. हे प्रभो, पंखांच्या झड- मी आपल्या पुण्याची शपथ देऊन सांगत
पांनीं मी कोणाच्या नगरीचा नाश करू 2 आह, तझी आडे विनता दासीभावास प्राप्त
कारण, हे गावदा, तझ्या प्रभावान माझ बल झाली असंता तू एकट्यानच ॥तढा सोडाविलंस
ठाऊक नाहीं असा कोण आहे? हे महाबाहो केवळ पंखांच्या झडरपीनेंच तूं रणांत देवांना
वीरा, तझ्या गदेचा वेग व तुझे संदशेनापासून 'जिकळेस. तूं आपल्या पराक्रमानेंच सर्वे देव-
निघणारा असि, यांना न जाणणारा असा गणांना पाठीवर घेतळं आहेस. यास्तव चल,
कोण मढ आहे कीं, जो तजपुढे गवोनं उभा आपण आतां अगम्य दंशास जाऊ या, तुझ्या
राहन आपला नाश करून घेईल ? हे वनमालि, साह्याने माझा विजय होईल. तूं गुरुत्वाने मेरू-
आपला संहमख नांगर आज आपण कोणाचे सारखा आहेस व हंलळकपणान वायसारखा
अंगावर घालणार आहां? आण, हे सरभा, ९ तू कश्यपपुत्र असल्यानें माझ? आता; ब स्वमी-
कोणाचा देह छिन्नमिक्न होऊन एथ्वीवर पड- त्रा कन्या वेदी ही प्रम्नाची भार्या असल्यानें तुझी
णार आहे ? हे माधवा, शंखाच्या घोषाने तं | सन होय
५४९ श्रीमन्महामारत. [ अध्याय १२१.
र्पपणी-ाााणा पणा पटापट? 0
आहेस. भत, वर्तमान व भाविष्य ह्या तिन्ही वांचा अंतक, असिलोम्याचा हता त्याचप्रमाणं
काळीं पराक्रमामध्ये तुझ्या बरोजरीचा कोणी रावणाचा नाश करणारा, बिभीषणाला राज्य
नाहीं. हे सत्यप्रतिज्ञ, हे महाभागा, हे देणारा भगवान, वालीळा मारणारा, सग्रीवाचा
विनतापुत्र, हे महातेजस्विन्, अनिरुद्धास दाख- राज्यदाता, व तूं बलीच्या राज्याचा नाश कर-
वन आज तं माझा साह्यकता हो. ”" णारा आहेस. रत्नांचे हरण करणारा, स्वत
गरुड म्हणाला, ' हें तझे आजचे सवच महारत्नभत धखंतारे रूपाने समद्राच्या उद-
बोलणे मोठें चमत्कारिक-उलटे-आहे. हे रांत उत्पन्न होणारा, व वरुण या नांवान तं
देवा, तुझ्या कृपेने तर मला सवेत्र यश आले. प्रख्यात आहेस. आपणच नद्यांचा उगम (मेरु )
( असे असतां माझेच स्तोत्र करतोस. ) हे आहां. आपण खद्ठधघर, महाधन्वी व श्रेष्ठ धन-
मभुसूदना, तुझ्या या स्तुतीमुळें मी धन्य व धेर आहां. दाशाहे या नांवाने विख्यात, महा-
अनगृहीत झालो आहे. खरं पाहतां मीं तझी घन्वा, धनप्रिय, व गोविद या नांवानं प्रख्यात
स्तृति करावी; पण, हे महाभजा, तंच माझी आहेस. हे सत्रता;, तंच उदधि आहेस. तेच
स्तुति करीत आहेस. तू देवाध्य्ष, सुराध्यक्ष, आकाश, तूंच तम व तंच समुद्र मंथन करणारा
व सर्व इच्छा पणेकती आहेस. तझे दशन | आहेस. बह फल देणारा स्वग तंच-तुंच, मोठ!
केव्हांही वायां जात नाहीं. वराथी असतील 'स्वर्गचर आहेस. तूंच महामेघ व बीजनिष्पत्ति
त्यांस त॑ वर देतोस. त॑ चतुभेज, चतर्मार्त, तेच आहेस. तं त्रेठोक्यांत गमन करतोस. तं
यक. टटकी १०. 000 पटना पपप ५00 शी 000000
चतहोत्र नामक यज्ञकमाचा प्रवतंक; चारी
आश्रमांच्या लोकांचा होभकतो, चारी पुरुपा-
थोचा प्रापक, महार्काव, धनधर, चक्रधर व
माठा रशखधर आहेस. ह प्रभा, त पवदह|- | म्थातकाल तूच आहस
मध्ये भमिधर या नांवाने प्रख्यात आहस
त॑ नांगर, मसळ व चक्र यांस धारण करणारा
देवकीचा पुत्र आहेस. तं चाणराच मथन
करणारा, किंवा गायीस प्रिय व कंसाचा हंता
आहेस. गोवधनास धारण करणारा; महांचा
रात्र, महञांचा उत्पादक, महांचा आवडता,
महामलू व महापुरुपषही आहेस. तुला
ब्राह्मण प्रिय आहेत. तूं ब्राह्मणांचे हित
करणारा, विप्रांस जाणणारा, विप्रांस उत्पन्न
रणारा, त्राह्मणभक्त व वरण्यास योग्य असा
दामोदर आहेस; म्हणन वरणिळ आहे. प्रलबाचं
मथन करणारा, केशी देत्यास मारणारा, दान
गण पपप पनल
हापपपपापा०ट"0ी 0?” "फ्ला पापा 'ापापापापाा
६ पहिल्या तीब आश्रमांत तर अशीतच होम
असतो, संन्यासाश्रमांत जीवात्म्याचा परमात्मांत ल्य
हाच होम, याप्रमाणें चारी होम इंश्ररापणच असतात
लोम व मनोरथरूप आहेस. तं कामदाता,
कामस्वरूप व धनधेर आहेस. सष्टीला आच्छा-
दित करणारा संवतसंज्ञक काळ, व मोठा
हिरण्यगभ, रूपज्ञ,
रूपवान, मधसटन, इंश, महादेव, व असंरू
गुणयुक्त तृंच आहेस. पण, हे देवा, तूं स्वत
स्तृतीस पात्र असतांना माझी स्ताति करण्याची
इच्छा करतोस ! तं ज्या घोर प्राण्यांकडे क्रर-
दृष्टीनं पाहिलेस त्यांना यमदेड प्राप्त होऊन ते
तियेग्योनींत व नरकांत जातात. पण ज्या
प्राण्यांकडे तं परमप्रीतीन पाहिलंस ते या
लोकीं सख भोगन मरणोत्तर स्वगोला गेढे
आहेत. ( व जातात. ) हे महाबाहो, हा मी
तझ्या आज्ञेत उभा आहे. अस बोलन ' जय'
शब्द करून गरुड केशवास म्हणाला, हे
महाबळ वीरा, हा मी सज्ज झाला आहे. तं
मजवर आरोहण कर
त॑ ऐकन केशवानं त्याला कडकडन आर्टि-
गन दिलं व म्हटलं, “ सख्या, शत्रविनाशाथ
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ५४२
तू हे अध्ये ब्र.” असे म्हणून शंख, चक्र, गदा! अध्याय एकशे बाविसावा,
व खडु धारण करणाऱ्या जनादेनाने मोठ्या, वना
प्रीतीने त्याला अध्ये दिळें व तो महाबाहु ___ कृष्णाचं र्ुद्रानुचरांशी यद्ध,
पुरुषोत्तम गरुडावर चढला. त्या बलवान् विज- ।
येच्छूचे केस काळे असून तो वणानेही काळा द
होता. चतुर्देष्ट, चतुबोहु, चार वेद व सहा
अंगे यांस जाणणारा, श्रीवत्सांकित, कमल-!
मयन, उर्ध्वरोमा, मदुत्वचेनं युक्त, नखे १
बोटें सरळ असून, त्याच्या नखांच्या व अंगु
लींच्या आंतील भाग लाल होता. त्याचा शब्द
स्निग्ध व गंभीर असून बाह वर्तुळ होते. तो
महाब्राहु, आजान॒बाहु, ताम्रमुख, सिंहासारखा
स्पष्ट पराक्रमी व सहस्र सूयीसारखा देदाप्य-
ता क या वेळीं बाणासुराठा मारण्याचा बेत असल्या-
भास लागला. त्याला वामन अवतारी सैतृष्ट दलन व. पवैतासारले
य यय पितत याएपताची पत असे रूप धरिले.
झालेल्या _ कर्यप प्रमापतीन॑ अष्टयुण त्याचे उनवेकडील चार हातांत खडूग,
ऐश्वये दिल. तो प्रजापांते, साध्य व दव या. चक्र, गदा व बाण असून डावे बाजूस ढाल,
मध्ये शाश्वत आहे. सूत, मागध व बंदी आणि जाई धनृप्य, वर्ज व शंख होता. त्या शाहधरांने
महाभाग वेद-वेदांगपारग करपे हे (दिव्यस्तम अनंत मस्तके धारण केटीं. ते पाहून बलरामा-
करीत आहेत, अशांत ती. महाबठ हछप्ण नेही* अनंत शरीरें धारण केली, 'मग हातीं
दवारकेंत नगररक्षण कसे करावयाचे त सांगून बुन्र दास्रे बेतलेला व त्या योगाने सुळकयांच्या
जाण्याविपयीं निश्चय करता 0. ता देव केलास पर्वेताप्रमाणे दिसणारा तो बलराम
गरुडावर बसला, त्याच्या पाठीमागे हल्धरह| अरुडावर बसला. संग्रामांत पराक्रम करणार्या
बसला, बलरामाच्या मागें शत्रच त कर- महाबाह प्रथम्माच शरीर महात्म्या सनत्कुमा-
णारा प्रद्मम्नही जाऊन बसला. आणि, “हे. याचे कारण ष्ण आकादमाग
महाबाहो, रणांत बाणाला व त्याच्या अनुया- क. मख करण्याचें कारण कृष्ण आकाझ्यमार्ग
यांस जिक, महासंग्रामांत तुझ्यासमीर उभा रहा- 2 येथे छापील पाठ*शाडग तथा चाप असा आहे. पण
ण्यास कोणीही समथे नाही, तुझ्या प्रसादांत लाने तीनच आयुषे होतात. आमचे लखा पोथांचा पाठ
निश्चित ल्क्ष्मी व पराक्रमामध्ये विजय आहे. त. आहे. तांच य़राह्य वाटला, लान
रणांत सेनिकांसह तृत्या देत्येद्र शनूस निक- ३ मूळांत “ संकपैण ” असा शब्द आहि तो कांही
शील '' अशा सिद्ध व चारण यांचे संघ व भांप्ांतरकारांनी युळमुळित ठेविला | आहे. प जे
महार्पि यांच्या वाणी अंतरिक्षांत सवे बाजूंनीं १ कलरम या“ आशितो ती
ऐकत केशव जावयास निघाला. लखो पोथी व कलकत्ता प्रत यांचा पाठ आहे, तो अधिक
समीचीत आहे,
वैशंपायन सांगतात:--त्यानंतर तुताऱ्या
जत आहित; शंख फुंकळे जात आहेत; बंदी;
मागथ व सूत वंगरे भाट अनेक स्तोत्रे गात
आहेत, व पुरवासी जन वर मुख करून जयघोष
करीत आहेत, अशा थाटांत श्रीकृष्णाने चेद्र,
सये किंवा शुक्र यांप्रमाणे तेजस्वी रूप
घारण केळे. हे जनमेजया, तुझे देव बरें करो.
अशा कृप्णासह गरुड जेव्हां आकाशांत
उडाला तेव्हां त्याच्या स्वतेजात कृप्णाचं तेज
सामील झाल्याने त्याला फारच शोभा आली,
- “2-2 ७० 1:0० ५५०७-०७.
५४४ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १२२.
राच्या शरीरासारखं दिसे लागलं. असो आहवनीय अमिही शांत झाला. तेव्हां आकाश-
पंखांच्या दांडग्या झडपींनीं अनेक पवतांस गंगेच्या जलाने त्याला शांत झालेला पाहून
उडवीत व वायच्या मागोस प्रतिबंध करीत तो पक्षी अतिशय विस्मय पावन म्हणाला
बलाढ्य गरुड आकाशांतन वेगानं जाऊं 'अहो, या अर्म्नांचे केवढे तरी बीये ! य॒गांत-
लागला. पुढे कांहीं वेळाने वायपेक्षांही अधिक काठीही हा जळत राहिलेला असतो. बाकी
वेगाने तो पक्षी सिद्ध व चारणसंघांच्या महाबल कृष्ण, बलराम व प्रद्यश्न हे. तित्रे
ठाभ मागीत उतरला. तेव्हां रणामध्य अप्रतिम । तिन्ही ढोकांस दग्ध करण्यास पुरसे आहेत;
असलेल्या कृप्णाला बलराम म्हणाला: “कृष्णा, असे मला वाटत. !
अकस्मात आमची अंगकांति अशी मंद कां असो; याप्रमाणे तो आस्ने शांत झाल्यावर
पडली. आम्ही सवे सवणेवण झालो आहों तो पसिराज आपल्या पंखांचा मोठ्या झापा-
यांत कांही संशय नाहीं. पण हा प्रकार | ट्यांने भयंकर खडखडाट करात चालला. तेव्हां
काय? ह्याचा हेत आम्हाला सांग. आम्ही रुद्राचे अनचर अभि विचारू लागळे कीं,
मेरूच्या बाजला आला आहा कीं काय” 'गरुडावर चढलेले भयंकर बहुरूपी तिघे कोण
श्रीभगवान म्हणाले:---हे शत्रनाशका, आहेत व येथे कशाकरिता आले आहेत
मला वाटते की, बाणासराचे नगर समीप आहे बरे : परंत त्या डोंगरी अश्लींना या शंकेचा
व त्याच्या रक्षणाथे जळत असणारा हा अभ्रि. उलगडा होइना. तव्हां त्यांनीं त्या तीन याद-
वर निघाला आहे. आहवर्नीय अस्नीच्या वांशीं संग्राम आरंगमिळा. ते युद्धास जुंपले
प्रभेशीं आपला संसर्ग झाल्याने, हे हलायधा, तेव्हां त्यांनी फारच मोठा शब्द केला. तेव्हां
आपले हे वणेवेरूप्य झाळे आहे. श्रीराम ! ग्जेना करणाऱ्या सिहांच्या महानादासारखा
ह्मणाळा, “मग आम्ही जर इतके जवळ येऊन तो नाद ऐकन अंगिरा नामक बुद्धिमान
पोहोचला आहो व त्यायोगे अस निस्तेज .अस्नीनं आपल्या पुरुषाला आज्ञा कढी कीं, नथ
झालां आहां, तर या प्रसंगीं जे करणं हितकर हं युद्ध होत आहे तथ जा, उशीर लावूं
असेल त त स्वतःच बद्धांन कर.” श्रीभगवान ' नकास, व तेथ काय काय चालळ आह तं
म्हणाले, 'गरुडा, प्रस्तत प्रसंगी जे काय करणं , सवे पाहन ये, असं म्हणन त्यानं त्याला त्वरेन
उचित असेल त तंच प्रथम कर. म्हणजे तं: पाठविठे, तेव्हां 'ठीक आहे' असते बोलन तो
करशील त्या धोरणानं मीही चालेन. वेशंपायन टत निघाला. वाटेत महासंग्रामांत वासदेवाशी
सांगतात, वासदेवाचे हे भापण ऐकन वाटेल तसं अश्नि भिडन यद्ध करीत आह, अपे त्याने
रूप धारण करणाऱ्या महाबल गरुडान आपलं ' पाहिले, महाबळ कल्माप, कुसम, दहन,
शरीर सहस्रमख केळे. व तो बलवान् बिनता-! शोषण व तपन हे पांच अशनि स्वाहाकाराच्या
पुत्र त्वरेने आकाशगंगेपाशीं गेला. आणि | विषयामध्ये प्रख्यात आहेत. दसरे महाभाग
तींत बडी मारून व पुष्कळ पाणी पिऊन | आपल्या सेन्यासह व्यवस्थित होते. पिठर,
बाणाच्या शोणितपुरावर अंतरिक्षांत उभा पतंग, स्वणे, श्वागाध व भ्राज ह पांच स्वाहा-
राहिला. आगे, त्या गंगाजलाचा एकसारखा | काराच्या आश्रयाने राहणारे अझीही युद्ध
वपाव करूं लागला, या त्याच्या उपायानं करीत होते. वपट्काराचा आश्रय करणारे
असि विझाळा, बुद्धिमान गरुडाच्या या युक्तीने ज्योतिष्ठीमाचे दोन अध अस महात्मे, महा
२ विष्णुपव. ] हरिवंश. ५४५
तेजस्वी दान असि निकराचं यद्ध करूंलागळ,. तर आम्ही सवशक्तीन त्याच्याशीं यद्ध करू.
त्या दोन पक्षांचे मध्यभागी अभिरथांत बसन असं कृष्ण व नारद जा संभापण करीत
च हातात लखलखात बाण घऊन ळढणारे आहत ता गरुडामळ शीघ्र गमन करणारे
गरा महाप विशेषच शाभत हात. पण | ते एका [नामपात तथ यंऊन पाहातचलठे, नतर
आगरा मान आपळ समार उभा राहन ताक्ष्ण वायवगामळ हाळलला मब जसा चढरास प्रकट
बाण साडात आह, ह पाहन क्रप्ण रागावला कारता, त्याप्रमाण कमलनयन कृप्णान आपला
व पुनःपुनः विस्मित होऊन जणं काय हंस- शाभ्र शंख ( बाहेर काढिला व ) आष्टपुटाशीं
च म्हणाला, *““ सवे अस्नीना, थांबा, असेच लावन जारान फकळा. आणि त्याचे फ॒कण्यान
उभ रहा. हा मा आता तम्हाला भय उत्पन्न सवास दचकून साडन ता अद्भतकम करणार्या
कारता. तुम्हा माझ्या अस्त्रः्तनान जळन बणासुराच र ज्यात रारला
दश दिशास पळन जाल,” त एकतांच अंगेरा कृप्ण राज्यात []शरण्याबरांवर शखाच
दा चरळ बऊन धावला, त्या घार सम्रा- नाद ब ढढदभाच महात्वना यांचा पुकार
मात क्राथान ता जण काय कृष्णाचे प्राणच हाऊन बाणासुरांचा सन्य तत्काळ चाहाकड
प्रत आहे असा वाटळा. पण यम, सये व सज हाऊ लागला, ब्राणान भातान अगादर
आसे याप्रमाण तजमस्वा असळल्या अधेचटरा- ॥ककराच सन्य पुढ पाठावळ, त्यातन सानकाच
कता बाणांना क्रप्णान त्यांच्या त्या टाोप्त हाता काटयवधा असख्य शस्त्र चमकत हात
त्रिशळास ताडले. नंतर त्या थोर मनाचे त अमाज सन्य एकत्र जळल्यामळ मोठ्या
ठढवान यमतल्य दाोप्त स्थणाकणे बाणान आगे- ' मेवपटलासारख दसत हात त काळ्या-
रामनाच्या वल्षःस्थळावर वेब कोला, तव्हा क्ट काजळाच्या दढिगासारख दिसणार सन्य
सवाग रक्ता आवळांना भरून जाउन तो. अप्रमय व अक्षय्य हात, त्याताळ सव दत्य
आंगिरामांन विव्हळत एकाएकी निवप्ट हांऊन १ दानव व राकस याच हाता झगभभात शस्त्र
वरणीवर पडळा. बाकीचे चारी ब्रह्मपुत्र असि! हाता. मुख्य प्रमथगण ( शकराच पापंद )
तत्काळ बाणाच्या नगराकडे त्वरेने घावळे. अव्यय रुप्णाशा यद्ध करू लागळ, ज्वाला-
पश्चात कृप्णहा जथ बाणासराच नगर हात. युक्त अभायमाण ज्याचा मुख सवत: पदाप्त
तथ आला आहत अशा आतराय उशभ्र यक्ष-राक्षस-
जाणांचे नगर पाहून दुरूनच नारद किन्नरांनी संग्रामात त्या चोबचिही र्क्त
म्हणाठा, ' ह महाबाहो कृप्णा, ह त शाणत- प्रारान करण्यास आरभ कला, तव्हा त्या
पुर हांय. यथ रुद्राणासह महातजस्वा स्द्र, सन्यापाशा जाऊन महाञजरळ बलराम कृष्णाला
रहात असे. आणि बाणाचे रक्षण व क्षम | म्हणाला, “' कृष्णा, अर महाब्राहा कप्णा,
करण्याकरितां कातिकस्वामीही सतत रहाते. ! आपल्या बलाचा कसा नाश हात आहे त
रदार्चे ह वचन ऐकन कृष्ण उलट बोलं पहा. व याना माठ भय वाटळ अस काहा
ळागळा, * हे मन, क्षणभर स्वत:शा& विचार | कर. ” या प्रकार वामानू बळलनद्रान टाचणा
करून किंवा कोणाला विचारून पहा जर, काँ लावश्यामुळ अस्त्रवत्याताठ श्रढ व अन्तकत्या
बाणाच्या संरकषणाकरीतां रुद्र येथ प्रकट यमाप्रमाण तेजस्ता | अशा कप्णान त्याऱर््च्या
हाईल कीं काय? कारण, तो जर प्रकट होईळ | १ रॅश, राम, प्रसुम्त ब गरड
एरिवश ८-६५,
५४९ श्रीमन्महामारत. [ भध्याय १२२,
वदवटोलयायळळ2. ० याळताचामाटचातटचनहतावकतीकयससान्यळकाामाादलतळावसा धरा ममत शभळपायाा लमान, शाडातालाडकाादामधयककाजयाायाठळळययामठळाववयळकमनतकाशाधयामसाचयाशातरायाजतानडी कमरा भदा ब हाता वााकशताच
वघाथे आर्रेय अस्त्र हाती घेतले व त्या शत्रकडीलळ मोठमोठ्या वीरांना नांगराच्या
अस्त्राच्या तेजाने हिरवे मांस खाणाऱ्या ' अग्रानं ओढून मसळारन चेचन भर्मावर पाडीत
असरांच्या टोळीस दर पळवन लावन कृष्ण पाडीत रणांत संचार करूं लागला. पुरुषां-
जेथे तं बाणाचे सन्य दिसत होतं तेथे सत्वर ताल वाघच असा महाबल प्रद्यश्न बाणसम-
गेला. त्या सेन्यांतील लोकांच्या हातांत शल, हांनीं यद्ध करणाऱ्या दानवांना सवेतः निवारूं
पट्टे, शक्त्या , क्रष्टी, पिनाक, परिघ इत्यादि लागला. तेळसर काजळाच्या पर्वेताप्रमाणे कृप्ण-
आयधे होतीं. भपृष्ठावर असलेल्या त्या सेन्यांत वणे असा शंख-चक्र-गदा-धारणकती जना-
शंकराचे प्रमथगणच पुष्कळ होते. पर्वेत व. देन अनेक प्रकारे शुखाचा ध्वनी काढून लढू
मेघ यांच्यासारख्या नानारूप धारण करणाऱ्या लागला. बाद्विवान् गरुडाने पंखांच्या प्रहारांनी
भयंकर वाहनावर बसन सवे योद्धे तेथें व नखं व चोच यांच्या अग्नांनी फाडन प्रमथा-
टोळीटोळीनं उभे होते. वायंनीं उडविलेल्या | दिकांस यमनगर्रीत पोहोचविले, तं प्रचंड परा-
मेघांप्रमाणं किंवा दरवर पसरलेल्या पवेतांच्या क्रमी देत्यसेन्य या प्रकारं कृष्णादिकाकडन
रांगांप्रमा्णे हृढ धनप्यांती यक्त असलेल्या झोडलें जाऊन बाणवृष्टीने व्याकळ झालं
पुष्कळ प्रकारच्या सेन्यांनी त्या स्थळास असतों रणांगणीं पराभत झालें
मोठी शाभा आली होती. मसळे, तरवारी, तं सन्य या प्रकारे पराभत होऊन सवेत
शाल, गदा, परिघ यांस हातीं घेऊन सवेभर पळं लांगळे असतां, त्यांचे रक्षणाची हांव धर
वांवणारं ते असंख्यय सेन्य फार शोभत होते, णारा ज्वर पुढे सरसावला. त्याला तीन पाय,
असो. इतक्यांत बलराम मधमदनास म्हणाला:- तीन शिर, सहा भजा व नऊनेत्र होते. त्या
५: कृष्णा, हे महाबाहो मधसदना, हे जे ज्वराचे भस्म हेंच शस्त्र असन तो काल,
सेन्य पुढं दिसत आहे त्याबरोबर मी यद्ध अतक अथवा यम यांसारखा उग्र होता. तो
करण्याची इच्छा करीत आहे. त्यावर कृप्ण ओरडं लागला असतां त्याचा सहस्त्र मेघांच्या
म्हणाठा, ' मलाही अशीच इच्छा झाळी आहे ' गडगडाटासारखा महानाद झाला. तो दीघे
कीं; या उत्तम योद्धयांसह रणांत दोन हात नि:श्वास सोडीत व जांभया देत असन त्याचे
करावे. मी पर्वेकडे तांड करून यद्धास उभा शरीर निद्रेने अतिशय व्याप्त झाले होते. त्याचे
राहता आणि माझ्या अग्रभागी गरुड, डाव्या दोन्ही डोळे पंगल्यामळं मख व्याकळ दिसत
बाजस प्रद्मरम्न व उजव्या बाजस स्वतः आपण होते, व तो त्रमारत होता. त्याच्या अंगावर
रहा. या धोर महासंग्रामांत एकमेकांचे एक- रोमांच उभ राहिळे होते व नेत्र ग्लानि-
मेकांनीं अवश्य रक्षण करावे. युक्त झाले होते. आणि भसश्-चित्त झाल्या-
वंदीपायन सांगतात:--परम्परांशीं असे प्रमाणे श्वास सोडीत तो अतिशय करद्ध
संभाषण करणारे ते उत्तम पक्ष्यावर आरूढ ' होऊन निदापवक्र बलरामाला बोलला:-* तं
झाले, पर्वतशिखरांसारख्या घोर गदा, मसळ, अस्ता बळामळें मत्त कां झालास £ संग्रामांत
व नांगर यांच्या योगानं युद्ध करणाऱ्या बल- आलेल्या मळा पहात नाहींस कीं काय : थांब
रामाचे रूप त्यातेळीं यगांती सवे भतांस जाळं आतां या रणांतन तं॑ जिवंत सटत्त जाणार
इच्छिणाऱ्या काळाच्या रूपाप्रमाणे भयंकर नाहीस ” असं बोलन हंसत व यगांताच्या
झालें, युद्धांत कुशळ असठेढा अतिबली राम ' अग्नीसारख्या त्रोर मष्टींनीं मय दाखवीत तो
हलायंधावर धांवळा, पण त्या संग्रामांत त्वरेने
सहस्रावधि मंडळं घेत फिरणाऱ्या बलरामाचे
अवस्थान कोणाला दिसेनासे झालें. तथापि
अशांतनही त्या अप्रातेम तेजस्वी ज्वराने
मोठ्या चलाखीने भस्म फंकलं. ते॑बल-
रामाच्या पवेततुल्य शरीरावर जाऊन
पडळ, पण ते त्याच्या वक्षःस्थलावर
आदळन तेथन मेरु पवेताच्या शिखरावर उडन
गेलं. परंत तेवढ्यानंच पेट घरेऊन त्या पर्वेत-
हरिवंश.
५६४७
डड डन ००००020221.“ क ल मित कतहोणननशेनधशाशीवतयाकाकयायाकडा ताड ीन
प्रहार करणांतीळ श्रेष्ठ कृप्ण-प्रभर्चे गात्र घट-
काभर पेटले व कांहीं वेळानं अशनि आपोआप
शांत झाला. त्यानंतर ज्वराने आपल्या सपा-
कार तीन बाहंनीं कृष्णाच्या मानेवर व एका
मष्टींनं उरावर प्रहार केळा. त्यामळे त्या महा-
य॒द्धांत ज्वर व महाबलात्य कृष्ण या दोघां
पुरुषसिहांचा तो परस्पर संप्रहार मोठा तमल
झाला, पवेतवार पडणाऱ्या उल्केप्रमाणे त्याचा
मोठा ध्वानि होऊं ढागळा. कृष्ण व ज्वर यांच्या
शिखराच विदारण केलं, इकडे थोडस भस्म भजांच्या आघ्रातांनीं त यद्ध फार दारुण झालं
बलरामाच्या उरःस्थलावर राहिळं होतं, त्याने ते वीर “ असं नव्हे; असं माराव; ” असं
त्या कृप्णाप्रजास जाळण्याचा आरंभ केला. एकमेकांस प्रहार कारतंवेळां बोलत असतां
तो नि:श्वास सोड लागला; जांभया देऊं लागला.
त्याला अनावर झोंप ठोटली. दोन्ही नेत्र जडा.
वले. वेरी करूं लागली.
रोमांच उठले. नेत्र म्लान आले व भ्रमिष्टासा-
रखे तो वारंवार सस्कारे सोड ठागळा. तेव्हां
पराजित किंवा किंकतेव्यतामढ ( म्हणजे ज्या-
ला आतां पुट काय कराव हे सचतनाहां असा )
बलराम कृष्णास म्हणाला, ' हे कृप्णा महा-
बाहो, मी जळता आह. मला निभय कर. अरे
जावा, मी सर्वभमर होरपळलो रे होरपळलो.
७ ह ७ क ररे अ €_ ।
आतां ही आग थंड कशी होईल ? ' आमित
तेजस्वी बलराम असं बोलला अप्ततां प्रहार
करणारांतील श्रेष्ठ कृष्ण हंसन म्हणाला ' मिऊं
नको. ' अस बोलन त्यान हलायधालठा आल-
गन दिले, कृष्णानं याप्रमाणे प्रेमानं आलिंगन
दिले असतां बलराम दाहापासन मक्त झाला
त्याळा ज्वरराहेत करून परम क्रद्ध झालेला
मधसदन वासदेव त्या वेळीं ज्वराला बोलला
ज्वरा, ये, ये; मझ्याशीं यद्ध कर. या महा-
संग्रामांत तझी जी शक्ति असेल व ज॑ पारुष
असेल ते सवे त॑ मला दाखीव.' याप्रमाणें कृप्ण
बोलतांच महाबलवान् ज्वरान हातांनी त्याच्या-
वर जळफळीत बरंच भस्म फॅकल, त्यामुळ
त्याच्या अंगावर
त्याचा तेथे मोठा ध्वाने होऊं लागला. याप्र-
'माणं दोन घटका त्या दोघां महात्म्यांचें परस्पर
युद्ध झाळे. शेवटी जगाचा क्षय करणाऱ्या
शरीरधारी जगत्पतीनं, संग्रामांत विचित्र कन-
कभपण धारण करणाऱ्या व आकाशात संचार
करणाऱ्या ज्वराला आपल्या बाहअलान घट्ट
आवळन टाकल
/*/१/४/४ ४७८५४१” ८१० ५./४५/१/
कट क. ह्य
अध्याय एकश तांवसावा.,
ज्वर-कृप्ण-संवाद.
वेशपायन सांगतात:---नेतर हा ज्वर
मेळाच असं वाटन त्या शत्रहंत्या कृष्णाने
त्याला आपल्या कर्वेतन भमीवर हापटन दिलें
परंत कृष्णाचे कवेतन सटल्यावर त्या अतुल
तेजस्वी कृष्णाचे शरीरास न सोडतां तो
त्यांतच घसला. त्या जाज्वल्य ज्वराने जोराने
देहांत प्रवेश करितांच कृष्ण अडखळल्यासा-
रखे होऊन भमीवर सपशेळ उल्था पाल्था
होऊं लागला. कांहीं वेळानं त्या शत्रेचीं नगरं
जिंकणाऱ्या महायोगी तेजस्वी पुरुषात्तम
कृष्णाने आपणास ज्वराने चीत केलें आहे
असे ओळखन, एककिडे आपण वारंवार जांभया
५८४८ श्रीमन्महामारत, [ अ"याय १२१.
देत आहे, अशा स्थितीतच प्रये धरून व महा- जगांत र्हा. मीं जा हा ज्वर उत्पन्न केळा आहे
योग्याला विरुद्ध असा 'तिकार ऑगेकारून र्या तो माझ्यांतच जरून जाईल.
पूवे ज्वरास हटविणाऱ्या अशा दुसऱ्या एका वेदपायन म्हणाले:-महायशस्वी कृप्ण या
घोर अत्युग्र व लोकभयंकर जवराला त्याने प्रकारें वर देऊन पुनः तो श्रेष्ठ योद्धा वासुदेव
निमोण केळ. या वप्णव उवराचा पराक्रम फारच ' म्हणाला, हें ज्वरा, सबे जातीच्या स्थावर व
अवचट होता. कृप्णांन उत्पन्न केलल्या त्या
ज्वरांन पर्वे ज्वराला बलात्काराने धरून
कृष्णाच्या स्वाधीन केल. तेव्हां हरीने हपोनं
त्याला पकडलं; व त्याच्यावर अतिशय रागा-
वन त्या बलाढ्य वीयवान् वासदवाने आपल्या
ज्वराकडन त्याला आपल्या शारीरांतन बाहर
घाळविळे. तो त्याळा भ्मीवर आपटन त्यांचे
शेकडा तुकडे करण्यास तयार झाळा. पण इत
क्यांत ““ ह देवा, माझे परिरक्षण करणे तुळ
उचित होय '' असं पहिला ज्वर ओरडला
त्याचप्रमाण अमित तेजस्वी कृप्णाने त्या ज्वराला
फंकण्याकारेतां वर उचलले असतां अतरि
झांतन अशारीरिणी वाणी झाली की, ' ह॒ यद-
हपवधेना महाबाहो कृष्णा, या ज्वराला मारूं
नकास. हे निप्पापा, हा तुळा रक्षण करण्यास
योग्य आहे.' अशी आकाशवाणी झाळी असतां
भत, वर्तमान व भविप्यत जगाचा परंमगुरु
जो श्रीहारे त्याने त्याला खत: सोडिळे, तव्हा
तो मुक्त झालेला ज्वर कृप्णाच्या पायांवर
मस्तक ठेवून त्यास शरण गेढा; आणि त्या
हृपीकेशास बोलला, “ हे यदुनंदना गाविदा,
माझी विनेती ऐक. ह महाबाहो, माझा जा
मनोरथ आहे तो तं पूण कर, या जगांत मी
हा एकच ज्वर असावा; दुमरा असूं नय. तुझा
अन॒ग्रह झाल्यामुळे मी हा वर मागत आहे. ”
दव म्हणाला,
ह ज्वरा, तुझे भल हावी. तृ.
जंगम सृष्टींत त संचार करण्याची रीत मी
तला सांगता ऐक. माझे आवर्डाप्रमाण जर
तुला चालणे असळ तर तू आपळे तीन विभाग
कर; आणि त्यांतील एकाने चतुप्पाद प्राण्यांचे,
व दुसऱ्या भागाने स्थावर प्राण्यांचे सेवन कर.
म्हणजे तुझा तिसरा भाग मानुपांमध्ये सेचार
करूं लागेळ, हे ज्वर, तं त्रिथामत शरीर करून
पक्ष्यांमध्ये प्रवृत्त हो. तझ्या तिसऱ्या भागाचा
चतथाश पक्ष्यांचे ठायी हृढ होरेल. एकाहिक,
[हिक, घ्याहिक व चातथिक ज्वर हीं या
अंशाची रूप होतीळ. मानपांमध्येही चांगळा
विभाग करून तं याच भेदाने रहा. बाकीच्या
अवाराष्ट जातामध्यहा त कल रर्हांवयाच त
मी सांगता, एक. वृक्षांमध्ये कॉट खूपान,
पानांचा संकोच करणारा राग या स्ूपान,
व पांढरी पाने करणारा प्रख्यात पांडुपुत्र राग,
अशा तीन रूपांनी तं रहा. फळांमध्ये त्यांच्या
एका प्रदेशी गांठ करणारा किंबा त्यांना शुप्क
करणारा हा. जलामध्ये शेवाळ; मोरांमध्य
तरा फाडणारा रोग; पह्मचिनी इत्यादिकांमध्य
हिम, व प्थ्वीत उपर होऊन तं ग्हा. माझ्या
प्रसादाने त॑पवतामध्ये गरिकरूप होशील
गायींम ये॑ अपस्मार होऊन खुरकृत रोग
होशील. याप्रमाण ते बहरूपी भतळी प्रकट
होशील. दशन व स्पश यांच्या योगाने तं
प्राण्यांचा वध करशीळ. देवमनप्यांवांचन
जशी इच्छा करीत आहत तस हाइईल. कारण, , तळा दसरा काण सास शकरणार नाह!
वराचा इच्छा करणारास आम्हाला वर अवश्य
द्यावा लागतो तर मला शरण आला
आहेस, यास्तव पर्वीप्रमाणे तं एकच ज्वर या
वशपायनक्म० :-कुप्णाच वचन एकन खराला
आनद झाला, व प्रणाम करून व हात जोउइन
“>
ता थाडस अस बाढल.--जर लणाठा, “ ह्
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ५४९
ामाानाजाायाडानबयायाडमाामंचयाआामावामाचययाजाजा जडाणाडमायाचयावायााभायाजाकाकाजयाचाचावामाााजााकाावयामामजायाायाााचाातााजाडाााकाचयााचमाााचाचायाभयाचााडयााजाभाकायवचयाधाडडामामीधााकाकाका कायाचा डस 7-7 ------्- शिल डलका
णाला "-०-०५-->>:>>>>>>>><><><<-<>३>:>->:>->>>--:---८- --------८-----८--॥--८--
मागा, सत जातामध्य परभत्व देऊन त मला सवे सन्यांवर बाणांची वाष्टे केळी व त्यांस
वन्य कळ आहेस. ह पुरुपश्रष्ठा, आणखी त्रासवन सोडले. चक्र व नांगर यांचे प्रहार व
कांहीं तुझ वचन पाळण्याची मी इच्छा करीत बाणांचे वषाव यांनीं पीडिलेळे दानवांचे द रासद
आह, यास्तव, ह महाभज गोवदा, मी आणखी 'महासन्य आंतेशय खवळल. कृप्णाचे बाणांपा-
काय करू त सांग. आसरकलाचे प्रमथन सन उद्भवलेला अस्रि गवताच्या ढिगावर पड-
करणार्या त्रपुरशत्र हराकडून मा. निमाण लेल्या किंवा ठाप्क काष्ठान चेतणाऱ्या अग्री-
केळा गढा आहे. व आज रणांगणांत तमक प्रमाण आतेशय वद्ध पावळा, त्या समरांगणी
डन ऑजिकळा गला आह. हे देवा, त माझा हजारा दानवांस जाळणारा तो यंगांत अस्री-
नभ आहेत वे मा तुझा 'ककर आह. त माझ सारखा ज्वाळावानू आझ्ने आतेशय शाभला
घ्रिय कळस त्याअ्था मा धन्य व अनगर्हात आपल्या त्या टोप; मोठ्या व नाना शस्त्रांनी
आह. हे चक्रवरा, मी तझ कोणत डेळेल्या सेनांशीं येऊन बाण तिचे निवारण
त सांग.” वशंपायन म्हणतात, ज्वराचे हे वचन करण्यासाठीं बोलला कीं, वीरहो, तम्ही देत्य-
ऐकून वासुदेव म्हणाळा माझे ह निश्चित वाक्य वंशांत उत्पन्न झालेळे असन क्षद्राप्रमाणे या
एक, भगवान हणतात:-“''भजबळ हाच ज्यांचा महा सम्रामांतत पळ काढिता. याला काय
अस्त्र आहेत अशा माझा व तझा या संग्रामां- म्हणाव ? व तम्हा इतके भयभीत तरी कसे
तीळ पराक्रम मळा प्रणाम करून एकाग्रांचे- झालां ? कवच, खड, गदा व प्रास, तरवार,
लाने जा पठण कारता, तो नर ज्वरसंताप- ढाळ, व कऱ्हाड हां आपला आयधे टाकटा-
हित हाइ. भस्मरूपा शस्त्र धारण करणारा, कन तम्ही असे अतारिक्षांत पळन काँ जातां :
तान पाय, तान मस्तक व नऊ नेत्र यांनी आपली जात, आपला हेत, व आपणास घड-
युक्त सर्व रोगांचा स्वामी असा हा जवर संतष्ट लळा शेकराचा सहवास, या गोष्टांकडे पाहून
होऊन मळा सख देवा." तरी तुम्हां पळ नका. शिवाय, तम्हांस साहाय
वशपायन म्हणतात:---साक्षातू महात्म्या करण्यास मा हा तमच्या पाठाशा उभा आहे
कृप्णान अस म्हटल असतां ज्वर त्या यदश्रे-' या प्रकारे बाण त्यांना प्रात्साहक वाक्य बोलत
छास “अस होईल, एवढच उळट बोलला अससाही [तिकडे लक्ष न पुरावता फार विव्हळ
कृप्णापासन याप्रमाणे वर ब करार मिळवन झालेल त सवेही वोर रणांतन दर सरले. तर
हृष्ट झाळेळा उवर कृप्णाला पुन: शेरसा प्रणाम त्या रणांत प्रमथगण मात्र अवाशष्ट राहेल
करून रणांतन निघन गेला दाणादाण होऊन राहिलेळ ते संन्य युद्धा-
रि विषयीं पुनः विचार करूं लागळे. पण इत
अध्याय एकश चार्वसावा क्यांत केभांड या नांवाचा बाणाचा सखा व
340 वीयेवानू अमात्य आपले सेन्याचा मोडा झाला
रुद्र व कृष्ण यांचं युद्ध असे पाहन बोलला:---'* हा बाण, शंकर,
वेदीपायन सांगतात :--_त्यानंतर तीन असीं- ' कार्तिक हे या युद्धांत उभे असतांना तुम्हा
सारखे जाज्वल्य ते तिघ सत्वर गरुडावर स्वार असरे मोहित हांऊन व सव, सन्यास टाकून
हाऊन रणांगणीं यद्ध करीत राहिळे. गरुडावर |कशाकारता जाता: ह दानवश्रष्ठहो, प्राणां-
बसन व रणांत मोठ्या जोराने ओरडत त्यांनीं | वर उदार होऊन तुम्ही युद्ध करा. ”
५५० श्रीमन्महामारत. [ अध्याय १२४.
याप्रमाणे कंभांडाचे वाक्य जरी ते ऐकत केल्या होत्या.नाना प्रकारची शस्त्र त्यांच्या हातांत
होते, तरीही भयाने मढ होऊन व सदशन होतीं. त्यांचे पारेचर सिंह व व्याध्र हे असन
चक्रापासून निघणाऱ्या अस्नीचे भीतीर्ने घाबरून ते आकृतीने खजे व विकट होते. कांहींच्या दाढा
सवेही जण दश दिशांना पळं लागले, त्यानंतर फार मोठ्या होत्या, वत्यांतील बळी प्रिय आई
अमित तेजस्वी कृष्णाने ह्या सेन्याचा मोड अशा त्या गणांची तोंडे रक्ताने भरली होवी
केला. ते पाहून ज्याचे नेत्र लाळ झाले संप्रामाच्या सन्मुख उभे राहून ते सवे महा-
आहेत असा शकर बाणाच संरक्षण करण्या- शत्रंचे पणेपणे मदेन करणाऱ्या देवाभांवतीं
कारेतां सप्रभ नामक रथावर बसन यद्धास लीला कारेत उभे होते. तेव्हां बिनचक काये
प्रवृत्त झाहा. कुमारदेवही अम्तितुल्य रथानं करणाऱ्या रुद्राचा तो दिव्य रथ पाहून कृष्ण
युद्धा थे निघाला. वौर्यवान् रुद्र नंदीश्वरा- गरुडावर बसन त्याच्याशी संग्राम करावयास
सहित रथावर बसून दांत ओठ खात जेथें हरी पुढं आला, त्या वेळीं गरुडारूढ होऊन येत
होता तेथे धांवत गेला. आपल्या खडखडाटानं ! असलेल्या अग्रणी हरीला रुद्राने रागावन
अंतराळाला ग्रासणारा तो रुद्राचा सिंह जोडलेला शभर बाण मारिले. पण याप्रमाणें अचक कमें
रथ मेघमंडलांतन बाहेर पडणाऱ्या पोर्णमाचंद्रा- करणाऱ्या हरीने पीडा दिली असतां कद्ध
प्रमाण चमकं लागला. नंतर नाना रूपे धारण ' झालेल्या हरीने उत्तम पाजेन्य अस्त्र हाती वेतळ
करणाऱ्या व नाना प्रकारच्या आरोळ्या | तेव्हां रुद्ट व विष्ण या उभयतांच्या रट्ट्यांत
फोडणाऱ्या भयावह सहस्त्रावांधे गणांनीं देवाचा भमी कांपं लागली, चारी बाजंनीं पीडिलेले
तो रथ वेढला व त्यामळे त्या रुद्राच्या रथाला नाग तोडे वर करून इतस्ततः फिरू लागले
फार शाभा आली. त्या गणांतील कित्येक जलधारांनीं भिजळेळे पवत त्या वेळी धडाधड
सिंहमख, कित्येक व्याप्रमख, व कित्यक हत्ती, कोसळळे, कित्येकांची शिखरं ढांसळन सर्भा-
घोडे व उंट यांच्या मखाचे गण, आतिशय वार पडलीं. दिशा; उपदिशा, भमि व आकाश
पीडित होऊन रथाशीं लटटट कांपत उभे होते. हीं सवे शंकर व कृष्ण यांच्या झगड्यांत
त्यांतील कित्येक बलाढ्य गणांनीं सपाची पेटल्यासारखीं दिसे लागलीं. मतलावर सवेत
यज्ञापवीतं घातली होतीं. त्यांत कित्येक खर, उल्का पडल्या. ज्यांचे दशनही भयप्रद आहे,
उंट, व गज यांचीं मख असन माना अश्वा- अशा भाळ अश्राभ आक्रोश करूं लागल्या
प्रमाणे आहेत, असे हाते. कित्येक बकऱ्याच्या | इंद्र प्रोर नाद व रक्ताचा वपोव करूं लागला
डांचे, मांजराच्या तोडांचे व काकरांच्या धमकंत आपल्या पुच्छाने बाणासराच्या सैन्याला
तोंडांचे होते. त्यांतील कित्येक फाटक्या निध्या झांकन राहिळा, वारा जोराने वाहे लागला
पांघरले होते. कित्येकांनी शड्या ठावल्या होत्या, प्रह-नक्षत्रादि ज्योति व्याकळ होऊन अतरि-
कित्येकांनी जटा राखील्या होत्या. व कित्यकांचे क्षांतन फिरतनाशा झाल्या. आपधी निस्तेज
केस उभारले होते. कित्येक शंख व ठेटमि झाल्या. इतक्यांत त्रिपुरांतक रुद्र यद्ध कराव-
यांसारखा ध्वनि करीत नझच सवेत: धांवत यास उद्यक्त झाला आहे असे जाणन सवे देवां-
होते. त्यांतील ,थोडेसे गण सोम्यमृख व सह ब्रह्मा तेथें आला. गंधवे, अप्सर[, यक्ष,
दिव्य अस्त्रांनी भपीत होते. त्यांनीं नाना- विद्याधर, सिद्ध, चारण यांचे संघही त्यांस
प्रकारच्या पुप्पांच्या माळा मस्तकावर धारण पहात अंतरिक्षांत उभे राहिळे, नंतर विष्णुन
२ विष्णुपवे, ]
हरिदशः'
६५१
मयाकीनातायलामाडतडाडननाांमाॉडीधाीशाडयाडशभदावधामामाडायाडयामययडममकयाधाययाभामामयाकमाच्याजययावकाकाभायामयळामाडव मया मामयाजवमयमडमाममयाकाममममामाभामामयामााचयाजयवममम्याहाचयाचया मामाचा यामावडा का कायदया यमा ायानयाय यादया डा यायावयाडयाजययय या याशा घाडाामान्यन्ाचयययायायाडे
€टणणीशशिॅॅ0ि?”ंशिशिशिक0े१”0?0?0?0?0?॑त६?0?२0)?0)000ी00 0 0 0 पी य यााालाकामामाााडााडाायाडनडाडयाडकधाडमआामामयावालडकयाकोामााडधा
त॑ “ पाजन्य ” अल्नन रुद्रावर सोडलें. त्याबरो-
बर जंथ रुद्र रथावर असला होता तेथे ते
जळत गेले. तेव्हां नतपवे शेकडो बाण जेथें
हराचा रथ होता तेथे समंततः पडले. पण इत-
क्यांत अस्त्रवेत्त्यांतील श्रेष्ठ रुद्र रागावन महा-
भयंकर आज्ञेय अस्त्र सांडता झाला. खरोखर
तो एक चमत्कारच झाला. कारण त्या वेळीं
त्या चोघांचेही ( कृप्ण, बलराम, प्र्यक्ष व
गरुड ) देह चोहो बाजंनीं उित्न-भित्न होऊं
ळांगळे. बाणांनी आच्छादित होऊन असरि-
ज्वालंत गरफटन ते दिसेनातसे झाले. तेव्हां
स्वेस्त्ययन केले. त्या वेळीं ब्राह्मणांस वर, शभ-
गाई, फळें, पुर्ष्प व नाणीं देणारा तो बळीचा
पुत्र ओढदायोने कबेराप्रमाणे शोभे लागला
ज्यावर सहस्र सये आहेत, अनेक क्षद्र घेटा
आहेत, उत्तम सोन्याची रत्नजाडित चित्रे
आहेत, आणि सहत्त चंद्र व अयत तारका
आहेत, अस्ता त्याचा विस्तीणे रथ अर्म्ासारखा
दीप्त दिसत होता. दानवांनी आकळलेल्या
त्या र्थावर बसलेला तो महाभुज धनघारी त्या
यदुश्रेष्ठास उल्थून पाडण्याची इच्छा करून
अतिशयच भयंकर रूप धारण कारिता झाला
सवच वारेष्ठ असर, हा शत्र आझेयास्त्रानं मेला| व वायचे वेंगामळे वाढलेला व तरंगांनी
असं समजन, मोठ्याने सिंहनाद करूं लागले उसळणारा जलसागर जसा लोकनाशाथे
पण अस्त्रवत्त्यांताल श्रष्ठ, अज, व प्रतापवानू सरसावतो त्याचप्रमाण वीरांच्या रथसंघांमळ
वासदेवानं त॑ अस्त्र सहन करून उलट वारु- वाढलेला व क्रोधामळें उसळणारा हा देत्य-
णासत्र उचलल. तेव्हां त्या अतितेजस्वी वारुण- ( संघरूप )-प्ागर कृष्णादिकांचे नाशाथ
तेजाने आझेयास्त्र शांत झाले. याप्रमाण संग्रामांत
वासदेवानं रुद्राच्या अस्त्राच निवारण केळं असतां
शकरानं पशाच, राक्षस, रांद्र व तसेच आंगे-
रस अशी युगांतास्नीसारखीं चार अस्त्र सोडिला
पण त्यांचें निवारण करून लागळेच माथवाने आ
पसरलेल्या अन्तकःसारखे वेप्णव अस्त्र सोडलं
कृष्णाने त्या अस्राचा प्रयाग केला असतां सवे
श्रेष्ठ असर, भते, यक्ष, गण, बाणासुराचे सवे
सन्य घाबरगंडी होऊन बारावाटा पळत सटले
तेव्हां शंकराचे इतके पापेद असनही तं सन्य
पराभव पावलें असे पाहून महा असुर बाण
मोठ्या त्वरेनं युद्धाकरितां सन्मुख निघाला.
वज्र इंद्राभावतीं ज्याप्रमाणे देवांचा गराडा
असतो त्याप्रमाणे त्या बाणासुराभोवती हाती
भयंकर आयुधे घेतळेल्या महाबलाढ्य; घोर;
व महारथी, देत्यवीरांचा गराडा होता.
वैशंपायन हमणतात:--महात्म्या ब्राह्मणांनी
जप, होम व औपधी यांच्या योगाने बाणासुराचे
निवाला. भयंकर शरीरांच्या योगान भयभीत
होणारी सेन्ये त्याच्या अग्रभागी चमकत होती
त्यामळ, हे राजन्, तीं महा रथांत बसलेली
च धनप्ये धारण करणारीं सन्य वना-
प्रमाणंच दिसत होतीं. व तो अद्भत बाणासर
आपल्या समद्रजलांतील वस्तीतन ( समद्र
निकट असलेल्या आपल्या राजधानींतन )
ग्राम पाहण्याचे इच्छेने बाहेर पडला
“१.१७
अध्याय एकां पेचविसावा.
हरिहरस्तव.
वेशपायन सांगतातः-शेकर तर क्रोधाने
पेटला होता; परंत सवेत्र अंधार दाट पडल्या-
ळें नंदी दिसेना, रथ दिसेना, व रुद्रही दि-
सेना. तेव्हां त्रिपुरांतक शे%राने रोषानं व
१ तुझे जाणे सुखावह होवा अशा अथाचे मांत्रिक
आशीवौद वगैरे क्रिया
५५२ श्रीमग्महाभारत. [ अध्याय १२५.
“पणा णीय
आानवयाकााजानकवकाचया
बळाने दप्पट चेतन जाऊन चार ताडांचा , करून प्रथम्नाला चोहो बाजनीं वेढा दिला
( चोघारी ) बाण घेतला व तो फेकण्याचे पण, त्या वीरयेवान प्रद्यश्नाने सवाना निद्रावश
इच्छेन त्या त्रिनयनाने घनप्याशीं जोडला. पण करून त्या रणांत बाणजालान दानवांचा
मनांतळें जाणणाऱ्या महात्म्या वासदेवानें त्या ध्वंस केला. ( त्यांत जागजागी महाबलाढ्य
बाणाला ओळखिळें व आपण जंभणनामक प्रमथगणच विशेष होते. ) इतक्यांत जांभया
अस्त्र घेतटे: आणि त्याच्या योगाने त्या चपळ देणाऱ्या शाद्भकभेवान् महादेवाच्या तोंडांतन
महाबळाने शंकरास जांभया यावयास लाविले, जणं काय द्शादेशांस जाळात असलल्याप्रमाण
ह्याप्रमाण अस्त्राच्या सामथ्याने शकर जांभया ज्वाला निघाला
देतां देतां हातांतील बाण व धनप्यासह निद्रा- याप्रकार त्या उभयहा महावारांचे तडा
वश झाला, असर व राक्षस यांस मिकणाऱ्या | क्यांत सांपडळेढां देवी पथ्वा कापत कापत
त्या देवाला देहाचीही शद्ध राहिली नाही. ! विश्वघात्या त्रह्मदेवाकड गेली. पथ्वी म्हणाढी,
आपले हातांत धनप्य व बाण धरलेले अस-! ' हे देवाधिदेवा महाबाहा, असह्य तेजामुळे
तांना त्यांचही भान न राही इतकी आपणांस मा. पाडल आह. कृप्ण व रुद्र यांच्या भारान
आप लोटली व जांभयांनीं गढी केली हे पाहन | दडपली गेल्यामुळे मी पुनः जळमश होणार,
रुद्रास फारच आश्चर्ये वाटलं. अशांत बठान ' असं वाटत. ह पितामह, या असह्य भाराचा
उन्मत्त आलेला बाणासर त्यास पुनःपुनः: काही विचार करा, आणे मा हलका होउन
टोचणी लाव लागला. तेव्हा ह्या भतात्म्या 'स्थावरजगमास धारण करू शकन असा
रुटाने सिंग्थ व गभार वाणान [सिहनाद केला | उपाय योजा.' त॑ ऐकन पतामह त्या कारयर्पा
त्या वेळां महाबल कृष्णाने आपला शेख मोठ्या देवास उढट बालला का. “काहा वळ तरा धार
जाराने वाजविला, पांचजन्याच्या घापावरून, वरून अशाच सहा. तू आता लवकरच हळवे,
व शाळुधनप्याच्या टणत्कारावरून तो देव आपले ' होशील, '' वशंपायन सांगतात;-नंतर भगवान
शक्तींचा विकास करात आहे अस पाहन सव मह्या रुठ्राकड पाहून म्हणाला, * आता या
मते जस्त झाळा. इतक्यांत त्या रंगांत असुरांचा फन्ना उडणार ह ठरळ ञआह. मग
रुद्राच पापद गणांनी मायावी यद्धाचा आश्रय ! आता त्याच रक्षण करून काय हाणार£
अ न्याया मलन बया ह महाबाहो, कृप्णाशां त यद्ध करण शोभत
१ वथ “सचतमुख्ः' ब "स चतुसुखं' अस दान पाठ | नाहो. कारण तृ हा कृप्णा्शी युद्ध करीत
भत पाचा अब गात यंकर अता नाहीस, तर तू स्वतःचे मिकसर्याशी
होऊन मदत करीत होता असें दिसत नाही, म्हणन येक करात आहस. ब्रह्मदवाच हे भापण एकून
आम्हा दसरा पाठ घतला आह, कल्ााता पाठहा हाच | भगवान अव्यय प्रभ यागसामश्थान शार] रात
० प्रवेश करून सवे चराचर तीन ळॉकांस पाहूं
२ या ठिकाणी कलकत्ता प्रतान:-€ सृष्ठिमन्या सूज यता गार ना व दया
वॉनि तदा दष विवद्धये । शक्तिमन्यां सूजन्नव तदा ढपे हीगिळा, यागात्मा यागामध्य प्रवश करून
विवडथ ॥ असे दोन चरण अधिक आहेत. त्यांचा अथ | मागच्या वरांविप्या विचार करू लागला.द्रार-
[पळा दप किंवा दरारा वाढावा म्हणून दुसरा नवी. केमध्य ज सांगितले हात, त सव त्याळा आट-
प्रच उत्पन करण्यौविषयीं बाणासर शकरास भय
टेव काहा एक उ
कर लगला, परत, रोकराने सष्टांचे एवजी दुसरी एक | वळ, त्यामळ ता दव काहा एक उत्त १
शकि मान निमाण कला ? अस' आह. ।__ ५ क्षाणिज्या वारयपा क्षिनि: असा अमर आद
२ विष्णुपवं. ] हरिवंश. ५५१
देतां तत्काल युद्धापासून निवृत्त झाला. आपण | मुनीस उद्देशान असे विचारू लागला
स्वतः कृष्णाच्या मूळकारणांतच [स्थत आहा पितामह हणाला:--'' हे ब्राह्मणा, मी मंदर
व त्याचं व आपले उत्पात्तिस्थान एकच आहे, | पवेताच्या बाजवर नलठिनीमध्ये रात्री स्वप्नांत
असा त्याला अनुभव आला. त्याबरोबर रुद्रानं भव व केशव म्हणजेच हा हर व अच्युत
युद्धाविषयींची आपली प्रतिज्ञा सोडली. तो | यांस पाहिळे, हराला हरिरूपाने व हरीला हर
ब्रह्मदेवाला म्हणाला, “ भगवान् , मी संग्रामांत रूपाने मीं पाहिले. हर मला शख-चक्र-गदा
कृष्णाशीं लढणार नाहीं. एथ्वी हढकी होऊं | पागि व पौतांबरधर दिसळा. आणि हरि त्रिशूल
दे. ” असं बोलल्यावर कृप्ण व रुद्र परस्प- व पट्टीश यांस धारण करणारा व व्याघ्रचर्म
रांस आलिंगन देऊन परम प्रीतीस प्राप्त झाले, धारण करणारा आहे अर्से आढळले. हर गरु-
व तो संग्राम सोडून परते. एकरूप झालेल्या | डावर बसला आहे व हरि वपषभध्वन आहे
त्या दोघां महायोग्यांस दुसरं कोणी पाहे शकळं असा मला अनभव आला. हे ब्रह्मन, हे परम
नाहीं. लोकांपेतामह ब्रह्मा मात्र त्याप्रमाणे | आश्चये पाहून मळा मोठा विस्मय वाटत आहे
त्यांचे ऐक्य करून पहात राहिळा. आणि जव- | यास्तव, हे सत्रत भगवन्, याचे तत्त्व मला
ळच असलेल्या दीधदर्शीं नारदासह माकेडेय- | यथार्थपणे सांग. मार्कडेय ह्णाला:---
मार्केडेय उवाच ॥ शिवाय विष्णुरूपाय विष्णवे शिवरूपेणे ॥ यथान्तरं न
पड्यामि तेन तो दिशतः शिवम् ।। १ ॥ अनादिमध्यनिधनमेतदक्षरमव्ययम् ॥ तदेव ते
प्रवक्ष्यामे रूपं हरिहरात्मकम् ॥ २॥ चो विष्णुः सतु वे रुद्रो यो स्ट्रः स पितामह: ।॥
एका मूतिर्रयो देवा रुद्रविष्णुपितामहाः ॥ ३ ॥ वरादा लोककतारो लोकनाथा;
स्वयंसुवः | अधनारीश्वरास्त तु व्रत तीव्र समास्थताः ॥ ४ ॥ यथा जले जलं लिप
जळमेव तु तद्धवेत ॥ रुं विष्णु: प्रविष्टस्त तथा रुद्रमयो भवेत् ॥ ५ ॥ अभिमम्रि
प्रविष्टस्तु आम्निरेव यथा भवेत् ॥ तथा विष्णु प्रविष्ठस्तु रु्रो विष्णुमया भवेत् ॥ ६ ॥
रुद्रमभरिमयं विद्याद्रिष्णुः सोमात्मकः स्मृतः ।॥। अभिषोमात्मक चेव जगत्स्थावरजगममू
॥ ७॥ कत्तोरो चापहतारो स्थावरस्य चरस्य तु ॥ जगतः शुभकत्तारा परभविष्णू
महेश्वरो ॥ ८ ॥ कतेकारणकत्तोरा कतेकारणकारको ।॥ भूतभव्यभवो देवो नारायण-
महेश्वरो ।। ९ ॥। एत चेव प्रवर्षेन्त भान्ति वान्ति सृजन्ति च ॥ एतत्परतरं गुह्य कथित
ते पितामह ॥ १० ॥ यश्रेनं पठते नित्यं यश्चेनं श्रुणुयान्नरः ॥ प्रामोति परमं स्थानं
विष्णुज्दफाल ॥ ११॥
ज्याअथी मी विष्णरूपीशिवाला व शिवरू- झाळे आहेत. ते वरद, लोककर्ते, लोकनाथ,
पीविष्णळा पाहतो व त्यांच्यामध्ये अंतर मळींच | स्वयंभ, व अधेनारी-नटेश्वर असून तीत्र त्रताचा
पहात नाहीं, त्या अर्था ते दोघेही माझें कल्याण आश्रय करून राहिळे आहेत. ज्याप्रमाणे जठाम-
करोत. आदि, मध्य व अंत यांनीं रहित असे ध्ये टाकलेळे जळ जलच होते, त्याप्रमाणे रुद्रामध्यं
भ॑ अव्यय, अक्षर हरिहरात्मकरूप, तेंच मी प्रविष्ट झाढेला विष्णु रुद्रमय होतो. अस्नीमध्ये
तुळा सांगता. जो विष्णु तोच प्रसिद्ध रुद्ध व प्रविष्ट झालेला आमि जसा अभि होतो, त्याप्रमाण
जो रुद्र तोच पितामह, वस्तुतः एकच मूर्ति विष्णूमध्ये प्रविष्ट झाढेला रुद्र विष्णुमय होतो
असतांना रुद्ध, विष्ण व पितामह हे तीन देव रुद्र अश्निमय आहे असे जाणावे. विष्णु सोमा-
हरिवंश ८.७०,
५५४ श्रीमन्महामारत. [ भध्याय १२५,
त्मक आहे असे म्हटठे आहे. हे सर्वे स्थावर- श्वर देव आहेत. हेच ब्रह्मा, विष्णु व रुद्र वषोव
जंगम जगत् अग्नीषोमात्मक आहे. ते दोघे करितात, प्रकाश पाडतात, ( वायुरूपार्न )
स्थावर व चर जगाचे कर्ते, संहत, शभकर्ते व वहातात व पृथ्विरूपाने उत्पन्न कारेतात. हे
प्रभावशाली मालक आहेत. क्ती ( हिरण्य- | पितामहा, हे मी तुला फार मोठे गुह्य सांगि
गभ ) व कारण ( महाभते ) यांचे कर्ते, कते- तळे आहे. जो नर हें नित्य पढतो व ऐकतो
कारणांचे कारक, आणि भत व भव्य यांस
उत्पन्न करणारे, असते हे दोघे नारायणमहे- । वणारे परम स्थान प्राप्त होते
देवो हरिहरा स्तोष्ये त्रह्मणा सह संगतो ॥ एतो च परमो देवो ज-
गतः प्रभवाप्ययो ॥ १२ ॥ रुद्रस्य परमो ति्यापळयश्र परमः शिव: ॥ एक
एव द्रिधाभूतो लोके चरति नित्यशः ।॥ १३॥ न विना शंकरं विष्णुने विना
केशवं शिवः ॥ तस्मादेकत्वमायातो रुद्रोपेन्दा तु ती पुरा ॥ नमो रूद्राय कृष्णाय
नमः संहतचारिणे ।।१४॥। नमः षडड्धनेत्राय सद्रिनेवाय वे नमः ।। नमः पिड़लनेत्राय
पद्मनेत्राय वे नमः ।॥। १५ ।॥ नमः कुमारगुरवे प्रदयुत्लगुरवे नमः ।। नमो धरणीधराय
गज्काधराय वे नमः ॥ १६ ॥ नमो मयूरपिच्छाय नमः केयूरधारिणे || नमः कपाल
मालाय वनमालाय व नमः ॥ १७ ॥ नमस्रिशूलहस्ताय चक्रहस्ताय वे नमः ॥
नमः कनकदण्डाय नमस्ते त्रह्मदण्डिणे | १८ नमश्वमानिवासाय नमस्ते पीतवाससे ।
नमोस्तु लक्ष्मीपतये उमायाः पतये नमः ॥। १९ ॥ नमः खट्वाहृधाराय नमो युशल-
धारिणे ।॥ नमो भस्माडहृरागाय नमः कृष्णाडधारिणे | २० ॥ नमः श्मश्यानवासाय
नमः सागरवासिने ॥ नमो हषभवाहाय नमो गरुडवाहिने॥ २१ ॥ नमस्त्वनेकरूपाय
बहुखूपाय वे नमः ।। नमः प्रलयकर्ते च नमस्रलोक्यधारिणे ।॥। २२ ॥ नमोस्तु सोम्य-
रूपाय नमो भरवरूपिणे ॥ विरूपाक्षाय देवाय नमः साम्येक्षणाय च ॥ २३ ॥ दक्षय-
जविनाशाय वळेनियमनाय च ।॥। नमः पवेतवासाय नमः सागरवासिने ॥ २४ ॥
नमः सुररिपुध्नाय तिपुरघ्राय व नमः ॥ नमोस्तु नरकध्नाय नमः कामाडरनाशिने
॥ २५ ॥ नमस्त्वन्थकनाशाय नमः कटभनाशिने ॥ नमः सहस्रहस्ताय नमोसंख्येयवा-
हवे ॥ २६ ॥ नमः सहसशीषोय वहशीषोय व नमः ॥ दामोदराय देवाय मुद्भमेख-
लिने नमः ॥ २७ ॥ नमस्ते भगवन्विष्णा नमस्ते भगवन शिव ।॥ नमस्ते भगवते देव
ममस्ते देवपूजित ।। २८ ।| नमस्ते कमेणां कमे नमोमितपराक्रम ॥ हर्षीकेश नमस्तेस्तु
स्वणेकेश नमोस्तु ते ॥ २९ ॥ इमं स्तव यो रुद्रस्य विष्णोथरेव महात्मनः ॥ समेत्य
करषिभिः सर्वे! स्तता स्ताति मर्हापाभिः ॥ ३० ।॥ व्यासेन वेदविटषा नारंदेन च
धीमता ॥ भारद्वाजेन गर्गेण विश्वामित्रेय व तथा ॥ ३१ ॥ अगस्त्येन पुलस्त्येन
धोम्येन तु महात्मना ॥ य इदं पठते नित्यं स्तोत्रं हरिहरात्मकम् । ३२ ॥ अरोगो
वलवांश्रेव जायते नात्र संशयः ॥ श्रिये च लभते नित्यं नच स्वगोननिवतेते ॥ ३३ ॥
अपुत्तो लभते, पुत्र कन्या विन्दति सत्पतिम् ॥ ग्रुविणी श्रुणुते यातु वरं पुन्नं प्रसूयते
॥ ३४॥ राक्षसाश्र पिज्ञाचाश्न विध्नानि च विनायका! ॥ भयं तत्र न कु्वेन्ति
यत्रायं पठ्यते स्तवः ॥ ३५ ॥
२ बिष्णुपवे, ] हरिवंश. त
ह यायामम्याठायामाकाायातकनावशककाश्ाकशातकाकालायकद्काकाा
अह्मदेवासह संगत झालेल्या हरिहरांची मी | नमस्कार असो. कामाच्या शरीरास जांळ-
स्तुति करितो. जगास उत्पन्न करणारे असे हे दोवे |णाऱ्या व नरकासुराचा ध्वंस करणाऱ्या देवास
परम देव आहेत. शिवाचा परम आप्त विष्णु नमस्कार असो. अंधकासराळा मारणाऱ्या व
आहे व विष्णूचा शिव आहे. तो एकच देव केटभाळा यमसदनी घाडणाऱ्या देवास मी वंदन
द्विधा होऊन लोकांमर्थ्ये नित्य संचार करतो. करितां. ज्याला सहस्र, अनंत बाहु आहेत,
शेकरावांचन विष्णु नाहीं व विष्णुवांचून ज्याला सहस्र किंवा अनेक मस्तके आहेत;
शंकर नाहीं व एवढ्यासाठीच पूर्वी ते दोवे ज्याच्या कटिप्रदेशीं मुंजातृगाची मेखला आहे
रुद्ट व उपेद्र रूपास प्राप्त झाले. मेळा करून किंवा उद्रभागी मातेनं बांथटेळें दांवें आहे,
संचार करणाऱ्या कृप्णाळा व रुद्राला नमस्कार अशा त्या दोघां देवांस नमस्कार असो. हे
असो. त्रिनेत्राहा व द्विनेत्राला नमस्कार असो. भगवन् विष्णो, तुला नमस्कार असो. हे देवा,
पिंगट नेत्रांच्या शंकराला व कमलनेत्र कृ- तुज पड्गुणेश्रयसंपन्नाहा नमस्कार असो. हे
प्णाळा नमस्कार असो. कातिकस्वामीच्या . देवपजिता, तुला मी वंदन करितो. हे कर्माच्या
पित्याला व प्रद्यम्नाच्या पित्याळाही नमस्कार ' कर्मा, तुला नमस्कार असो; हे अमितपराक्रमी
असो. गंगाधराळा व 'घरणीधराळा नमस्कार 'टेवा, तुळा नमस्कार असो. हे हृषीकेशा, तुला
असो. मयूरपिच्छें धारण करणारास व केयूर- नमस्कार असो. हे स्वणकेशा शंकरा, तुळा
घारी देवास नमस्कार असो. ज्याच्या हातांत मी प्रणाम करितो.
त्रिशूल आहे व ज्यांच्या हातांत चक्र आहे. जो कोणी हा रुद्राचा व महात्म्या वि-
अशा हर व कृप्ण यांना नमस्कार असो. प्णूचा स्तव वेदवेत्ता व्यास, धीमान् नारद, भार-
ज्याच्या हातांत सुवणेदेड आहे व ज्याच्या द्वाज, गग, विश्वामित्र, अगस्त्य, पुलस्त्य, व
हातांत त्रह्मदेंड आहे त्यांना नमस्कार असो. महात्मा धोम्य या सवे महर्षि व क्रपि यांसह
चम धारण करणाऱ्या व पीतांबर नेसणाऱ्या 'स्तुतिसमयी म्हणतो, व जो हे हरिहरात्मक
देवांस नमस्कार असो, उमापतीस व ल्क्ष्मी- स्तोत्र नित्य पढतो, तो निरोगी वबलवान् होतो
पतीस नमस्कार असो. खट्वांगधरास तसाच |यांत कांहीं संशय नाहीं. त्याला नित्य श्री
त्रिशूळधरासही मी प्रणाम करतों. मस्मवण प्राप्त होते व तो स्वगीतून परत फिरत नाही.
व कृप्णवणे अंगांच्या देवांस नमस्कार असो. जो अपुत्र असतो त्याला पुत्र प्राप्त होतो,
स्मशानवासी व सागरनिवासी देवांस नमस्कार | कुमारीला संतति प्राप्त होते, जी गभेवती खत्री
असो. वृषभवाहनास व गरुडवाहनास नम- स्तोत्र ऐकते तिला श्रेष्ठ पुत्र होतो. ज्या
स्कार असो. भवरूपाळा व बहुरूप्याला नम- ठिकाणीं या स्तवाचा पाठ होत असतो, तेथे
स्कार असो. प्रलय करणाऱ्या व त्रेलोक्याचे राक्षस, पिशारचे, विजन व विनायक ( बखेडे
वारण करणाऱ्या देवांस नमस्कार असो.भेरवरूप भय उत्पन्न करीत नाहींत.
( भयंकर) व सोम्यरूम देवांना मी प्रणाम करतो.
विरूपाक्ष देवाला व सौम्यनयनाळा नमस्कार
असो. दक्षयज्ञाचा ध्वस करणाऱ्या व बलीचे
नियमन करणाऱ्या देवाला नमस्कार असो.त्रिपुर-
नाशकाला व देवशत्रूंचा विनाश करणाराला
“४../४./%./0% “% “४०७४ ४५ ४५ ४८”
अध्याय एकशे सव्विसावा.
ह 0 टो ९ ब
*॥णासुरवरभदान,
जनमेजय विचारितो:-जर शंकर देव व
५६६
श्रीमर्महामारत,
[ भघ्याय १२१.
महात्मा कृष्ण असे दोघेही युद्ध सोडून गेळे सुदशेनाने ञरह्माशिरो5खाला निस्तेज करून
तर पुनरपि शत्रेचे अंगावर कांटा आणणारे अस
युद्ध कसे झाले?
वैशंपायन सांगतातः--कुंभांडाने
देल्या रथांत बसलेला गुह, कृष्ण, बलराम व
प्रद्युत्ञ यांच्या अंगावर धांवला, त्यानंतर सूड
घेण्याची बुद्धि व रोष यांनीं चेवलेला श्रेष्ट,
कुमार-स्वामी रथावर उभा राहून सिहनाद
करीत रणांगणांत शेकर्डा शरांनीं त्यांस वेध
करूं लागला. तेव्हां त्या तिघांची गात्रे बाणांनी
झांकून गेलीं. आणि ते तीन अग्रींसारखे तिघे
अंगावर रक्ताचे ओघळ चालले असतांही,
गुहाशीं लढू लागठे, युद्धपद्धति जाणणाऱ्या
त्या दीप्ततेजस्वी तीन वीरांनीं वायव्य, आशेय
व पार्जेन्य अशा तीन अत्युत्तम अस्त्रांनी त्यास
भेद केला. पण त्या क्रोधी कुमारानें शैल,
वारुग व सावित्र अश्ांनीं त्यांस उलट वेध
केला. हातीं दीप्त बाणांचा ओघ व दीप्त चाप
असतांही त्या महात्म्याच्या शरसमृहास ते
तित्रे असखरमायांनी जेव्हां ग्रासून टाकू लागले,
तेव्हां गृह अतिशय रागावून तेजाने जणं जळूं
छागळा. मग त्या समथे अशिपुत्नाने दांतओठ
खाऊन रणांत ब्रह्मशिर नामक कालासारखे
दुरासद अस्त्र घेतल, सूर्याप्रमाणे ज्याची प्रभा
आहे, असे ते अतिशय दुधेपे, व सवेलोककषय-
कर ब्रह्मागिर असन सटतांच सवे हाहाःकार
करीत समंततः धांवू लागले, तेव्हां केशी दे
त्याचे मंथन करणाऱ्या वीर्येवान् केशवारन आ-
पल्या हातीं चक्र घेतल. ते सवे अल्त्रांच्या
सामर्थ्याचे निवारण करणारं व घात करणारे
होते. ज्याच्या विरुद्ध चक्र कोणीही धरूं शकत
नाहीं अश्या त्या महात्म्याचे चक्र लोकां-
मध्ये प्ररूपात त्हो१. ग्रीप्म क्रतु संपल्या-
वर वपोरंभी मेघांच्या योगानं सूर्याचे
मंडळ जस निष्प्रभ होते, त्याप्रमाणे त्या
सोडले. तेव्हां त॑ महातेजस्वी ब्रह्मागीरो5ख़र
हीनबल व निस्तेज झाले आहे अर्से पाहून
गुहाचे नेत्र क्रोधाने लाल झाले व घृतादि
हवीने चेतलेल्या अग्नीप्रमाणे रणांत तो प्रज्व-
लित झाला. त्याने शत्रेचा नाश करणारी,
जाज्बल्य व दिव्य सुवणीची शक्ति ब्रेतली;
आगि प्रदीप्त झाल्यामुळंच महाउल्केसारखी
किंवा युगांताश्रीप्रमाणे जिची प्रभा आहे, व
घेटांच्या मालांनीं जी व्याप्त आहे असल्या
त्या शक्तीला क्रोधाने त्यांच्या अंगांवर फंकले;
व शत्रेस कांपविणारा मोठा थोरळा सिंह-
नादही केला.
असो. याप्रमार्ण त्या त्राह्मणभक्त महा-
त्म्यार्न त्या वेळीं ती शक्ति फॅकडी असतां
जिर्चे मुख प्रदीप्त झाळे असल्यामुळे जी गगनांत
विकास पावत आहेशी वाटली, अशी ती कृष्णा-
च्या वधाची इच्छा करणारी महाशाक्ते धांव
लागली. तेव्हां सवे देवगणांसह इंद्रही अति-
शय खिन्न झाला व त्या प्रज्वालित शक्तीला
पाहून ' आतां कृष्ण जळाला ! असे म्हणाला.
पण इतक्यांत त्या समीप आलेल्या शक्तीला
त्या महासंम्रामांत कृष्णाने नुस्त्या हुंकाराने
तुच्छ करून भूमीवर पाडले. याप्रमार्णे त्या
महाशक्तीला पाडलं असतां इंद्रासह सर्व देव
:: शाबास शाबास, वाहा ” असा सवेच
सिंहनाद करूं लागले, याप्रकारे देवांनी असा
मोठा कोलाहल चालाविला असतां, प्रतापवान्
वासुदेवार्ने रणांत देत्यांचा अत करणारे चक्र
पुन: घेतळे. व अप्रतिम ओजस्वी कृष्णाने त
फंकरठें असतां त्यावेळी कुमार-रक्षणाथे सुंदर
रूप धारण करणारी देवी देवाच्या आज्ञर्न,
तेथ नमतच प्रविष्ट झाली. ' लंबा ! अस तिचे
नांव असून ती महाभागा देवीचा आठवा भाग
आहे, ती विचित्र कनकशाक्ते त्या दोघांमध्ये
२ विष्णुपवे, ] |
हरिवंश,
५५७
लगटून उभी राहिली. तेव्हां कुमाराच्या व पोक्त ब्राह्मण जप, मंत्र ब औषधि यांच्या
आपल्या मर्ध्ये देवीला पाहून महाभज
मधुसूदन तोंड फिरवून बोलला, * टर
हो; एकीकडे हो; तुला धिक्कार असो; मौ
शत्रूचा वध करण्याचा निश्चय केला असतां
मला असे विप्न कां करितेस?' वशपायन सांग-
तातः--हे विभो, इतर्के कृष्ण बोलला तरीही
कुमारांचे रक्षण करण्याचा तिचा हेत असल्या-
मुळें कोट्टवीने वस्त्र घेतळें नाही. तेव्हां श्रीभग-
वान् म्हणाले, “ या गुहाला घेऊन तूं या रणां-
गणांतून शीघध़ जा कशी. कारण, मी प्रतिपक्षी
असतां तूं अस करशील तरच याचे हित
होईल.! तरीही ती रणांगणांत उभीच आहे असे
पाहून भगवान् इंद्रानान देव हरीने आपले
चक्र आंवरले. देवाधिदेव धीमान कृष्णाने
असे केले, तेव्हां ती देवी गहाला घेऊन शंकरा-
सर्माप गेली.
इकडे हं असे महाभय उपस्थित झालं
असतां व देवीने कुमाराचें रक्षण केळें असतां
आाणासुर तेर्थे आला. गह संग्राम सोडून गेला
व कृष्णार्ने रणांगणांतून त्याला भञाऊं दिले,
असे पाहून आपण स्वतःच माधवाशीं युद्ध
करूं असे बाणासुर चिंतन करूं लागला. परंतु
बाणाचें सर्व सेन्य व तत्पक्षीय सवे भूतयक्षगण
भयाने डोळे व्याकूळ करून दशदिशा पळून
गेळे होते. ज्यामध्ये प्रमथगण पुप्कळ आहेत
असलें सैन्य पराभत झालेलें पाहून महा असुर
बाण मोठ्या तांतडीरने युद्धाथ पुढें यावयास
निघाला. वज़्धर इंद्र युद्धाथे निघाला असतां
त्याभोवती ज्याप्रमार्ण देवसमुदाय असतो, त्या-
प्रमाणे तो बाणासुर युद्धाथे निघाला असतां
हातीं मयंकर आयुर्धे घ्रेतठेला घोर महाहल व
महारथ, अशा देत्यवीरांचा समुदाय त्याबरोबर
निघाला, शत्रूचा वध होईल असे म्हणणारे
पुरोहित व दुसरेही विद्या व शील यांनीं युक्त
योगाने त्याचें “ स्वस्त्ययन ” करिते झाले,
त्यानंतर मंगलवाद्यांचा नाद, दुंदु भींचा ध्वनि
व॒ देत्यांचा सिंहनाद चालू असतांना बाणासुर
कृष्णाकडे धांबळा, बाण आपल्या नगरांतून
बाहेर पडला आहे व युद्धाकरितां उभा आहे
असे पाहून कृष्णही गरुडावर आरूढ होऊन
त्याच्या सन्मुख गेला. तो अप्रतिम ओजस्वी
यदुपुंगव कृष्ण गरुडावर बसून येत भाहे असं
पाहून व तो सन्मुख येऊन उभा राहिळा आहे
असे जाणून कुद्ध बाण त्या वेगवान् कृष्णास
म्हणाला, “थांब, थांब; आज आतां तूं माझ्या
पुढून जिवंत परत जाणार नाहींस. व द्वारका
आणि द्वारकेंतीळ तुजे आप्त इष्ट यांना
तू आतां अंतरलासच, असे समज.
हे माधवा, आज तूं रणांत माझे हातून
पराभव पावून कालप्रेरणेमुळें मरणोन्मुख
झालास, म्हणजे रंगांची वृक्षाग्ने तुला दिसतील.
हे गरुडघ्वजा, मी आहे सहसख्रभुज व तूं
सारा अष्टभुज, मग त॑ आज मजबरोबर
रणांत कसा टिकाव धरशील! आज मजकडून
तं युद्धांत सबांधव पराभूत झालास आणि या
शोणपुरांत मरत पडलास म्हणने आपली
द्वारका आठवशील, नाना प्रहरणांनी युक्त व
नाना प्रकारच्या बाहुभूषणांनीं भाषेत असे
माझे सहस्रजराह आज कोटीसंख्य झाले आहेत
असे तू पाहशील.” वायुवेगामुळे समुद्रांत
उसळणाऱ्या महाधोर लाटांप्रमाण गर्जेना कर-
णाऱ्या त्या बाणासुराचे मुखांतून या प्रकारचे
अनेक वाक्यांचे ओघ ठोटूं लागले, त्याचे
नेत्र रोषावेशामुळें फिरून गेळे. व त्यामुळे
जगत् दग्ध करूं पाहणारा सूयेच आकाशांत
उगवला आहे काय, असा भास झाळा, बाणा-
1 झ्याजा मत्यु जवळ आला त्याला हीं चिन्ह त्वाला हो चिन्हे
दिसतात.
५९८
सुराचे तें अतिशय जोराचे भाषण ऐकून नारद
इतके मोठ्याने हसला कीं, तेणेकरून वातावरण
श्रीमन्महामारत,
[ अघ्याय १२६,
नाश करी, अर्से दिव्यास्र कृष्णावर सोडले,
त्याबरोबर सवे दिग्मंडळें अंधकाराने झांकून
फाटते कीं काय ! तो योगपट्टाचा आश्रय गेलीं. त्यांतून त्याच प्रकारची सह्ख्रावधि
सोडून युद्ध पाहण्याच्या इच्छेने तेथेंच उभा
राहिला. तो मुनि कोतुकानं डोळे ताठ उघडून
इतस्ततः फिरू लागला. श्रीकृष्ण म्हणाला,
५ बाणा, मोहाने अशा गर्जना कां करतोस :
शूर ग्जेना करीत नसतात. ये, रणांत उभा
राहून भीड तरी. तुझ्या गर्जनांनीं काय होणार
हे देत्या, शब्दांनींच जर युद्धांत जय येता,
तर मग तूं असेच असंबद्ध प्रलाप नित्य करीत
राहतास तरी चालते. (पण तसे नाहीं, याकरितां)
ये, ये; बाणा, मळा निक तरी. अथवा माझ्या
हातून पराभव पावून दीन व अधोमुख
होऊन दीधे काठ असुरांसह भूतळीं पडून तरी
रहा. ” याप्रमाणे बाणाला बोठून कृष्णाने
आपल्या अचुक ममेभेदी व सत्वर जाणाऱ्या
महाशरांनीं अतिशय प्रहार केले. पण, याप्रमाणे
कृष्णाने ममेभेदी बाणांनी शरिरास ठित्न-
भिन्न करून सोडले असतांही तो बाण हसतच
कृष्णावर श॑रवृष्टि करूं लागला. त्या आति-
दारुण युद्धामध्ये जाज्वल्य असलेलीं सवे
आयुधं जणूं काय एकत्र मिळाली. त्यानंतर
परिघ, निस्त्रिश, गदा, तोमर, शक्ति मुसळे
व पट्टे यांच्या योगाने बाणाने कृष्णाला
आच्छादित केले. तो देत्यश्रेष्ठ आपल्या सहस्र
बाहूंच्या गवोमुळें द्विञाहु कृप्णाशीं केवळ
खेळण्यासारखं युद्ध करूं लागळा. परंतु,
कृष्णाने चपळाईनं जेव्हां त्यावर तोड केली
तेव्हां चिडीस जाऊन त्या बलिपुत्राने, जं प्रत्यक्ष
ब्रह्मदेवाने तप करून निमोण केळे असून
युद्धांत अप्रतिहत होते, व सव शत्रूंचा तत्काल
५ € योगपट्ट ? छ्षणज योगाभ्यास करितांना गळ्यांत
घाठितात ती कफनी, तिचा आश्रय सोडून झणजे फलतः
६ य़ोंगाभ्यास टाकून ? असा अथ होता.
अतिघोर असरे सर्वे बाजूंनीं प्रकट झालीं.
त्यामुळें सवे जग अंधकारानं आच्छादित होऊन
कांहीं एक दिसेनासे झालें. तेव्हां ''फार चांगर्ळे,
फार उत्तम, शाबास ” असे म्हणून दानव
बाणाची प्रशंसा करूं लागले, उलट पर्क्षी,
: हाय, हाय, धिक, धिक् ” असे देवमंडळीचे
उद्गार ऐकूं येऊ लागले, त्यानंतर असख्र-
बल-वेगानं ज्वालायुक्त, अतिशय दारुण-
धोररूप, व मयंकर बाणवृष्ट्या झाल्या.
संतापाने जळफळणाऱ्या बाणासुराने केशवा-
वर हं अस्त्र सोडलें, त्यानंच वायूचे
वाहणे व मेघांचा संचार बंद झाला. त्यानंतर
भगवान् मधुसूदनानें महावेगवान पाजेन्यनामक
अस्त्र घेतले, त्याबरोबर सवे लोक अंधकार-
रहित झाला. बाणाझि शांत झाला. व तत्काल
सवे दानवांचे संकल्प फसले. प्जेन्यासत्र अभि-
मंत्रित केल्यानं दानवास्त्र शांत झालें. त्यामुळे
सव देवगण आनंद करूं लागले व हंसू लागठे,
पण हे महाराजा, याप्रमाणे बाणासुराचे
त॑ अस्त्र जेव्हां विफल झालं तेव्हां क्रोधाने
बेफाम होऊन जाऊन त्यानें गरुडावर बस-
लेल्या कृष्णावर कठोरपणे हल्ला केला व पुन-
रपि मुसल, पट्टे वंगरेच्या योगाने त्यास झांकून
टाकिळे. पण शत्रुसूदन केशवान हसतच त्या-
च्या त्या सतत होणाऱ्या सवे बाणवृ्टांचे
तडाक्यानं निवारण केलें, पुढें केशवाच्या
शाक धनुप्यापासून सुटलेल्या अशानीतुल्य
बाणांच्या धडाक्याने बाणासुराच्या रथाचे
अश्व, ध्वज व पताका यांसह तिळ तिळ तुकडे
झाळे, त्याचे अंगांतील चिलखत व इस्तका-
वरीळ मुकुट यांचे तुकडे उडाले, त्याचें धनुष्य
व हस्तावाप ( चामड्याचे हातमोजे ) तटले.
२ विष्णुपवे. ] हरिवश. ५५६९
अखेर त्या महातेजस्वी केशवार्ने हसतच | गरुड व धीमान मयूर यांचा संग्राम सुरू झाळा.
बाणाचे हृदयावर प्रहार केला पण तेवढाच | मयूर व गरुड असे दोबेही क्रोधाने पंख व
मर्मी लागून तो अश्पप्राण देत्य रणांत मूळिंत | चोची यांच्या प्रहारांनीं आणि पाय व पुढची
पडला, बाणासुर मूळित झाला आहे, व प्रहा- नखे यांच्या योगाने एकमेकांस मारूलागले.
राने सवे प्रकारें पीडित झाला आहे, अस्ते मग रागावठेळा गरुड दीत तेजस्वी मयराचें
पाहून श्रेष्ठ प्रासादशुंगावर बसठेळा मुनिवर मस्तक आपल्या चोचीत धरून उडाळा व त्या
नारद् उठून व पाहून खांका वाजवू लागला | महाबठवानाने त्याठा दोन्ही पंखांनी उचलून
व नखे वाजवीत *' बरे झाळें, ठीक झाळें ” प्रहार केळे. दोन्ही पायांनी त्याच्या दोन्ही
असे म्हणाला. मीं हा दामोदराचा कशींवर अनेक आघात करून व त्याला
चमत्कारिक पराक्रम पाहिला व त्यामुळे जोराने पुढे ओढून आणि मार्गे ढकलून,
: अहाहा, माझा हा जन्म सफळ झाला व| मूच्छित करून, आकाशांतून पडलेल्या सर्या-
९ र र
जीवित सुजीवित झालें आहे. हे महाबाहो,देव- प्रमाणे खालीं पाडले. मयूर खाढीं पडतांच
शत्रु जाणासुराला निक. ज्याकरितां तू अवर्तार्ण | अति बलवान् बाणही त्याच्या बरोबर भूमीवर
झाला आहेस तें कम सफळ कर ' याप्रमाणे, कोसळला. व समराविषयीं उद्विश् होऊन तो
त्या वेळीं देवाची स्तुति करून सभोवार तोक्ष्ण आपल्या कार्याविषयी अशी चिंता करूं लागला.
बाणांचा व्षीव चाळ असतां आपले तेजाने “अति बलामुळें मत्त होऊन मीं सुहृदांचे वचन
आकाश प्रकाशित करीत नारद रणांगणी फिरु ऐकलं नाहीं, त्यामुळे देवदेत्यांच्या समक्ष
लागले. मी ह्या अतिशय आपत्तींत पडलो आहे.
इतक्यांत एकमेकांवर धांवून गेठेल्या त्या , तेव्हां बाण हा दीनचित्त व रणामध्ये अतिशय
दोघां वीरांचे ध्वज युद्ध करूं लागले, देव व विकळ झाला आहे असे जाणून, भगवान रुद्र
देत्य यांच्या वाहनांचेंही युद्ध सुरू झालें, बाणाच्या रक्षणाविषयीं उताविळ होऊन कांही
॥ (अकाशिताया खडा मूळ शेळ” स्जखुला- वेळ विचार करून गंभीर वाणीने नंदीला
तदा देवं बाणे: सं ( खं ) योतयन् शिते: ॥ इतस्ततः | म्हणाला: । नेंदिकेशवरा, तूहा सिंहयक्त तेजस्वी
संपतद्वेनारदान्यचरद्रण ॥ '' याचा अथ कोणी न )| रथ घेऊन जेथे बाण रणांत उभा आहे तेथें
मना स घात हर हला असता जाव तो युद्ध करण्यास समे व्हावा म्हणून,
नारद रंगांमध्ये इतस्ततः संचार करू लागला, असा | हे अनघा; तूं त्याला त्वारंत त्याच्यावर बशीव.
केला आहे. पण हा अथे व्याकरणशुद्ध नाही. कारण मी प्रमथगणांमध्ये उभा राहीन. माझे मन
ए कृष्ण ईं पद मुळांत नाही. शिवाय त॑ अध्याहू ल्य
मा क भी नव पती सोन असे आज युद्ध करण्यास घेत नाही, ग. यास्तव तूं
असल तर फायदा आहे. पण मुळांत * योतयन ' असेंच ' जाऊन बाणाचं संरक्षण कर. ' तेव्हा “ बरें
प्रथमान्त पद आहे. हणून आम्हीं * खं योतयन् ' हाच आहे? असं म्हणन रथिश्रेष्ठ नंदी जेथें बाणा-
बाठ स्वीकारून त्याचा अन्वय ( अह्मवचस्वी ) नारदा- सुर होता तेथे रथाने जाऊन त्याला ह्ळ्च
कडे लाविला आहे. नारदाच तेजाने आकाज प्रकाशेत दर
होण्याचा उछठेख माघकाब्यांताल '“ पतत्यधोधाम । म्हणाला; र हे महाबलवानूदत्त्या, या रथावर बैस.
विसारि सवत: ” या शोकांत आहे. इतरततः संपताद्भे- नत क
बाणे: या” त्तायेचा निर्वाह सहार्थांनें केला आहे. तो| (या छाकांत "वा$नध असाह पाठ आहे, तो घेत-
बिद्दानांस कितपत माम्य होईल न कळे. पण आमच्या | ल्यास “तू बाणास रथात बसव न बेळ पहल्यास तुंही
मर्ताला या 'छेकाचा वाहून समंजस निर्वाह लागत नाही. | युद्धास समर्थच आहेस, असा होश,
५६० श्रीमन्महामारत [ भध्याय १२९
च वज्ञाशनीरचे व सरेशाचे ज॑ तेज तं त्या च-
प्या ये, आणि नंतर या रणांत दानवांचा
क्रावर सर्वतः अवस्थित होते. गाहेपत्यादि
अंत करणार्या कृष्णाशीं यद्ध कर.” त ऐक
तांच बाण बुद्धिमान महादेवाच्या त्या अह्म- तिन्ही अग्नीचे ज॑ तेज, अह्मचाऱ्याचं जे प्र
देवाने निमीण केलेल्या रथावर चढला. अमित | ख्यात ब्रह्मवर्चस तेज व क्रषींचे जे ज्ञानमय
तेजस्वी शंकराच्या रथावर आरूढ होऊन तेज-ते त्या चक्रावर स्थित होते. पतित्रतांचें
अतिक्रद्ध झालेल्या वीर्यवान बाणाने सवे तेज, मृग व पक्षी यांचें बळ ( तज ) व सवे
अस्त्रांचा विधात करणारें व महा भयंकर दीप्त चक्रघरांमध्ये असलेले तेज त्या चक्रामध्य
ब्रह्मशिर नामक अस्त्र काढिले, तेव्हां ्रह्माशी- होते. नाग, राक्षस, यक्ष, गंधव, अप्सरा व
रोख प्रदीप्त झाले; तेव्हां सवे लोक भव्य झाले. सवे त्रेळोक्य यांचें भज बल ते त्यांत होतें
बाकी ते अश्मदेवाने लोकरक्षणाकतितां उत्पन्न अशा सवे प्रकारच्या तेजान युक्त असलेले तं
केलें होते. असो; तथापि, कृष्णाने आपल्या दीप्त चक्र भास्कराप्रमाणे दिस लागलं. बाणा
चक्राने त्या अस्त्राचे निवारण केळे व लोकां- सराच्या सन्मख असल्यामुळें त्या चक्राने बा
मध्ये ज्याचं यश प्रख्यात आहे अशा रणांत | णासराचे तेन आपले शरीरांत आकषेण करून
अप्रातिम असठेल्या वेगवान बाणास म्हटले, घेतल
:ब्राणा, तझ्या त्या गप्पा आतां कोठे गेल्या ?!! इकडे अति तेजस्वी कृप्णाने रणांत अप्र-
आतां कां डोल मिरवीत नाहीस? हा मी रणांत मेय व अकंठित चक्र उचललं असे पाहून
उभा आहे. माझ्याशी यद्ध कर; पुरुष हो. रुद्रोणी शिवाला हणाली, “' हँ त्रेलोकयांत
पूर्वी कातैवीये अर्जुन नामक सहस्र-बाहुयुक्त अजिक्य असलेलें चक्र कृप्णांनं उचलले आहे,
बलाढय क्षत्रिय होता; पण त्याळा परशारामाने यास्तव, हे देवा, त्याने त॑ सोडलं नाहीं तोंच
द्विबाह करून सोडले, त्याप्रमाणे तुझाही हा आणासुराचे रक्षण कर. ” त॑वचन ऐकून
दर्प बाहूंच्या वीयोमुळेंच उद्भवळा आहे; 'तो त्रिनेत्र लंबा देवीस म्हणाला, “ हे लॅबे,
यास्तव हा पहा मी आतां रणांगणांत हा देवि, तं बाणाचे रक्षण करण्याकारेतां लांकर
तुझा दर्प शांतकरितो. मी स्वबाहूंनं तुझ आज जा. ” तेव्हां योगबळानें ती. हिमवानाची
दर्पेशमन करीपर्यंत तं मात्र उभा रहा. या कन्या गप्त झाली, व रणांगणी भगवान्
रणातन त आज माझ्या हातन सटणार हातांत चक्र घेऊन उभा आहे, अस पाहून
नाहीस. त्यालाच एकट्याला रूप दिसेल अशा रीतीने
इतक्यांत ते परम दारुण व दुलळेभ युद्ध त्याच्यापाशी आली. नंतर अंतधोन पावून,
पाहून त्या देवासुरांसारख्या युद्धांत नारद पुनः वस्त्रांचा त्याग करून ती विजयाधिष्ठात्री
आनंदाने नाच लागला. तिकडे महात्म्या प्रच. --- .. ---- - .- "प्या
मनानं सव रुद्रगणांस जिंकलं, तेव्हां यद्वावि ण ५ त व आमचा लखी या प्रतीत न भा
पयांचा नाद सोडून ते महादेवाकडे प्राप्त झाले. पुढी तसच उलट संबंध आहेत. माणाचे रक्षणानिरयी
नेतर आऔष्म क्रतृतील मेतांप्रमाणे सिंहनाद् दाघांचारी उत्कंठा सारखीच असल्यामुळें कसेही म्हटलें
करणाऱ्या चपल, कृष्णाने रणांगणी बाणासरा- |तरी हानी नाहा, व एके अथी रुद्र रण साडून आठ
चा अंत करणारें सहस्र अरांनी युक्त असलेडे हात, तव्हा त्यानी स्वत: पुनः जाण ठाक नमत.
२ 'लंबा? ही पावंतीचाच अष्टमांशावतार होता. ह
चक्र हाती घेतळं सवे ज्योतीचे म॑ तेज तस“ । याच अध्यायांत मारते सांगितलं माह,
२ विष्णुपवे, ] हरिवंश, ५९१
देवी दिगेबर होऊन बाणाचे रक्षणार्थ वामुदेवा- निरोध करणार नाहीं.” अचुक कर्म करणाऱ्या
च्या सन्मुख नझ जाली. रुद्राचे संमतीने ती. कृप्णाने असं भापण केलें असतां देवी म्हणाली,
देवी पुनः आळी आहे अस पाहन त्या उभ्या “ ( वाटेल ते करा, पण ) हा बाण मला
असलेल्या दुसर्या लबळा, कृप्ण असे वचन ( जिवेत ) द्या, म्हणजे झाले. याप्रमाणें
बोलला:--'' क्रांधाने ताम्र-नेत्र भालेळी अशी तं कारकेयाच्या मातेशी भापण करून तो व-
बाणाच्या रक्षणाकारता तत्पर हाऊन पुनराप क्त्याताल श्रष्ट प्रम समरात बाणाला म्हणाला,
रणांत नम येऊन उभी आहस, तरा पण बाणाला “ बाणा, युद्ध कर, यद्ध कर; समरांगणांत
मी मारणार यांत काहीं संशय नाही.'? कृप्णानं अश्क्तांप्रमाणे तुमचे रक्षण करण्याकरितां
असे म्हटलं असतां ती दवी पुन: असं बोलली; ही दवी नम्न होऊन उभी आहे. बाणा;
: मी तला जाणते. तं भतमात्रांस उत्पन्न तिच्या बळावर निबंत राहणाऱ्या तुझ्या पोरु-
कली; पुरुषोत्तम, महाभाग, महादेव, अनंत, पाला (धिक्कार असो. ” इतके बोलून आत्मज्ञ
नीलवण॑, अव्यय, पद्मनाभ, हु्पीकेश, व व महाल कृष्णाने डोळे मिटन-ज्या चक्राचे
लोकांचं आदिकारण आहेस. हे देवा, रणांत फॅकण्याने चराचर लोक मोहित होत असतात,
अप्रतिम असलेल्या बाणाला तं मारणं ठीक व कच्च मांस खाणारे प्राणी महासंग्रामांत तप्त
नाहीं. बाणाला अभय देऊन तृ मला जीवपु- होत असतात, असले ते आपडें श्रेष्ठ चक्र
ञ्रीत्व दे. मीं त्याला वर दिला आहे. त्यामळे जाणासरावर सोडिले. समरांत कोपाने दाप्त
मी याचे पुनर्रापे रक्षण करण्यास आल्य. हे झालेल्या गदाधरानं सूयेप्रभेसारखं तेजस्वी चक्र
माधवा, माझी खटपट विफल करणं तला उचळून त्या अप्रतिम कम करणाऱ्या असुरा-
उचित नाहीं. ' वर सोडलं असतां कृप्णांने आपल्या तेजाने
देवीस हे वाक्य ऐकन शाश्रेच्या नगरास समरांत दानवांचे तेज हरण केळे, त्या श्रीध-
जिंकणारा कृष्ण उलट तिला म्हणाला, “ हे राने मोठ्या ओजाचा आश्रय करून चक्राने
भामिनि, मा हे खरे भापण ऐक. बाण बाणाचे बाह तोडिळे. रगांगणांत वासुदेवाने
सहस्र बाहूंचा गवे वाहत असून वल्गना करीत | बाणावर सोडलेढें ते विष्णचक्र अलातचक्रा-
असतो. यास्तव मी आज त्यांचे हे अनेक आह् प्रमाण वेगान भ्रमण करात राहिढ शीघ्रत
तर छेदणारच; [ आतां तेया आपल्या पुत्राचे | मुळ त्याच स्वरूपहा [दसत नस त्या चक्ताने
( भक्ताचे ) प्राणदान मागतेस तर ] त्याला | रणांत बाणाच सहस्र बाहू उुनःउन पयायान
दोन बाह राखन मी जिवेत ठेवीन वया |( म्हणन, एकदा उजवा १ एकदा डावा या
प्रकारे त॑ जीवपुत्री होशील. ( याहून अधिक क्रेमान ) तोडले. याप्रकार॑ ज्याच्या शाखा
मला देतां येत नाही. ) असे केल्यानं आसुरी ताडल्या आहित अशा वृक्षाप्रमाणे बाणाला
दपीचा आश्रय करून तो माझ्याशी पुनः द्विजाहु करून त सुद्शेन चक्र पुनः हया
ब -॥.7र्.. च्या हातांत आले. वशंपायन म्हणाला, दत्या
१ दुस-या हाणण्याचे कारण काल्याच्या रक्ष
णाथ, एक लम्बा अशाच नभ हऊन के'णापुढ उभा चा निःपात करणार त॑ चक्र आपला कामागर
हाता, कांहों भाषांतरकारांनं, “ कांबी ' ६ विरापनाम ---
असतांह। असले/क्रर कमे श्रीकृष्णा
समजून, कैम्बा, स्द्राणी ब काोटूबं ' अशा तान वाया १ केतेव्य प्राप्त अस
आणिल्या आहत. हा घोटाळा आह्यांस उलगडत नाहा च्यान उघडे डोळ्यांना करवेना, हे ध्यानांत ठेवण्याजोरे
२ जिचा पुत्र जिवंत आह अर्श अवस्था, ' आहे,
ह“ “-*>
“८-८ 0”
हवरिवश ८-- ७१
५९२ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १२९.
बर्जावन कृष्णाचे हाती परत आलं असतां त्याचे पुढं हो. ' तं नंदीचे हितकर वाक्य
तिकडे तो हात तटलेला बाण सवे शरीर ऐकन बाण त्वारेत जावयास निघाला. पण
रक्तबंबाळ होऊन व त्यांतून रक्ताचे पाट सुरू त्याचे हात तुटले आहेत असे पाहून प्रतापी
होऊन पवेताप्रमाणें दिस लागला. व खन नंदीनें त्याला रथांत घालन जेथे देव होता
चढन मेघाप्रमाणे नाना प्रकारे गज लागला. तेथे नेलं व त्या स्थळीं नंदी पुनः बाणाला
तेव्हां त्याच्या त्या गगेना ऐकन शत्रनाशक म्हणाला, “ बाणा, बाणा, तं नत्य कर,
केशव पुनरपि चक्र फेकण्याची इच्छा करून म्हणजे तशे कल्याण होईल. कारण, हा देव,
बाणाच्या नाशास उद्यक्त झाला. पण, इत- महादेव तजवर प्रसाद करण्यास तयार झाला
क््यांत कमारासह महादेव इ्वर जवळ येऊन ' आहे. नंदीच्या उठावणीवरून तो जीविते
त्यास असे म्हणाला:-' हे महाबाहो; कृप्णा, 'बाणासर शंकराच्या सन्मख रक्तानं न्हाढेल्या
तूं पुरुषोतम आहेस, हे मी जाणतो. तूं मधु- गात्रांनीं नाचे लागला. तो दानव त्या वेळीं
केटभांस मारणारा सनातन देवाधिदेव आहेस. ! भयाने विवेकडशान्य झाला होता. त्यामळे नंदी
हे देवा, त॑ लोकांची गति असन ह जगत
च्या वाक्याने तो अधिकच चेवन वारंवार
तझ्यापासन झाळ आहे. सरासरपन्नगांसह तं ' भयोद्विम्न होऊन नाचत सटला. तेव्हां बाणाला
तिन्ही लोकांस अभिक्य आहेस. यास्तव तं त्या स्थितींत पाहन भक्तांवर कृपा करणारा
उचललेलं हे दिव्य चक्र आंवर, हे अनिवाये, महादेव शंकर करुणावश होऊन बोलला
असंहाये व रणांत शात्रंना भय देणार आहे. ' ( इश्वर म्हणाळा, ) ' हे दानवा, तं माझा
हे कशिमदना, या बाणाला मी अभय दिल. आवडता आहेस. याकरितां, हे बाणा, तझ्या
आहे, त॑ मार्श वाक्य वृथा न व्हावे म्हणन तं. मनाळा जो अत्येत दृष्ट वाटत असेळ तो वर
त्याला क्षमा कर, अस मी मागता. श्रीकूप्ण , माग, मी तजवर अनग्रह करण्यास सज्ज
म्हणाला, ' देवा, बरं आहे. हा बाण जिवंत आहे. ! बाण म्हणाला, ' माझे बोलणे जर
राहूं दे. हं माझें चक्र मी परत घेतलें, हे महे-. मानशील तर, हे विभो, मी सतत अजर व
श्वरा, तुला नमस्कार असो. मला जरी बाणा-, अमर व्हावे असा मला पहिला वर दे.!' महादेव
सरास मारणे होत तरी तजप्रात्यथ त॑ कतव्य म्हणाला, '' हे बाणा, तं देवासारखा आहेस: तळा
मीं सोडून दिलं आहे. याकरितां आतां तं, सरत्यु नाहीं. आतां दुसरा वर माग. तूं मला
मळा यथन जाण्याची अनज्ञा द्यावी, हं बरं. सदेव अनग्रह करण्यास योग्य आहेस,” बाण
£ हे देवा, मजप्रमाणे जो तझ्ञा भक्त
बाणपीडित अनिरुद्ध जेथें होता तर्थे आला. तजप्दे रुधिरयक्त, अत्यंत आते व त्रणपीडित
कृप्ण गेला हे पाहून नंदी बाणाला त्याचे होऊन नाचेळ, त्यास पुत्रप्राप्ति व्हावी.
हिताचे वचन बोलला कीं, 'हे बाणा, या वेळी शंकर म्हणाले, जे माझे भक्त क्षमा, सत्य व
देवाधिदेव शंकर प्रसनन आहे, याकरितां तु क्रज़ता यांनीं यक्त होऊन व निराहार राहून
१ कलकत्ता प्रतांत या ठिकाणा हा अ याय संपवला शांत मनान मजप्द तजसारखे नत्य करतील
असुन त्याला “ वाण भुजछद ?' असं नांव दिलं आह त्यांस पत्रप्राप्ते होईल. बाणा, तझे, मनांत
एक्का अथा नुजछेगौंसारख्या भाटखया गाटाचा म्वतत्र तिसरा वर असेल तर ताही माग मी त्याप्र-
याय बांधणं बरेच त्याय्य दिसतं, बाका मंवई प्रतात ।
हा छद नाह . माणे करीन. तं या लोकीं सफलमनोरथ होऊन
२ विष्णुपवे, ]
हरिवंश.
रहा. बाण म्हणाला, ' हे निप्पापा, चक्राच्या महाकालत्व पावन तो रुद्रासह तेथन गेला
ताडणामुळ मला तात्र व घोर वेदना होत
आहे, तिसऱ्या वराने शांत होवो. ! श्री रुतर
म्हमाला, ' तथास्त. तझे कल्याण होवो. तला
पीडा दःख देऊं शकणार नाहीं; त गात्र
अक्षत व स्वस्थावस्थ होईल. मी तुळा चवथा
वर देतो, कांही इच्छा असल्यास माग. मी
तुजविषयीं सदां प्रसाद-सुमख आहे; विमुख
कदापि नाहीं. बाण म्हणाला, “ हे विभो, मी
प्रमयगणांच्या वंशजांतील मुख्य व्हावे व
महाकाळ या नांवान शाश्वतकाळ प्रख्यात
असावे. !' वैशंपायन सांगतात, त्यावर देव
महेश्वर म्हणाळा, ' हे बाणा, मी तळा अति-
दान देण्यास सिद्ध आह. याकरितां त॑ निभय
होशील असे करून घे. हे दातवा, तं बळ व
पारुप यांविषयी प्रख्यात आहेस. मी तळा
आणखी पांचवा वर देता. तुझ्या मनांत ज
असेळ त॑ मागन घे. बाणम्हणाळा, ' हे भवा,
देवा, मळा विरूपता कधींही येऊ नथे. माझा
ट्रिमज देहही विरूप न दिमावा. ' श्री हर
म्हणाला, “ हे महासरा, त॑ जशी इच्छा
करीत आहेस तस होवो. भक्तांना न देण्या-
जोगे असं मला कांहीच वाटत नाहीं. ”
वैशंपायन सांगतात:---नंतर समीप स्थित
असलेल्या बाणाला महादेव म्हणाला, तं जसं
मागितले आहेस तसे तते सवे होईल
असो; इतके बोलन गणांनीं वेष्टित अस
ळेला त्रिनेत्र भगावान् सवे भतांसमक्ष तेथंच
ग॒प्त झाला.
अध्याय एकदा सत्ताविसावा.
ती ् दे डं आम्या
कृष्णाचे अनिरुद्धासह द्वारकेस प्रत्यागमन,
वदपायन सांगतात:---याप्रमागे अनेक !
वर मिळाल्यामुळें बाण संतुष्टाचेत्त झाला व
इकड वासुदेव नारदास बहुत प्रकार
विचारू लागला कीं, “ हे भगवन् , सपेनंधनांनी
बांधून ठेविळेला अनिरुद्ध कोठें आहे, त मला
तथ्य ऐकण्याची इच्छा आहे. कारण माझे
मन प्रेमाने दरवळ आहे. अनिरुद्धाला हरण
केल्याने द्रारका नगरी खळबळलळी आहे.
यास्तव, आपण त्याला आतां शीप्र मक्त करा
कारण त्या उद्देशानंच आपण येथे आलो आहो
व त्याचे शत्र नष्ट झाळे आहेत असें आज
पाहण्याची आमची इच्छा आहे. हे भगवन,
सुत्रत, त॑ स्थळ तुला विदित आहे. ' कृष्णाचे
अशा प्रश्नावर नारद म्हणाले, ' हे माधवा,
त्याळा नागांनीं बांधन कन्यापुरामध्ये ठेविलें
आहे. ' इतक्यांत, तेथे चित्ररेखा येऊन उभी
राहिली व म्हणाली, “ हे सत्वसंपन्न महात्म्या,
येट्र बाणाचं हं अतःपुर आहे. देवा, यांत
ते निरंकपणे प्रवेश कर. ' त॑ऐकन अनि
रुद्धास सोडविण्याकरिता बळराम, गरुड,
यमन व नारद हे सव त्या अत!पुरात
शिरळ, तेव्ह; गरुडास पाहतांव अनिरुद्धाच्या
शरिरास वेढन असटले शररूप महासपे एका-
एक त्याचे शरीर सोडन आपल्या मळच्या
णरूपानं भमीवर पडन राहिले. कृष्णाने
त्या महायशसी अनिरुद्धास पाहिळे व स्पशे
केला. तेव्हां तो प्रद्यश्नपुत्र संतष्टचित्त होऊन
हात जोडून बोलला, ' हे देवदेवा, केशवा, तूं
यद्धामध्ये सदा जयी आहेस. प्रत्य इंद्रही
तुझ्या सन्मुख उभा राहण्यास समथ नाही. '
नंतर महाबळ यशस्वी बळरामास महा उदार
निरुद्वाने नमस्कार केला. बळरामानंतर
महात्म्या माधवाळा हात जोडून अभिवादन
केळे, मग पिश्रेष्ठ महावीयेवानू गरुडाला
प्रणाम केला. नंतर विचित्र बाण धारण कर-
> 8
१ * कृष्ण * हा धाकर हणून,
६. श्रीमन्महाभारत, [ भघ्याय १२७.
अ यामाामचामामााळवाचाचाचामचायायाचयाआाभाचचयाभादभाचमायलवकणाकीयाावनयहाकाचामांतातयचलाचाचकलाआाजयाकाकलीनकानयाकयालाचाानानयाकजकालवााकाचााकाकीडयलयालीकीकककनेलडबीक आडकर णाय शश ३ अजान
णारा प्रभ मकर-केत म्हणजे आपला पिता त्यानं अभय दिलें. तेव्हां कृष्ण म्हणाला, “हे
प्रथश्न त्यापाशी जाऊन त्याने त्यास अभि- सत्रता कंमांडा, हे मंत्रिश्रेष्ठा, मी तजवर
बादन केल. त्या वेळीं उषा आपल्या सखी | प्रसन्न आहे. तझे सदाचरण मी जाणता, बाण
जनांसह आपल्या गहांत स्थित होती. तिने हा शिवगणांमध्ये गेल्यामुळ, तूं या भूर्मीचा
पुढे येऊन लाजत लाजत अतिबलढ्य बळराम, ' राष्ट्राधिपति हो. आपले ज्ञातिपक्षाने आणि
अतिशय अर्जिक्य वासदेव, अतिशय गतिमान संपन्न व अति सखी होऊन तं अति शांतपणे
गरुड व पुष्प बाण धारण करणारा प्रद्यश्न, येथे रहा. हे राज्य मीं तुला दिल आहे
यांस अभिवादन केट, नंतर इंद्राच्या सांगण्या- माझ्या आश्रयाजे तं दीघेकाल भिवत रहा.
वरून अति तेजस्वी नारद हसत वासुदेवा- याप्रमार्णे बोळन त्यानं महात्म्या कुंभांडाला
पाशीं पुनः आला आणि त्या शत्रमदन कृप्णास राज्य दिलं, नेतर जनादेनाने अनिरुद्धाचा
प्रात्साहन देऊन म्हणाला, ' हे गोविंदा, आज | विवाह केला, तेव्हां भगवान् अस्नि स्वतः तेथ
तला अनिरुद्ध भेटल्यानं तझी भाग्यवृद्धि झाली, येऊन उभा रारिला. अनिरुद्धाचा तो विवाह्
हे पाहून मळा फार आनंद झाला. ? ते ऐकून शुभ ल्य़ावर झाला. त्यानंतर अप्सरासमूह
अनिरुद्धासह सवजण नारदांला प्रणाम करून कोतक करण्यास उद्यक्त झाला. आपल्या
त्यांच्या सभोवार उभे राहिले. तेव्हां तो भार्येसह अनिरुद्धान खान केळं, व अलंकार
देवार्षी आशीवादाने सवास संतृष्ट करून घातले. तेव्हां गंधवे मंगळ व शुभ वाक्यं गाऊं
कृष्णाला म्हणाला, ' हे समथो, अनिरुद्धाच्या लागले. त्या विवाहादि कायोलळा अप्सरांनी
वीयोन निकलेल्या उपशीां वीयोख्य आबिवाह. आपल्या तनृत्यांनी फारच शोभा आणिली
आतांच कर. कारण मळा एकदां ती जंबल- याप्रमाणें अनिरुद्धाचा विवाह उरकन घेऊन
मालिका म्हणजे वरमायांची मालिका केव्हां. तो शत्रनाशक व शत्रपुरजेता महाज्ञानी
पाहीन असं झाळे आहे. ' नारदाच ह हास्य- ' कृष्ण सवे देवगणांसह देवांना वंद्य अशा
जनक वचन ऐकून सवे हम ढागळे, व कृष्ण रुद्राचा निरोप घेऊन स्वपुरीस जाण्याविपर्यी
म्हणाला, “ बरं आहे, तो विधि सत्वर करा, मनांत विचार करूं लागला, तो अरिमदेन
उशीर ठावं नका. ” इतक्यांत, बा राजा ह्वारावर्ताकडे जावयास निघाला आहे असं
जनमेजया, विवाहाची सामग्री घेऊन कुभांड पाहून कुंभांड हात जोडून त्याला म्हणाला
तेथे आला व कुप्णाला नमस्कार करून (“बाणामुराच्या गाईचे दूध अस्तासारखे आहे
बोलला, ' हे महाबाहो, कृप्णा, तं ते प्याल्याने पुरुष आति बलाढ्य व दर्जय
आम्हांस अभय दे. मी तुला शरण आळा होतो. परंत, हे माधवा, त्या गाडे वरुणाच्य
आहे. हे देवशा प्रमत्न हो. हा मी तला हात | हातीं गेल्या आहेत.
जोडीत आहें कंभांडान अस सांगितळ असतां हारे
कृप्णाने पूर्वीच कुभांडाविषयीं नारदाचे संतष्टचित्त झाला. त्याने वरुणावर जाण्याच
तांडन ऐकिळ होतं. त्यामळ त्या महात्म्यास मनांत आणन त्याप्रमार्ण निश्वयही केला. नंतर
द म्रहयाय्या महाबांध झ्या ज र्तर संह भगवान् ब्रह्मा केशवाच्या उत्कपोविफ्यीं आनंद
श्रिया या सवही वरपक्षाकटील वऱ्हाडणी हाणजे एक प्रदाशीत करून स्वभवनांतील महात्म्यांसह
घोळकाच पाहण्यास मिळणार ' ब्रह्मलोकास गेला ब्राह्मणांसह ठ्रारकेकड
२ विष्णुपवे. ]
ममपसतााळमातळकेल्दारल्ट्याधा ..
प म कवळ वम जि लत ह सात
चाढला, व जयाची इच्छा करणारे सवे जिकडे
कृष्ण तिकडेच जात असतात. आईने मागीस
लाविली असतां उषाही मयरवाहनावर बसन
आपल्या सख्यांच्या धोळक्यासह द्वारकेकडे
चालली. त्यानंतर बलराम, कृष्ण, महाबल
प्रद्यस़, व वीयवान् अनिरुद्ध असे चावे गरु
डावर बसले, तेव्हां पक्ष्यांतीळ श्रेष्ठ व तेजस्वी
गरुड वक्षसमृहांस उपटीत व पृथ्वीलाही कांप-
वीत निघाला, सवे दिशा धद आल्या. आकाश
धुळीने झांकून गेळे, गरुड वेगानं जाऊं लागला
असतां सयेही मंदाकिरण झाळा. यानंतर त
चोधे पुरुपश्रष्ठ महा ओजस्वी बाणाला
मिकून व गरुडावर आरूद होऊन आकाश-
हरिवंश,
0४. १५0 एना का -
६५९५
निराळी. आतां त्या गाडे अनायासे मला
आढळल्या आहेत. याकरितां त्या सत्यभामे
साठीं घेऊन चला कसे. ” गरुड ह्मणाठा:---
देवा, या गाई जरी आतां आम्हांस दिसत
आहेत तरी मी जवळ गेलो म्हणजे मला
पाहून त्या सवेजणी एकाएकी समुद्रांत .शिर-
तील. तेव्हां याला काय याक्ते करणे ती करावी
अस बोलन गरुडानं पंखांच्या वायनें समद्र
खळखळन सोडला व नंतर त्यांत प्रवेश केला
पण गरुड वेगानं समुद्रांत शिरला हे पाहून
सवे वरुणगण गडबडन जाऊन कांपं
लागले. त्यानंतर नानाप्रकारची आयधे
घेऊन सजन झालेळें अतिदजेय वारुण-
मागान फार ट्रवर जाऊन पाश्चम दिशेकडे सेन्य वासुटवाच्या समोर आले. व वरु
निघाले, तिकडे त्या महात्म्यांनी दिव्य टध णाच्या गणांचे गरुडाशीं घोर यद्ध झालं
देणाऱ्या गाई पाहिल्या. त्या सहखरावधि रंगी- त्या यद्धांत ते वरुणाचे अभिक्य सेन्य जेव्हां
बेरंगी गाड समद्रतीरावरील वनांत चरत सवे बाजंनीं हजारो अनयायांसह धांवन येऊन
होत्या. कुंभांडांन गाचे वणणन गरुडावर पडं लागले, तेव्हां महात्म्या केशवाने
कृष्णाच्या यानांत होतंच. त्यामळे त्या अर्थ- त्याचा पराजय केला. तेव्हां त्या केशवाचे
कशल व श्रष्ठप्रहारी कृष्णाने त्या बाणाच्या प्रहार न साहन त वारुणगण वरुणाल्याठाच
गारे दृष्टीस पडतांच ओळखल्या, व त्या संपा- गेले. सासष्ट सहस्र ( अनेक रथ ) व प्रज्व-
दन करण्याविषयी त्यांचे मनांत आले. तेव्हां ठित अशीं वारुण शस्त्र यांसह त॑ सवे सैन्य
तो अव्यय जगत्कारण गरुडावरूनच म्हणाला:- बलाढ्य व शर बलराम, कृष्ण, प्रद्युम्न, आने-
विनतापुत्रा, जेथें बाणाने गोथन आहे, रुद्ध, व गरुड यांनीं विविध तीक्ष्णशरोधांनीं
तेथ्र चल. त्याच्या दाचे प्राशन केळ असतां | समंतत; जजर केळ, तव्हा अचुक काम कर-
प्राण्या अस्रतत्व प्राप्त होत असते. बाणा- णाऱ्या कृप्णान आपल्या सेन्याचा पराभव
सराच्या' गार मजकरितां घेऊन ये, असे केला आहे अस पाहून वरुण आतेशय सता-
सत्यभामेने मला सांगितळे आहे. कारण त्यांच पला व जथे कृप्ण हाता तथ यावयास (न
दध प्याल्यामळें महा असर जराजीण होत घाळा. क्रपि, देव, गंधव, अप्सरांचे संध हे
नाहींत. प्राणी जरा टाकन निसर होतात. जा. कृप्णाची बहुत प्रकार स्ताते करात आहेत
गरुडा, सत्यभामेने मळा अर्व सांगितळें आहे अशांत वरुग समोर दिसला. मस्तकावर पुदर
कीं, गोधन आणल्याने जर दसऱ्या कामगि- शुभ्र जलखाव करणार असे छत्र धरिळें आहे,
रीला अडथळा येत नसेल तर त्या गाटे मज. असा ता जलपांत वरुण अत्य़त कळू हाऊन
|
कारता अवशय आणाब्या. त्याच्याना
दलल
अन्य, , वरुण हा जलपति असल्यानें लाचा ही न्द्रा
कायीचा होप होत असेळ तर मात्र गोष्ट
णच समजावा
५९६: श्रीमन्महामारत, [ अध्याय १२७.
>:
| ब्यपणाण0पशशक)?00णाणाणकीकीणीकीएसाणीणण१णी0/”१)१णण?0 ण??? ७४ कण पणकयाणीणिणेणणण?णीपीकस्णणीणपसकाजयएपी कण” 0”दोणणणी0ी ण णी?” सि२?ी?0ीकीशी१ी१णी१0१?ी२११ी”?१णाण णणण?णाीण8शीकीशशीणी?णी१२१0णी?ह”१ण? १ण”८0णी हणण हशा 7.
आपले श्रेष्ठ धनप्य उचलन व त्याची दोरी रूपांत मी तुला ज्येष्ठ आहें. तेव्हां मळा ज्येष्ठ-
ताणन आपले पुत्र, पात्र व सवे सेन्यांसह कृष्णा- पणास्तव मान देण्यांचे सोडून तं जाळं पाह
समोर उभा राहून कृष्णाला युद्धाथ आव्हान णार हे काय? असि अश्नीवरच आपला परा-
करीत असल्याप्रम म गाजवीत नाहीं. हे योद्धयांतील श्रेष्ठा,
घांवला. व कोपास चढलेल्या हराप्रमाण त्याने कोपाचा त्याग कर. तुझा पराभव करण्यास
त्या कृष्णास बाणजालानें गरफाटन टाकिले. मी समथे नाहीं. कारण, तं जगाचा उद्भव
तेव्हां महाबल जनादेनाने पांचजन्य शंख वाज- आहेस. पर्वी त॑ जी विकारयक्त प्रकृति निमाण
वन बाणजालांनीं सवे दिशा झांकन टाकिल्या. केटी होती ती परिणाम पावणारी आहे. पवे-
त्याच्या चकचकीत बाणांच्या योगाने रणांत धमाचा आश्रय करून ती जगताचे नीजभावांन
पिडिठेला वरुण विस्मित झाल्यासारखा युक्त आहे. आऱेय, वप्णव, साम्य, इत्यादि
कृप्णाशीं लट लागला. तेव्हां संम्रामांत उभा । अस्त्र प्रथमतः या प्रकृतीपासुनच झाली. तंहे
असलेल्या वासदेवानं घोर वप्णव अस्त्राचं सव जगत् निमाण केळंस; तोच तं माझ्या-
अभिमंत्रण करून त्या बद्धिमानाच्या सन्मख ' विषयीं मळतास? हे तेजस्विन, तं देव, अजेय;
असे वाक्य उच्चारलं काँ, ' हं शत्रसंहार कर- ' शाश्वत, स्वयंभ, भतांस उत्पन्न करणारा, अक्षर;
णारं महाधोर वप्णवास्त्र मीं तझ्या वधाकारितां क्षर, व भावाभावरूप आहेस. माझ रक्षण कर
उचलल आहे; यास्तव, आतां तं स्थिर होऊन हे निप्पापा, तला नमस्कार असतो, तं ढोकांचा
उभा रहा,” त्यानतर महाबल वरुगदेव उत्तम आंदेकता आहेस. त ह जगतू अनकरूप कळ
वेष्णव अस्त्रावर वरुगास्त्राची योजना करून . आहेस. हे महा देवा, बालक जशी आपल्या
सिंहनाद करूं लागला. त्याच्या त्या अस्त्रापा-. खेळण्याशी खेळत असतात, त्याप्रमाण तं
सन पसरणार जल बाहर घांबं लागलं व या- जगांताळ वस्तंशी खेळतोस. मी प्रकृतीचा द्वप
प्रकारं तो वरुण त्या वप्णवास््राच शमन कर- करणारा नाही. किंवा प्रकृतीला दपित करणा-
एयाविषयीं प्रवृत्त झाळा. पण त्या वेप्णवास्त्रा- राही नाहीं. हे महातेजस्वी पुस्पश्रेष्ठा, अहू
वर पडणारे ते वरुणजऴ पुनःपुनः पेट घई; कारादि विकार हे प्रकृतीचे भावती वाढत
व त्यामळ वरुणाचेच अनयायी भाजत आणि असतात. अशा विकारांचे शमन करून प्रक
त॑ महावीयेवान वप्णवास्त्र पुनः पहिल्यासारखं ' तीला तिचे शाद्ध स्वरूपांत राखण्यास तंच
जळत राही. त्यामळ ते वरुगगण त्याला ' उद्यक्त होत असतोस. हे निप्पापा, तश्ने ठायी
भिऊन दशदिशांनीं पळं लागले, पण त॑ अस्त्र क्रोधादि विकार म्हणन कधी कधीं दृष्टीस पड
दीप्त झालं आहे असें पाहून वरुण कृप्णाला तात, ते वास्तविक तुळा विकृत करीत नतून
म्हणाला, “ जी अव्यक्त असनही जिचा लक्षण | ज काणी धम न जाणणार मंदर्भादध असतील
व्यक्त आहेत अशा त्या तझ्या पवे प्रकृतीला अशांना मात्र त्या तझ्या विकारद्वारा ते बाधा
स्मर, आणि, हे महाभागा, तमाचा त्याग कर. कारतोस. ही प्रकृती दोपांमळं जेव्हां तमोयक्त
त्याच्या योगाने मोहित कसा होतोस हे महा- होते किंवा रजान संसृष्ट होते; तेव्हां म
मते योगीश्वरा, तू,नित्य सत्वस्थ होऊन रहा. उत्पन्न होतो. पण ते पृ्वापर जाणणारा, सर्वेज्ञ
पंचमहाभतांच्या आश्रयामळं उद्भवणारे दोप व ऐश्वयेयक्त आहेस असं असन प्रजापती-
व अहंकार यांस वज्ये कर. या तझ्या वप्णव- | प्रमाण स्वतः आम्हां सर्वास मोहित कारेतोस,
२ विष्णुपवे, ] हरिवंश. ५९७
ब “०
ह काय? ' वरुणाच ह बोलणे ऐकून लोकपरा- मी तजशीं भलतंच वतन कसे करीन! बा
यण, दसऱ्याचे मनागत जाणणारा व सव कतो. वरुणा, तू मळा खरं तंच सांगत आहेस ह
कृष्ण प्रतन्नांचत्त झाळा; आणि हंसत म्हणाळा पाहन मी तुळा सोडिला आहे; जा. तुत प्रिय
काँ, ' हे भयंकर पराक्रमी वीरा, हा कलह करण्याकरितांच मीं बाणाच्या गाडे सोडल्या,
मिटवावा अशी तुझी इच्छा आहे, तर मला यांत संशय नाही. त्यानंतर मंगलवाद्यांचे
गाया दु. ' कृष्णाने अस म्हणतांच वाकृपटु नाद व दंदभांचे महाध्वनी यांचा गजर करीत
वरुण पुन: म्हणाला, ' हे मधसदना माझ म्हणणं वरुण अध्ये घेऊन आला व त्यानं केशव
ऐक. हे देवा, बाणाबरोबर मीं पवा कांही. पजन केल. आणि तो देव कशळ व शांतचित्त
नियम केला होता. तेव्हां एकदां निश्चय केल्या- . झाला
वर तो आतां उगाच विफळ कसा करूं? देवा, याप्रमाणे वरुणाळा अभय देऊन प्रताप-
तूं सव जाणतोसच; जो केळेला नियम मोडतो वान् वासदेव, शर्चीपतीसहवतैमान द्वारकेकडे
ता चारत्रापासन भ्रष्ट होतो. व सजन त्याची . निवाला, तेव्हां मरुतांसह देव, साध्यांसह सिद्ध-
निदा करितात. ह मधसदना, याप्रकार प्रतिज्ञा: चारण, गंथवे व अप्सरा आणि किन्नर अंत-
भंग करणारा मनप्य घमफळाचा वांटकरी होत रिक्षांतनच त्या सवे भतांच्या आदिभत अव्यय
नाहीं, किंवा त्या पाप्याळा उत्तमलोकप्राप्तिही भतेशाच्या मागोमाग जाऊं लागले, आदित्य,
होत नाहो. यास्तव, हे मथसंदना, ते प्रसन्न वस, रुद्र, आश्विनीकमार, यक्ष, राक्षस;
हो, आणि माझे हातून हा वमटोप होऊ देऊ विद्याधरगण, व असच दसरेही सिद्धलरण
नको. व प्रतिज्ञाभगाच दोपाने मळा टिप्त करूं कृप्णाचे नगरांत त्याचे विजयाची प्रशंसा
को. हे संदरनयना, मी जिवंत असतांना गायी करीत त्याच्या मागून जाऊं लागले, महाभाग
देणार नाही. मला मारून पाहिजे तर गाई नारदही द्रारकेकड नित्राला. बाणाचा विजय
ने. मी पूर्वी हीच बाणाशी प्रतिज्ञा केढी आहे. व वरुणाचे प्रिय पाहन तो प्रसन्न झाला
हे मधसदना, मीं आपला सत्य नियम तला केळासरिखरासारख्या उंच व भव्य प्रासा
सांगितला आहे. हे सरेथरा, हे महाबाहो, तो दांनीं व शभ कंदरांनीं युक्त असलेल्या ह्वारमा-
मिथ्या नव्हे. मी जर तुळा अनग्राह्य वाटत लिकायुक्त ह्वारकेस दुरूनच पाहन मधुहता
असेन तर माझे रक्षण कर. अथवा गायी चक्रगदाधर देव पांचजन्याचा गंभीर घोष
नेईन असाच आग्रह असेळतरमला मारून ने.' करून ह्वारकापुरांत रहाणाऱ्यांस आगमनाची
वैशपायन सांगतात:---यादव वंशाची वृद्धी सचना देता झाला. देवाच्या यानाचा घोष व
करणाऱ्या कृष्णास वरुणान अप्ले॑ समजाविले पांचजन्याया ध्वांने ऐकन द्वारकतालळ सवास
असतां वरुणाची प्रतिज्ञा अभेद्य आहे हे अतुल हपे झाला. पोरजनांनी दूरवर फेक
यानांत आणन गायींविपयीं वाद सोडून तो केल्या लाह्या व॒ पणे जलकुंभ यांच्या
अथेकशल कृप्ण हंसत वरुणाला म्हणाला; योगाने त्या संदर देवतांच्या द्वारवती
: बाणाने जर अशाच करारावर गायी दिल्या ' नगर्रीस अधिक शोभा आठी. त्या नगरीतील
असतील. तर मी तळा सोडतो. हे समथो रथाचा मार्ग झाडून स्वच्छ केल्क असून ती चांगली
वरुणा, त॑ मजशी मधप्रमाणे गांड व मामक गोभायक्त व अनक रत्नाना सशाभत कढा
असे इतके अघळपघळ भाषण करीत असतांना होती. यदुकुळाच पुरोहित व इतर विप्र अध्ये
५६८ श्रीमन्महाभारत. [ अध्याय १२७,
टाकाल ताटाला
"फय
घेऊन पुढं आठे. व नानाप्रकारच्या जय. आदित्य, वस, अध्विनीकमार, साध्य देव व
शब्दांनी माधवाचा सत्कार करूं लागले, गरु- तसेच टसरेही उत्तम लोक येथे आहेत, त्यांस
डावर बसलेल्या, नील अजनासारख्या काळ्या क्रमाने वंदन करा. दानवांना भयंकर असले
व परमश्रीने यक्त असलेल्या कृप्णाला त्या ल्या महा उदार इंद्राला वंदन करा, तम्ही सवे
सर्वोनीं वंदन केले. ( ब्राह्मणेतर ) तिन्ही मिळन या गणांसह नागवाहन शक्राला प्रणाम
वणाचे ठाक त्या महाबलाचे क्रमानं पजन करूं करा. आंगेरस भूगचा आश्रय केलेले हे महा-
लागले. त्या केशिधातक अनेताची पजा, निर- भाग सप्ता्पं आहेत, हे महात्मे क्षि आहत,
श्रेष्ठाळा पुढं करून, यथाविधी करूं लागले. वंदन करा. हे सागरडोह माझे प्रिय करण्या-
द्वारकेच्या उपवनांत त्या पंडरीकाक्षाची स्तृति कारितां येथें आठे आहेत, यास्तव तम्ही सवे
करपे, देव, गंधव व चारण चोहां आनी यांना वंदन करा. दिशा व उपदिशा यांना
करूं लागले, उत्तम दाशाहेगण ते सवे आश्चथे क्रमाने प्रणाम करा. वासकिप्रभति अति
पहात राहिले. बाणासराला जिकन येणाऱ्या बळाद्य नांग व गाई यांस क्रमशः माझ्या
त्या पुरुषोत्तम महादेवाला, आजानबाहु कृष्णाला ' संतोपाकरितां वंदन करा. यक्ष, राक्षस, किन्नर
पाहून ते सवे अतिशय आनंदित झाळे. याद- व नक्षत्रे यांसह ज्योति व तेजोगोल, माझ
वांतीलळ महाभाग महारथ कृष्ण परत आला प्रिय करण्याकरितां आले आहेत; यास्तव
असतां त्या वेळां हारकावासा लोकांच्या ताडन क्रमाने त्यांना वदन करा,
असे नाना प्रकारचे उदार निघे लांगळे:-. वासदेवाचे हे वचन ऐकन कमार नम्र
: अतिशय लांबीचा प्रवास करूनही हा गरुड. होऊन राहिले. त्यांनीं त्या सवे महात्म्या देवांना
किती सत्वर आला, हा जगत्यपिता महाबराह क्रमाने प्रणाम केळे, त्या सव स्वगवासी जनांस
महावीयेवान् कृप्ण आमच रक्षण करणारा व पाहन पार विस्मित झाळे. आणि त्यांच्या
योगक्षेम चालविणारा आहे, यामळे आम्ही पजनाकरितां संभार घेऊन ते सत्वर आले
सवे धन्य व अनग्ृहीत आहोंत. गरुडावर ' केवढे हो हे महादाश्वय ! वासदेवाचा पणे
बसन अति दजय बाणाळा मिकन हा पुंडरी- आश्रय केल्यामळ आम्हांला या लोकींही असा
काश आमचे मनास आल्हाट दतच जणं ' अढाकिक लाभ झाला, अशी वाणी सहज
काय आला आहे. ' द्वारकांवासी जन असे त्यांच्या तोंडन निघाली. त्यानंतर चंदनपणे
बोळत आहेत तोंच ते महारथ वासदेवाच्या ' गंभ-पुप्पांनीं सवे पोरजन सवे देवांची पजा
ग्रहांत प्रविष्ट झाळे. त्यानंतर देवांची नाना. करूं लागले. लाह्या, प्रणाम, भप, मोन व
आकारांची विमानं आकाशांत मव बाजंनीं म्थिरवद्धि यांचे योगाने सव द्वारकावासी जन
संचार करूं लांगळीं, हंस, कपभ, मूग, नाग, देवांस पज लांगळे, नेतर वीयेवान् इंद्र उग्र-
सारस; मयूर इत्यादि ज्यांस जोडले सेन, वासुदेव सांब, यदुनंदन, सात्यकि,
आहेत अशीं तीं देरदाप्यमान् विमाने सहखशाः उल्मुक, महाबळ विपृथ, महाभाग अकूर,
हगोचर होऊं लगली, नंतर कृप्ण प्रचस्मादि त्याचप्रमाण निशठ व अंधक या. सर्वास
सवे सहसत्रावधि कमारांस मधर वाणीने असे आलिंगन देऊन व त्यांच्या मस्तकांचें अवघ्राण
मधुर वचन बोलला:- “ कुमारहो, हे रुद्र, करून सभेमध्ये सर्वे यादवांस उद्देशून असते
विष्णपबे. । हरिवंश. ५८९९
गुम वचन बोलला. कीं- : हा तुमचा यदु- अध्याय एकर्शे अठ्ठाविसावा)
नदून कृष्ण महात्मा कातक व महादव या | ---:6७ :----
समक्ष बाणाशा रणात लटून त्याला एका उपाहरण-समाप्रि.
क्षणांत मिकून आपले यश व पोरुप प्रकट. वेशंपायन सांगतातः---नंतर महातेजस्वी
करून आणि त्या बाणाचे सहस बाहपेक्री महाबाह उग्रसेन हपोने प्रफलनेत्र होऊन श्री-
दोनच बाहू राखून व तेच उत्कृष्ट शोभतीळ' कृप्णाला म्हणाला, “ हे यदुनंदना, असल्या
से करून आपण द्वारकापुरीस आला आहे. बिकट प्रसंगांतून अनिरुद्ध क्षेमरूप परत आला
महात्म्या कृष्णाचा जन्म मनप्यामध्ये ज्या- हे पाहन आमची यादवमंडळी अप्सरांसह
करितां झाला तही काये होऊन गेळे आहे. चन करून राहिली आहे. असें जर आहे तर
त्यानं आमचा शोक नाहींसा केला आहे, मी म्हणता कीं, मुख्यत: आपल्या अनिरुद्धा-
यास्तव आतां तम्ही मोहाचे मद्य प्या; व' चा मोठा थाटाचा उत्सव करा. महाभाग्य-
प्रीतिपवेक रममाण व्हा. कारण या योगाने वती उपा ही आपल्या सखिजनाने परिवृत्त
विषयामध्ये सक्त होणाऱ्या लोकांचा काठ होत्साती अनिरुद्धाचे संगतीत परम प्रीतीने
मर्ध्ये खंड न पडतां जातो. या महात्म्याच्या रममाण झाठी आहे. आतां त्यांतही अस
बाहुंचा आश्रय केल्यामुळे आम्हांस चिता करा कीं, बाणासुराच्या कुंभाण्डनामक सचि.
उरली नाहीं, याकरितां आपण मोठ्या आनं- वाची रमणीय कन्या तिचा उपेचे सखिमंड-
दाने रममाण होउं हांत प्रवेश करवा. म्हणजे महाभागा वेदा्भ
दानवार्तक केशवाची अशी स्तति करून ( अनिरुद्धाची पव पत्नी ) ही आनंदित
व त्याला विचारून महाभाग पुरंदर सहय्याक्ष' होईल, याकरितां ती शुभ कुंभांडकन्या सांबाला
सर्थ देवगणांनीं आवृत होऊन पुनः लोकवंद्य द्या. व शोणित नगरांतून आणलेल्या इतर
कृष्णाला आलिंगन देऊन-मरुद्धगणांसह . दानवकन्या क्रमाने सवे यादवकुमारांस द्या
स्व्गीला गेला. महात्मे क्रपीही ' जय जय ! ' अनिरुद्धांच्या गृहामध्येच उत्सव प्रवृत्त हाऊ
अशा आशीवादांनीं त्या महा ओजसूवयांस दे. तसाच श्रीकृष्णाच्या ग्रहांतही मंगलात्सव
प्रसन्न करून स्वस्थानी गेळे, यक्ष, राक्षस व चाल द्या
किन्नर हे आल्या मागाने परत गेले. इंद्र आहुकाचा अशी आज्ञा झाली असतो त्या
स्वर्गाला गेला, तेव्हां महाभाग महाबळ पअ- श्रीमानाच्या गृही शुभ उत्सव सुरू झाला
नाभ सर्वास अक्षय्य कशल विचारू लागला मटवशा झालेल्या स्त्रिया त्या नगरांत वाद्य
तेव्हा आनंदान किलबिलळत सहख्रावांध लाक वाजव लागल्या. दसऱ्या काहा नाचू लागल्या
कृष्णाच्या मखचंद्राची प्रभा पहावयास आले. व कांहींजणी गाऊं लागल्या, त्यांताठ [कत्येक
कारण; तो निष्पाप त्यांचे भक्तीने सदा अतिशय आनंदित झाल्या. त्या एकमेकाश
प्रसन्न अस्त नाना प्रकारच्या गोष्टी बोलं लागल्या व अनेक
याप्रमाणे कृप्ण द्वारकेस येऊन परमश्रीने वणाची वस धारण करून इतस्ततः मठा
धक्त होत्साता यदुगणांसह नाना प्रकारचे करत सुटल्या. कल्पक महूवश झाल्यामुळ
सवे कामाथे भोगीत रममाण झाला । स्वतः एकमेकांच्या सन्मुख गेल्या. हेहन नेत्र
प्रफठ होऊन कांहींजणी फाशांनीं सेळु
१ माहाचे फलांचा दारू सवप्रासद्धच आहे.
५७८ श्रीमन्महामारत. [ अध्याय १२८.
लागल्या. इतक्यांत आकाश-वाणी झाली कीं; परिवोष्टित होऊन द्वारकेत रममाण झाला
: हे रुक्मिणि, ही मयुररथांत बसलेली व परम आनंदाने युक्त होऊन त्यांन सवे पृथ्वीचे
सख्यांनीं युक्त असलेली ( उषा ) देवी सुद्रा- अनुशासन केलं. हे पथिवीपते, याप्रमाणे हा
णीने पाठावेली आहे. यास्तव तिचा स्वीकार | विष्ण पृथ्वीवर अवर्ताणे झाला आहे. कारण,
कर. हिचे नांव उषा असन ही अत्यंत संदर तो श्रीमान् प्रम वृष्णींमध्ये वसदेवकलांत
आहे व तुझे कलांत “छाध्य आहे. याकरितां देवकीच्या ठायी उत्पन्न झाला. त॑ मला जं
हे भामिनि, हो बाणपुत्री तुझी सून ( नात- विचारीत होतास त॑ हे असे आहे. नारदाचा
सन ) म्हणन हिचा स्वीकार कर. ” ही वाणी प्रश्न निवृत्त झाला असतां मीं हे तला संक्षेपत
ऐकतांच आचार-मंगले करून स्त्रियांनी तिळा सांगितलं आहे. जनमेजया, या विप्णच्या
आपल्यांत घेऊन अनिरुद्धाच्या गहांत प्रविष्ट माथर कल्पांतील पर्वीचे सवे विस्तृत इतिहास
केले. देवकी, रोहिणी, व विदभेजा, रुक्मिणी, त॑ ऐकले आहेस. त्यांच्याविषयींच तला
मख्य गृहांत प्रवेश करून ' मली, मोठ्या मोठा संशय होता. वासदेव हीच परागति
आनंदाची गोष्ट आहे कीं तं अनिरुद्धाच्या आहे व ती मीं तला सांगितली आहे. कृप्णच
दशनान उत्कषे पावत आहेस. ' असं त्या सवे आश्चयीचा उत्तम सांठा आहे. त्याहून
उषेला म्हणाल्या. नंतर मंगळवाद्यांचे घोप' दसर आश्वयेच नाही. हा सवे धन्यांत धन्य
चाल असतां संदरमखी अशा श्रेष्ठ सवासि- आहे. इतरांस धन्य करणारा व भन्याचं
नींनीं चाढीप्रमाण मंगळ क्रिया आरंमिल्या व कारण आहे. देव व देत्य यांम्ये अच्यताहन
उषा त्या कुटुंबांत प्रतिष्ठित झाली, ( काय-, अधिक धन्य कोणी नाहीं. आदित्य,वसु, रु
मची जमली. ) आणि मग ती संदरी मोठ्या अश्वि्नाकमार, वाय, आकाश, भमि, दिशा,
माडीवर राहून वृष्णिश्रष्ठ अनिरुद्धाचे आश्र-| जळ, तेज, इत्यादि सवे हाच आहे. हाच
याने स्वगेतुल्य उपभोगांत रममाण झाली. नित्य, घाता, विधाता व संहती आहे. सत्य,
सुश्रोणे चित्रलखा ( जी ख्पांतर करून धमे, तप, पितामह ब्रह्मा, नागांतील अनंत
आलेली अप्सरा होती ती ) सवे सखीवगोस व रुद्रांतील शंकर हा आहे, असं सांगितलं
उपेला विचारून स्वर्गलोकी गेली आहे. चराचर जगत् नारायणापासत उत्पन्न
त्या सवे सख्या गेल्यावर मायावतीनं प्रथ- झाळें आहे. या जनादेनापासन हे सवे जगत
मच बोलावून त्या असरकन्येळा आपल्या उद्भवळं आहे व सवे जगतू त्या देवेशामध्यच
येथ नेळ, त्या संदर प्रद्यत्मभाथनं स्नपळा आहे. यास्तव, हे भरता, त्याला नमस्कार कर
पाहून वस्र, अन्न, पात्र इत्यादिकांच्या योगाने . हा सनातन देव सवे देवांस सतत पूज्य आहे
त्या सुंदरांला आनंदित केल. त्यानंतर त्या सवे' राजा, याप्रमाणे मीं तला बाणाच यद्ध व
यादवस्रिया चालीप्रमाणे वधू उपशी आपल्या केशवाचें माहात्म्य सांगितले. याच्या केवल
धमाोनं वाग लागल्या श्रवणानेच अतल वंशप्रतिष्ठा प्राप्त होते. हे
वेशंपायन सांगतातः--हे करुकलाधारा, अत्यत्तम बाणयद्ध, व केशवाचे माहात्म्य जे
विष्णूने बाणाला .संग्रामांत कसे जिकळे व वाचन ध्यानांत धरितात त्यांना अधे शिवत
त्याला जिवत कर्से सोडलं ते. सवे मीं तला नाहीं. हे जनमेजया; हे विष्णचे चारित्र मी
सांगितळे आहे. त्यानेतर कृष्ण यद्गणांनीं प्रश्न करणाऱ्या तला, हा यक्त झाला असता
विष्णुपवे. ] हरिवंश, ५७१
पाकी
गेपणें सांगितळें आहे. राजन, हे आश्चयेपवे होतात. त्याचें कांहीं अश्नुम होत नाही? व
॥ ध्यानांत ठेवीळ तो सवे पापांपासन मक्त । त्याला दीथे आयप्य प्राप्त होत
[ऊन विष्णलोकी जातो. प्रातःकाळी सोति म्हणाला:--हे द्विजोत्तमांनो, याप्र-
ठन जो अति शांतचित्तान हे वाचतो माणे वेशंपायनाने सांगितलेला हरिवंश जनमे-
ळा या लोकीं व परलोकी दळुम कांही जय राजा अचल चित्ताने ऐकता झाला. हे
परते. याचा वाचक ब्राह्मण असल्यास तो सर्वे- शोनका, याप्रमाणें मी तुला सवे वंश संक्षपतः.
वेत्ता होतो. क्षत्रिय विजयी होतो. वेश््य व विस्तारपूर्वक सांगितले. आतां आणखी तुला
नसमृद्ध होतो. व शद्राचे सवे मनोरथ पणे काय ऐकण्याची इच्छा आहे?